मुंबईत काही सत्ताधारी नेते स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने करोनाची तिसरी लाट असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ओमिक्रोन च्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही दोन ते तीन दिवसात ते बरे होत आहेत. केवळ सहयाादी असलेल्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे .कोरोना पासून सावधान राहताना घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले
Similar Posts
राजभवन विरुद्ध मंत्रालय
भारतीय संविधानातील तरतुदीनुसार राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांच्या हातात बरेचसे अधिकार आहेत अशावेळी लोकनियुक्त सरकार आणि राज्यपाल यांच्यात समन्वय आणि सौहार्दाचे वातावरण नसेल तर त्याचा राज्याच्या प्रशासकीय कामावर परिणाम होतो मागील दोन वर्षांपासून राज्यपाल भगतसिंग कोषारी आणि महवििकास आघाडी सरकार यांच्यात जे शीतयुद्ध सुरू आहे त्याने अवघा महाराष्ट्र अस्वस्थ आहे.विधान परिषदेच्या १२…
दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला…
पुण्यातील शाळेत ६० विध्यार्थ्यांना किचडीतून विषबाधा
पुणे – पुण्याच्या हुतात्मा राजगुरूविद्यालयात ६० विध्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा झाल्याने खळबळ माजली आहे या सर्व विध्यार्थ्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आली असून या प्रकरणी चौकशीचे आदश देण्यात आले आहेत राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दुपारी पोषण आहार दिला जातो. विद्यार्थ्यांचं आरोग्य नीट राहवं म्हणून यात कडधान्यदेखील दिले जातात. मात्र विद्यार्थ्यांना दुपारी शाळेत दिलेला पोषण आहारच त्यांच्यासाठी…
सुडाचे राजकारण पत्रकारितेपर्यंत- बीबीसीच्या दिल्ली मुंबई कार्यालयावर छापे
मुंबई – सत्ताधारी भाजपकडून सुडाचे राजकारण कशा प्रकारे सुरु आहे. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. गुजरात दंगलीवर आधारलेला एक माहितीपट बीबीसीने भारतात प्रदर्शित केल्याचा राग मनात ठेऊन आज सरकारच्या आयकर विभागाने बीबीसीच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयावर छापे टाकले आयकर विभागाच्या चार सदस्यीय पथकाने मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स बीकेसी येथील ब्रिटीश ब्रॉडकास्टर…
निवडणुकी निमित शाळांना २ दिवस सुट्टी
मुंबई – येत्या २० नोव्हेबारला महराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीच्या कामासाठी काही शिक्षकांचीही नेमणूक करण्यात आल्याने १८ ते २० या तीन दिवस शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी तारीख २० मतदान होत आहे. त्यामुळे सोमवारी तारीख १८ आणि मंगळवारी ता. १९ शाळांना सरसकट सुट्टी नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षण आयुक्त सूरज…
बारावीचा गणिताचा पेपर फुटला
बोर्डाकडून चौकशीचे आदेशबुलढाणा-सध्या महाराष्ट्रात बारावीची परीक्षा सुरु आहे . यावेळी परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सरकारने कायदे कठोर केले आहेत असे असतानाही बुलढाण्यात गणिताचा पेपर फुटल्याने मोठी खळबळ माजली असून या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर परीक्षाफुटला . परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासातच पेपर फुटला. गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ…
