मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे .त्यामुळे संप मिटला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील
Similar Posts
नागपुरात 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदी कायम_ छावा पाहून लोकांच्या भावना प्रज्वलित झाल्या मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत खुलासा
मुंबई/ छावा चित्रपट पाहून लोकांच्या औरंगजेबाविरुद्धच्या भावना प्रज्वलित झाल्या मात्र काही लोकांनी तू नियोजित पणे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला मात्र अशा लोकांना सरकार सोडणार नाही ते कोणत्याही जाती धर्माच्या असो त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून दोन गटात झालेल्या राड्याचे तीव्रप्रसाद विधानसभेत उमटले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र…
आदित्य ठाकरे च्या मतदार संघात भाजपची दहीहंडी
मुंबई/आगामी वर्ष हे निवडणुकीचे वर्ष असल्यामुळे भाजपाने मुंबई महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरू केली आहे खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या मतदारसंघांवर भाजपची नजर आहे या मतदारसंघातील भाजपचा जनाधार वाढवण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू आहेत त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात यावर्षीही भाजपने जांभळी मैदानात दहीहंडी उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहेभाजपाच्या…
शेतकऱ्यांसाठी लवकरच नवीन कायदे करणार कृषी मंत्र्यांची घोषणा
बस्तर/राज्यासह देशातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी छत्तीसगडच्या दुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी लवकरच संसदेत नवीन कायदे आणले जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच बनावट बियाणे, खते आणि कीटकनाशके विकणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यासाठीही या कायद्यांमध्ये तरतूद असणार आहे अशी माहितीही…
कामाठीपुरा रेड लाईट क्षेत्रात कोविड-19 लसीचा दुसरा डोस-वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांचे विशेष प्रयत्न .
मुंबई-कामाठीपुरातील रेड लाईट क्षेत्रामध्ये COVID-१९ लसीकरणाचे गरज समजून घेण्यासाठी, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ शैलेंद्र गुज्जर यांनी शनिवार दिनांक २२ ऑक्टोबर रोजी कोविड -19 लसीकरणाच्या दुसऱ्या डोसची सेवा देण्यात आली . अपने आप वूमेन्स कलेक्टिव्ह, मंजू व्यास (सी.ई.ओ.) आणि पूनम अवस्थी (फील्ड डायरेक्टर) यांच्याशी संवाद साधून लसीकरण पार पडले . या वेळी डॉ.शैलेश पोळ, डॉ.दर्शन पाटील,…
राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई/ राज्यातील बड्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून विश्वास नांगरे पाटील यांना पदोन्नती मिळाली असून त्यांच्याकडे आता राज्याच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुण्याचे आयुक्त अमिताभ गुप्ता यांची बदली झाली असून त्यांच्या जागी आता रितेश कुमार नवे आयुक्त असतील. मिलिंद भारंंबे नवी मुंबईचे आयुक्तविशेष पोलिस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांची…
अधिकारांचा मर्यादा भंग नीलम गोऱ्हे आणि सुधाकरराव नाईक
सातारा जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या वेळी राडा झाला. शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना पोलिसांनी हिसका दाखवल्याचा आरोप झाला. त्या प्रकरणात विधान परिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिठासीन अधिकाऱ्यांना त्यांच्या अधिकारांच्या मर्यादांची खरमरीत शब्दांत जाणीव करून दिली…
