मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले . या अधिवेशनात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या अभद्र टिप्पणीचा मुद्दा गाजला. मात्र फडणवीसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीला केंव्हाही तयार आहोत असे फडणवीसांनी सांगितले
Similar Posts
ठाकरे गटाच्या मनीषा कायंदे शिंदेंच्या शिवसेनेत
ठाणे / ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरेंना मोठा धक्का बसला आहेमनीषा कायदे या भाजपतून शिवसेनेत गेल्या होत्या त्यामुळे ठाकरेंनी त्यांना विधान परिषदेवर पाठवले होते. मात्र हल्ली त्या पक्षात नाराज होत्या कारण सुषमा अंधारे शिवसेनेत गेल्यापासून मनीषा कायदे यांचे महत्व कमी झाले होते म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला पक्ष…
राणे कंपनीला मोठा दणका – दिशा सलियान हीचा मृत्यु अपघातच सीबीआयचा अहवाल
दिल्ली/ दिशा सलीयान ही नशेमध्ये होती आणि त्यातच तिचा तोल गेला आणि ती 14 माळ्यावरून पडली असा अहवाल सीबीआयने दिला आहे . त्यामुळे दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेणाऱ्या नारायण राणे पिता पुत्रांना मोठा दणका बसला आहे .सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या नंतर त्याची मॅनेजर असलेली दिशा सलियन हीचा एका पार्टी चां वेळी 14…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला
मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे तर दुसरीकडे त्यांना एस टी च्य सेवेतून कायमचे बडतर्फ केले आहे पण त्यांच्या पेक्षा वाईट अवस्था झाली आहे त्यांना भडकावणारा सदावर्ते याची त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुधा गुन्हे दाखल…
राज्यातील निवासी डॉक्टर पुन्हा संपावर
मुंबई/उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे राज्यातील निवासी डॉक्टर आज पासून पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत त्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्यवस्था कोलमडून पडण्याची शक्यता आहेडॉक्टरांच्या विद्या वेतनात वाढ आणि इतर मागण्यांसाठी 7 फेब्रुवारीला डॉक्टरांनी संपाचा निर्णय घेतला होता परंतु वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्री यांच्याबरोबर बैठक झाली मात्र त्यात कोणत्याही तोडगा…
राज्यातील बोगस शाळा ३० एप्रिल पर्यंत बंद करा
मुंबई-: राज्यातील बोगस शाळांविरोधात शिक्षण विभागाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील बोगस शाळांविरोधात करावी असे स्पष्ट निर्देश शिक्षण आयुक्तांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. कारवाईसाठी 30 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. राज्य मंडळाच्या शाळांच्या मान्यता, परवानगी, संलग्नता प्रमाणपत्र यांची तपासणी करण्याबाबत मुंबई शिक्षण उपसंचालकांचे शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबईसह ठाणे रायगड…
राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी…
