मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे .त्यामुळे संप मिटला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील
Similar Posts
डेल्हिवरी’कडून ‘स्पॉटॉन’चे अधिग्रहण
मुंबई दि. 25 (प्रतिनिधी) ; डेल्हिवरी या भारतातील लॉजिस्टिक्स आणि पुरवठा साखळी सेवा कंपनीने बंगळुरू येथील ‘स्पॉटॉन लॉजिस्टिक्स’चे अधिग्रहण केले आहे. ‘डेल्हिवरी’तर्फे या याबाबत माहिती देण्यात आली. या व्यवहारामुळे ‘डेल्हिवरी’ची ‘बी-टू-बी’ व्यवसायाची विद्यमान क्षमता वाढली आहे. या अधिग्रहणाच्या घोषणेबाबत बोलताना ‘डेल्हिवरी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी साहिल बरुआ म्हणाले की, “प्रगतीच्या वाटेवर राहण्याच्या आणि व्यवसायातील प्रत्येक क्षेत्रात…
दिशा सालीयन बाबत सीबीआयचा खुलासा
दिल्ली/ दिशा सलीयांन प्रकरण आम्ही कधीही हाताळले नाही त्यामुळे या बाबतच्या ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या बिनबुडाच्या असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे सीबीआयचा या खुलाशामुळे आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे .दिशा सलियांन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा बातम्या पसरल्या होत्या . पण आमच्या नावाने पसरलेल्या या बातम्या बिनबुडाच्या आहेत .असा खुलासा आज सीबीआयने केला आहे.सुशांत…
मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांचे निदर्शने
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता…
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?.. बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
कॉपीमुक्त परीक्षेसाठी कठोर उपाय योजना
मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने आता खास आणि कठोर उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे या परीक्षा निश्चितपणे कॉपीमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ यादरम्यान होत आहे. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कॉपीमुक्त…
प्रवासात समान नेण्याबाबतचा विमान प्रवाशांना लागू असलेला नियम यापुढे रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार
नवी दिल्ली/ विमान प्रश्न लागू असलेला एक नियम आता रेल्वे प्रवाशांनाही लागू होणार आहे.जर रेल्वे विभागाच्या नियमानुसार आता तुम्ही जर ट्रेनमधून ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान घेऊन जाणार असाल तर त्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क मोजावे लागणार आहे. जसं तुम्ही विमानात प्रवास करताना तुमच्याकडे जर ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक सामान असेल तर तुम्हाला त्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे…
