मुंबईत काही सत्ताधारी नेते स्वतःचे राजकीय वजन वाढवण्यासाठी व आर्थिक कमाईच्या दृष्टीने करोनाची तिसरी लाट असल्याची भीती नागरिकांमध्ये पसरवत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. ओमिक्रोन च्या 95 टक्के रुग्णांना वैद्यकीय उपचाराची गरज पडत नाही दोन ते तीन दिवसात ते बरे होत आहेत. केवळ सहयाादी असलेल्यांनीच अधिक काळजी घेण्याची गरज आहे .कोरोना पासून सावधान राहताना घाबरण्याची गरज नाही असे ते म्हणाले
Similar Posts
काँग्रेससह गांधी कुटुंबाची भुमिका आरक्षण विरोधीच-तोच फुत्कार राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आलाय
rभाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचा घणाघात मुंबई- पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधींपासून काँग्रेसची भुमिका आरक्षणाच्या विरोधातच राहिली आहे आणि तोच फुत्कार पुन्हा राहुल गांधींच्या माध्यमातून समोर आलाय, असा घणाघात भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. तसेच आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या जनतेत राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे संतापाची प्रचंड लाट उसळली असल्याचेही दरेकरांनी म्हटले आहे….
पेट्रोल – डिझेल ७ ते ८ रुपयांनी स्वस्त होणार ?
मुंबई: समस्त जनसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर ७ ते ८ रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल १०६ रुपयांवरून ९ ते ९९ रुपये प्रति लिटरवर येण्याची चिन्हं आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाल्यामुळे तसेच आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्र सरकार हा निर्णय घेण्याची शक्यता…
धर्म निरपेक्षतेची प्रतीक्षा कधी संपणार?
काश्मिर पासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत पसरलेल्या या प्रचंड अशा मोठ्या खंडप्राय भारत देशात सर्व जातीधर्माचे लोक ज्या दिवशी गुण्या गोविंदाने राहतील.ज्या दिवशी इथल्या अल्पसंख्याक समुदायाच्या मनातून असुरक्षिततेची भावना निघून जाईल त्या दिवशी हा देश खऱ्या अर्थाने धर्म निरपेक्ष म्हणून ओळखला जाईल आणि शांततेने जीवन जगणाऱ्या या देशातील प्रत्येक माणसाला याच दिवसाची अपेक्षा…
पालिका उपायुक्तांच्या घरावर इडीचा छापा
मुंबई/ कोविड काळात महापालिकेत झालेल्या भ्रष्टाचाराची एकेक प्रकरणे आता बाहेर येत आहेत आणि यात यांच्यापासून पालिका उपयुक्त संगीता हसनाले यांच्यापर्यंत अनेक बडे मासे इडीच्या गळाला लागले आहेत.कोविड काळात पालिकेने स्थलांतरित लोकांसाठी खिचडी वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता ६ कोटी ७० लाखांच्या या कामात मोठा घोटाळा झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हा शाखेकडे करण्यात आली होती. याच तक्रारीवरून…
धारावीतील अतिक्रमणावर पालिकेचां हातोडा
मुंबई/आशिया खंडातील सर्वात मोठीझोपडपट्टी असलेल्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा महाप्रकल्प सरकारने हाती घेतला आहे .त्यासाठीअडाणी ग्रुप कडे या प्रकल्पाचे पुनर्विकासाचे देण्यात आलेले आहे. सरकारच्या नियमानुसार प्रकल्प बाधितांना याच ठिकाणी पक्की घरे देण्याची जी योजना आखली गेली आहे तिचा फायदा घेण्यासाठी काही लोक धारावीत अतिक्रमण करीत आहेत .अनधिकृत चोपड्या बांधत आहेत. जेणेकरून या झोपड्यांच्या बदल्यात त्याला पक्के…
ज्योती मल्होत्राचं नेटवर्क उध्वस्त करणार – भारतातील अनेक गद्दार रडारवर
नवी दिल्ली/पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारी भारतातील गद्दार युट्युब वर ज्योती मल्होत्रा हिचे अनेक साथीदार तपास यंत्रणांच्या रडावर वर असून त्यातील काहींना उत्तर प्रदेश गुजरात हरियाणा आणि पंजाब मधून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे तसेच ज्योतीचे भारतातील जे नेटवर्क आहे ते पूर्णपणे उध्वस्त करण्याच्या तयारी तपास यंत्रणा आहेतपाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक झालेली हिसारच्या न्यू अग्रसेन कॉलनीत…
