मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे .त्यामुळे संप मिटला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील
Similar Posts
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबई“काश्मिर फाइल्स” इतिहास घडवणार !!!
19 जानेवारी 1990 रोजी काश्मिरी दहशतवाद्यांनी अत्याचार करून लाखो काश्मिरी हिंदूंना अर्थातच काश्मिरी पंडितांना त्यांचे घरदार सोडायला भाग पाडले होते. त्या घटनेने काश्मिरी पंडित काश्मिरी खोऱ्यातून इतिहासजमा झाले होते. पण आज काश्मिरी पंडितांची तीच “शोकांतिका” “काश्मीर फाइल्स” च्या रूपाने सिनेमागृहात इतिहास घडवत आहे. अभूतपूर्व इतिहास घडवणार आहे. कोणतीही पूर्वप्रसिद्धी न करता अवघ्या 650 सिनेमांगृहांमधे प्रदर्शित…
दिशा सांलियन प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राणे पिता पुत्र अडचणीत-चंद्रकांतदादा सुधा रडारवर
मुंबई-शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोचला आहे कारण दिशा सालीयान प्रकरणात दिशाचे कुटुंबीय आणि महिला आयोगाच्या तक्रारीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे आमदार पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्यामुळे राणे पिता पुत्रंच्या अडचणी वाढल्या आहेतसुशांत सिंग राजपूत यांची कथित सेक्रेटरी असलेल्या दिशेने 8…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
नॅशनल हेरॉल्ड वरून पुन्हा काँग्रेस भाजपा आमने-सामने
पुणे/नॅशनल हेरॉल्ड प्रकारे पुण्याच्या काँग्रेस भावना समोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ही जमले. आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी तसेच धक्काबुक्की झाली. या राडेबाजीमुळे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आणखी चिघळणार आहे .नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही नेते आरोपी आहेत….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
मुंबई- जवळपास दोन आठवड्यांपूर्वी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निकाल दिला. यामध्ये त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवलं. तसेच, शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांनाच वैध ठरवत त्यांच्याविरोधातील याचिका फेटाळल्या. यानंतर ठाकरे गटानं थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. यावर आता सर्वोच्च न्यायालयाने आता राहुल नार्वेकरांच्या नावे नोटीस बजावली आहे. या नोटिशीवर…
