मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे .त्यामुळे संप मिटला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील
Similar Posts
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययुपी प्रमाणे मुंबईत कधी बुलडोझर फिरणार
मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि या कारवाईतून अतीक मोहंमद आणि राजा भय्या सारख्या कुख्यात माफियाही सुटले नाहीत. मग हे जर युपिमध्ये होऊ शकते तर मुंबईत का नाही मुंबईत बॉम्ब स्फोटातील आरोपी आणि मदत करणारे , गुंड टोळ्या, सरकारी जागा हडप…
मुंबई महापालिकेचं ७४३६६ कोटींचा अर्थसंकल्पवाहतूक विभागासाठी ५१०० कोटींची भरीव तरतूद
देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई महापालिकेनं नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बीएमसीकडून पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४,३६६ कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. या बजेटमधील तब्बल ५१०० कोटींचा निधी हा मुंबईतील वाहतूक विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाहतूक विभागासाठी बीएमसीकडून जेवढा निधी मंजूर करण्यात आला आहे,…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
एस टी संपतील २२९६ रोजंदारी कामगारांना नोटीस
मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार…
लोढा यांच्या जागी आशिष शेलारणा भाजपाने पुढे आणले
मुंबई/ आगामी मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेनेला तोडीस तोड टक्कर देण्याची तयारी भाजपने केली आहे त्यासाठी मवाळ स्वभावाचे असलेले मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या जागी आशिष शेलार यांनी आनले आशिष शेलार हे भाजपचे आक्रमक आमदार आहेत आणि सध्या फडणवीस यांच्या बरोबरीने शिवसेनेचा मुकाबला करीत आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या बरोबर झालेल्या वादात ते…
बेवड्या लाडोबाला १६ जुलै पर्यंत पोलीस खोठडी – नाखवा दांम्पत्यांना १० लाखांची मदत
मुंबई – वरळीतील हिट अँड रन प्रकरणात जीव गमवावा लागलेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटूंबियांना 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या प्रकरणात नाखवा कुटूंबाचे झालेले नुकसान कधीही भरून येणारे नसल्याने मानवतेच्या दृष्टीकोनातून ही मदत जाहीर केली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान सध्या अटकेत असलेला बेवडा लाडोबा मिहीर शाहाला न्यायालयाने १६ जुलै…
