मुंबईत काही सत्ताधारी नेते स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने करोनाची तिसरी लाट असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ओमिक्रोन च्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही दोन ते तीन दिवसात ते बरे होत आहेत. केवळ सहयाादी असलेल्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे .कोरोना पासून सावधान राहताना घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले
Similar Posts
भाजपचे पक्ष निरीक्षक निर्मला सीतारामन व विजय रूपांनी मुंबईत येणार !- ४ डिसेंबरला भाजप विधी मंडळ पक्षाची बैठक
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १० दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवता आला नाही. महायुती अर्थात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने १ मुख्यमंत्री व २ उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला तयार केला आहे.आपल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची पक्ष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे….
आमच्या सरकारने दीड वर्षात शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटींची मदत केली – मुख्यमंत्री
नागपूर : विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली. दीड वर्षामध्ये ४४ हजार २७८कोटींची विक्रमी मदत केली असल्याचंं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली…
” जुनी निवृत्तीवेतन योजना ” आर्थिक संकटाची नांदी ?
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार, विविध राज्ये यांच्यात जुन्या व नवीन निवृत्ती वेतन योजनेवरून जोरदार वाद, आंदोलने सुरू आहेत. सकृतदर्शनी जुनी पेन्शन योजना निवृत्तीधारकांसाठी फायदेशीर असली तरी राज्यांच्या आर्थिक शिस्तीच्या किंवा क्षमतेच्या दृष्टीने ही योजना मारक व आर्थिक संकटाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितावह होणार आहे. या साऱ्या…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
१४० कोटी भारतीयांनी लघवी केली तरी पाकिस्तानात सुनामी येईल – अभिनेता मिथुन चक्रवर्तीच पाकिस्तानी लष्करप्रमुखांना सडेतोड उत्तर
कोलकाता /भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली होती. भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असं झरदारी यांनी म्हटलं आहे. यावर आता प्रसिद्ध…
जाहिरातबाजी साठी जनतेच्या पैशाची उधळपट्टी का ?
जनतेचा पैसा हा राजकारणासाठी उधळपट्टीचे एक माध्यम असते. कारण त्यांना विचारणारा कोणी नसतो. त्यामुळे या पैशाची कशीही आणि कितीही उधळपट्टी केली तरी राज्यकर्त्यांना काहीही फरक पडत नाही. मात्र हा पैसा कमी पडला, की मग कराच्या माध्यमातून जनतेवर बोजा टाकला जातो. वास्तविक वेगवेगळ्या मोठ्या प्रकल्पांच्या नावाखाली जो निधी मंजूर केला जातो, त्या निधीतील बराचसा पैसा हा…
