मुंबईत काही सत्ताधारी नेते स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने करोनाची तिसरी लाट असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ओमिक्रोन च्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही दोन ते तीन दिवसात ते बरे होत आहेत. केवळ सहयाादी असलेल्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे .कोरोना पासून सावधान राहताना घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले
Similar Posts
राष्ट्रवादी व घड्याळ चिन्हांवरची सुनावणी लांबणीवर
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबतची सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. आता ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १२ नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज कोर्टात हे प्रकरण लिस्टेड होतं मात्र सुनावणी होऊ शकली नाही.बुधवार सकाळी शरद पवार यांच्या बाजूने लवकर तारीख मिळण्यासाठी प्रकरण मेंशन केलं जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांना पक्ष आणि…
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्टॉलला नामवंतांची भेट
पत्रकार संघाच्या उपक्रमाचे दिग्गजांनी केले कौतुक संमेलनात ९४ क्रमांकाच्या स्टॉलची चर्चा नवी दिल्ली – येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील ग्रंथनगरीतील ९४ क्रमांकाच्या स्टॉलवर होणारी दर्दी साहित्यरसिकांची गर्दी गेले दोन दिवस लक्षवेधी ठरते आहे. पत्रकार संघाने महाराष्ट्राबाहेर प्रथमच सदस्य पत्रकारांच्या पुस्तकांचे प्रदर्शन या खास स्टॉलवर आयोजित केले आहे. एका प्रकारे गेल्या कित्येक वर्षातील विविध क्षेत्रांतील…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईहरहर महादेव चित्रपटावर बंदी येणार
पुणे / सध्या हरहर महादेव या चित्रपटावर बंदी येण्याची शक्यता आहे या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले असल्याचा आरोप करून काल संभाजी ब्रिगेडने पिंपरीच्या विशाल सिनेमा गृहात घुसून या चित्रपटाचा शो बंद पाडला .संभाजी राजे आणि संभाजी ब्रिगेड यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादीने सुधा या चित्रपटाला विरोध केला आहे .संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर – माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचे बांधकाम तोडले
मुंबई/ भाजपच्या मिळमिळीत हिंदुत्व पेक्षा ज्वलंत हिंदुत्व काय असते आणि जहाल हिंदुत्ववाद्यांचा एका इशाऱ्यावर. प्रशासनाची सुधा कशी फाटते हे राज ठाकरेंनी दाखवून दिले आहे. पाडव्याच्या शिवतीर्थावर झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधण्याचे काम कसे सुरू आहे याची माहिती दिली आणि हे अनधिकृत बांधकाम तोडले नाही तर तिथेच भव्य दिव्य गणपतीचे…
दहीहंडीला गालबोट ६५ हुन अधिक गोविंदा जखमी
मुंबई : दरवर्षी प्रमाणे यंदाही मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात गोपाळकाला साजरा करण्यात आला. मुंबईत वेगवेगळ्या भागात हंडी फोडताना ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झालेतमुंबईत दहीहंडी उत्सवाचा उत्साह दिसून येत असताना दुसरीकडे थरावरून कोसळल्याने काही गोविंदा जखमी झाल्याने सणाला गालबोट लागले आहे. मुंबईत संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ६५ हुन अधिक गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली….
चार राज्यांच्या विधासभां निवडणुकीत भाजपची बंपर जीत – काँग्रेसला केवळ तेलंगणात यश
भोपाळ/ गेल्या महिन्यात झालेल्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले भाजपने मध्य प्रदेशातील आपली सत्ता कायम राखली पण राजस्थान आणि छतीसगड ही काँग्रेसकडे असलेली राज्य सुधा हिसकावून घेतली तर तेलंगणात सत्ता धारी बी आर एसचा धुव्वा उडवून काँग्रेसने तेलंगणा वर झेंडा फडकवलाराजस्थानातील 199 जागांपैकी भाजपने सर्वाधिक 115 जागा जिंकल्या तर काँग्रेसला केवळ 70…
