मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होते
लसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे असे ही न्यायालयाने म्हटले होते. पण सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.
Similar Posts
जगावर पुन्हा कोरोनाचे संकट- राहुल गांधींना भारत जोडो यात्रा थांबवण्याच्या सूचना
दिल्ली – जगावर पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आले असून चीनमध्ये कोरोनाचे १० लाख रुग्ण असल्याची माहिती उघडीस आली आहे . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून भारतातील सर्व राज्यांना कोरोना नियमांचे नव्याने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहे तसेच कोरोना नियमांचे पालन करा नाहीतर भारत जोडो यात्रा थांबवा अशी विंनती आरोग्यमंत्र्यांनी राहुल गांधींना केली आहे. आज आरोग्य…
त्रिपुरा येथील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद अल्पसंख्यांकांच्या मोर्चाला हिंसक वळण
मालेगाव/ त्रिपुरा येथील रॅली मध्ये मोहंमद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काल महाराष्ट्रातील नांदेड,अमरावती आणि मालेगाव या तीन शहरात काढण्यात असलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात यात काही मोर्चे करी आणि पोलीस ही जखमी झाले आहेत,त्रिपुरा मधील रॅलीत नेमके काय घडले याची माहिती न घेता पैगंबरांच्या अपमानाचा…
जय श्रीराम- म्हणणाऱ्या शाळकरी मुलांना शिक्षा -भायखळ्यातील कॉनवेंट शाळेचा अजब न्याय
मुंबई – लहान मुले हि देवा घरची फुले असतात . त्यांना जात धर्म या गोष्टी ठाऊक नसतात. आणि विद्येच्या मंदिरात शिक्षण घेणाऱ्या या मुलांना त्यांच्या शिक्षकांनी किंवा शाळा प्रशासनाने जात धर्मा पासून वेगळे ठेवायला हवे. असे असताना भायखळ्याच्या -पूर्व एका इंग्रजी शाळेत मुलांनी फळ्यावर केवळ जय श्रीराम लिहले म्हणून शाळेने एक दिवस त्यांना शाळेत बसू…
सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान
मुंबई- जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांसाठी सध्या राज्यातील शासकीय, निम-शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. यामध्ये शालेय शिक्षकांचाही समावेश आहे. शाळेतील शिक्षक संपावर गेल्याने शाळांमध्ये शुकशुकाट असून काही ठिकाणी शाळांना कुलूप लावण्यात आले आहे. शिक्षकांकडून दहावी आणि बारावी परीक्षा घेतल्या जात आहेत. मात्र, इतर वर्ग संपामुळे बंद आहेत. दोन वर्ष शाळा – महाविद्यालय बंद राहिल्याने…
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
