मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे .त्यामुळे संप मिटला नाही तर लोक रस्त्यावर उतरतील
Similar Posts
वक्फ – संशोधन विधेयक लोकसभेत मंजूर
नवी दिल्ली/संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वक्त संशोधन विधेयक अखेर रात्री उशिरा संसदेत २८८ विरुद्ध २३३ मतांनी मंजूर झाले आता हे विधेयक राज्यसभेत मांडले जाणार आहे हे विधेयक मंजूर होणे हा केंद्रातील एनडीए सरकारचा फार मोठा विजय आहेवक्त संशोधन विधेयक अल्पसंख्यांक मंत्री किरण रिजिजू यांनी लोकसभेत मांडले त्यानंतर या विधेयकावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात गरमागरम…
चेंबूर मध्ये पेटत्या दिव्याने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी
मुंबई/चेंबूरच्या सिद्धार्थ नगरात पहाटे आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला .मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहेचेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीच्या के एन गायकवाड मार्गावरील गांगुर्डे फ्लॅट नंबर 16 येथे चेधीराम अलगुराम गुप्ता यांच्या राहत्या घराला पहाटे आग…
तिसऱ्या लाटेची भीती पसरवली जातेय
मुंबईत काही सत्ताधारी नेते स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने करोनाची तिसरी लाट असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ओमिक्रोन च्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही दोन ते तीन दिवसात ते बरे होत आहेत. केवळ सहयाादी असलेल्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे .कोरोना पासून…
शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती-मुंबई जनसत्ताचे संपादक किसनराव जाधव यांच्या कडून सर्वाचे अभिनंदन
सांगली / शिराळा तालुक्यातील टाकवे विद्यालयाच्या कु.भक्ती सुतार, कु.हर्षदा हिंगणे आणि संस्कार यादव या विद्यार्थी विद्यार्थिनींना एन एम एम एस ची शिष्यवृत्ती मिळाली आहे .वर्षी 12 हजार या प्रमाणे 4 वर्ष ही शिष्यवृत्ती मिळणार आहे .यावेळी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान सारर्थी शिष्यवृत्तीसाठी 6 मुले पात्र ठरली आहेत त्यात कु .धनश्री जाधव, कू….
बेस्टच्या – निवडणुकीत ठाकरे ब्रँडला पराभवाचा धक्का! सर्व उमेदवार पराभूत
मुंबई /मुंबई महापालिका निवडणुकीची लिटमस टेस्ट म्हणून सांगितले जात असलेल्या, मुंबईतील बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत, ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला पराभवाचा धक्का बसला.२१ पैकी १४ जागांवर शशांक राव तर ७ जागांवर भाजपच्या प्रसाद लाडच्या पॅनलचा विजय झाला.बेस्टच्या युनियन मध्ये सगळेच काही मराठी नव्हते. किंवा ही निवडणूक मुंबईतील सर्व मराठी माणसांची नव्हती, त्यामुळे या निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा पराभव…
शिमल्यात हिंदू रस्त्यावर उतरले-पोलिसांचा लाठीमार पाण्याच्या फवाऱ्याचा आंदोलकांवर मारा
शिमला – हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे संजौली मशिदीवरुन निर्माण झालेला वाद थांबण्याच नाव घेत नाहीय. या दरम्यान हिंदू संघटनांनी काल विरोध प्रदर्शन आयोजित केलं. आंदोलक इतक्या संख्येने आले की, त्यांनी बॅरिकेडींग तोडलं. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांची चांगलीच दमछाक झाली. अखेर आंदोलकांनी बॅरिकेटीग तोडलं. आंदोलकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. वॉटर…
