मुंबईत काही सत्ताधारी नेते स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने करोनाची तिसरी लाट असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ओमिक्रोन च्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही दोन ते तीन दिवसात ते बरे होत आहेत. केवळ सहयाादी असलेल्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे .कोरोना पासून सावधान राहताना घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले
Similar Posts
एक देश – एक दर – तोही आता सोन्याचा ??
गेली अनेक दशके विविध राज्यांमध्ये सोन्याचा वेगवेगळा दर असतो. काही राज्यांमध्ये तो जास्त असतो तर काही राज्यांमध्ये स्वस्त पडतो. परंतु “एक दर- एक जीएसटी” किंवा ” एक देश – एक निवडणूक” या धर्तीवर सोन्याच्या बाबतीत आता “एक देश – एक दर” होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही संकल्पना अस्तित्वात आली तर त्याचे चांगले लाभ किंवा…
तुर्कीये- बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य! भारताची डोकेदुखी वाढली
ढाका/ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा मित्र तुर्की आणि बांगलादेश यांच्यात लष्करी सहकार्य वाढत आहे. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश आता तुर्कीच्या सहकार्याने चितगाव आणि नारायणगंज येथे संरक्षण औद्योगिक संकुल बांधण्यासाठी चर्चा करत आहे. देशाच्या औद्योगिक विकास प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष चौधरी आशिक महमूद बिन हारुन यांनी तुर्कीच्या पाच दिवसांच्या दौऱ्यात यावर सविस्तर चर्चा केली. हारुन यांच्या भेटीत तुर्कीच्या…
उद्धव ठाकरेंच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर – ७ मार्चला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या आदेशाविरोधात उद्धव ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयात ७ मार्च रोजी सूचीबद्ध होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी 7 मार्च रोजी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. राहुल नार्वेकर यांनी जून २०२२ मध्ये पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटालाच खरा राजकीय पक्ष म्हणून घोषित केले…
वस्रहरण नव्या संचात रंगभूमीवर – लेखक गवाणकर सरपंचाच्या भूमिकेत
प्रतिनिधी /मुंबई – नाटक संगीत वस्त्रहरणसातासमुद्रापार नावलौकिक झालेले, विश्वविक्रमी, तसेच अस्सल मालवणी भाषेतून साकारलेले एकमेव धमाल विनोदी नाटक संगीत वस्त्रहरण ज्यांच्या लेखणीतून आजरामर झालेले असे आदरणीय माडबनगावचे सुपुत्र * गंगाराम गवाणकर (नाना)* यांनी स्थानिक माडबन गावचे युवा कलाकार घेऊन नव्या उमेदीने पुन्हा रंगभूमीवर स्वतः तात्या सरपंच यांची भूमिका वयाच्या पंच्याअंशीव्या वर्षी सुध्दा तारुण्याला लाजवेल अशी…
सनातन धर्म हि देशाला लागलेली कीड – जितेंद्र आव्हाड
मुंबई – धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, असं विधान आव्हाडांनी केलं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला मुंबईत बोलावून सभा घेतल्या…
ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड५ तास नंगानाच करणाऱ्या १०० जणांना अटक
ठाणे – ठाण्यातील कासारवडवलीत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या रेव्ह पार्टीत सामील झालेल्या १०० हून अधिक तरुण-तरुणीला पोलिसांना अटक केली आहे. या सर्वांकडे ड्रग्स, गांजा आणि इतर गोष्टी सापडल्या आहेत. ही सर्व मुलं चांगल्या घरातील असल्याचं सांगितलं जात आहे. कासावरडीतील खाडी परिसरातील जंगलात भयाण अंधारात या तरुण-तरुणींचा…
