मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होते
लसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे असे ही न्यायालयाने म्हटले होते. पण सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
Similar Posts
आज अंधेरी पोटनिवडणुकीत मतदान
मुंबई/ शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात आज पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेने लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके याना उभे केले आहे तर भाजपने त्यांचा उमेदवार मुरजि पटेल यांना माघार घ्यायला लावली होती. मात्र तरीही अजून 7 उमेदवार श्रीमती लटके यांच्या विरोधात मैदानात आहेत त्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली नाही .या निवडणुकीत…
टोलच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट – ठाणे पासिंग गाडयांना मुंबईत टोल माफ होणार
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोलप्रश्नावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ठाणे पासिंग MH 04 च्या गाड्यांना मुंबईत टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंना दिल्याची माहिती आहे. मात्र राज ठाकरे यांनी याबाबत अधिक बोलण्यास नकार दिला. मुख्यमंत्र्यांसोबत…
तिसरी अजित घोष टी-20 स्पर्धा
महिलांची क्रिकेट स्पर्धा उद्यापासून मुंबई, दि. 12 (क्री.प्र.)- 16 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेनंतर स्पोर्टिंग युनियन क्लब आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्टस् फाऊंडेशनच्या अजित घोष चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेला सोमवार, 14 नोव्हेंबरपासून शिवाजी पार्क जिमखाना आणि माहीम ज्युवेनाईलच्या खेळपट्टीवर सुरूवात होत आहे. ही स्पर्धा 14 ते 18 नोव्हेंबर या दोन दिवशी खेळविली जाणार आहे. मुंबई क्रिकेट…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअर्थहीन अर्थसंकल्प काय स्वस्त- चपला,कपडे,मोबाईल चार्जर,होते,दागिने, शेतीची अवजारे कॅमेरे, विदेशी यंत्र काय महाग
एमिटशन ज्वेलरीदिल्ली/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२/२३ चां देशाचा अर्थ संकल्प सादर केला जो ३९.४५ लाख कोटींचा असून५ राज्यांच्या निवडणुकांमुळे कररचनेत जनतेवर कोणताही मोठा बोजा तज्ज्ञ आलेला नाही तसेच सलग सहाव्या वर्षी कर आयकर उत्पन्नाचा मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही उलट कृषी आणि उद्योग जगतासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेतनिर्मला सीताराम आयकर…
मुख्यंमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शरद पवार सहकुटुंब
मुंबई –राज्यात गणेशोत्सवाला सुरुवात झाली असुन, सर्वत्र मोठ्या आनंदात हा सण साजरा केला जातोय. सर्व सामान्यांसह राज्यातील राजकीय मंडळी, सिनेसृष्टीतील कलाकार आणि सर्वच क्षेत्रातील मंडळी गणेशोत्सव साजरा करत असल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह कुटुंब वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी…
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
