मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होते
लसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे असे ही न्यायालयाने म्हटले होते. पण सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
Similar Posts
महापालिकेचा 52 हजार कोटींचा सरकारी निवडणुक संकल्प
मुंबई/ ओबीसी आरक्षणात अडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या दोन ते तीन महिन्यात होणार आहेत आणि या वेळेस कोणत्याही परिस्थितीत भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असल्याने कोणतीही करवाढ करून मुंबईकरांना दुखवू नका अशा सूचना सरकारकडून पालिका प्रशासनाला मिळाल्याची चर्चा होती आणि म्हणूनच कोणतीही करवाढ नसलेला 52 हजार 600 कोटींचा अर्थसंकल्प प्रशासनाने सादर केला पण विकास कामासाठी…
रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढणार
मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे ….
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोचण्याच्या तयारीत शेतकरी व सरकार यांच्यात संघर्ष अटळ
दिल्ली – शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी अंबाला येथील शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हरियाणा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस…
जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन
सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले त्या ८२ वर्षांच्या होत्या . स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ लाभली .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे स्वर्गीय सरोजिनी…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान
मुंबई- आज सकाळपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. असंच दिवसभर पाऊस चालू राहिलं तर मुंबई ची तुंबई होऊ शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. बोरिवली पश्चिम महामार्गावर गाड्यांचे आवक जावक सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाणी भरले होतं. आज महानगरपालिका तर्फे अनेक ठिकाणी पंप लावण्यात आलेला आहे जेणेकरून…
मराठा आरक्षणासाठी मंगळवारी – राज्य विधी मंडळाचे विशेष अधिवेशन
मुंबई – मराठा आरक्षणासाठीराज्य सरकारच्या वतीने मंगळवारी दि. १९ रोजी विधिमंडळाच विशेष अधिवेशन घेतलं जाणार आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी विशेष कायदा केला जाणार आहे. दरम्यान, उद्याच्या विशेष अधिवेशनात सरकारने काढलेल्या सगेसोयरेंच्या कुणबी नोंदी संदर्भातील अधिसुचनेचा मुद्दा येण्याची शक्यता कमी आहे.सामाजिक न्याय विभागाकडे तब्बल साडे चार लाख हरकती आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या सामाजिक…
