मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले . या अधिवेशनात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या अभद्र टिप्पणीचा मुद्दा गाजला. मात्र फडणवीसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीला केंव्हाही तयार आहोत असे फडणवीसांनी सांगितले
Similar Posts
दादरमध्ये परप्रांतीय फेरीवाल्याचा सुळसुळाट मराठी माणसांचे तारणहार आता गप्प का ?- मराठी माणसांचे तारणहार बनलेले शिवसेना आणि मनसेचे लोक कुठे गेले?
मुंबई-/ मराठी माणसांची मुंबईतील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या दादर मध्ये सध्या परप्रांतीय फेरीवाल्यांचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र त्यांच्यावर पालिकेकडून कारवाई होताना दिसत नाही. कारवाई गरीब मराठी फेरीवाल्यांवर होते कारण परप्रांतीय रोहिग्या फेरीवाल्यांचे एक मोठे सिंडिकेट दादर मध्ये सक्रिय आहे. शामसुद्दीन आणि जमाल नावाचे दोन दलाल फेरीवाल्या कडून हप्ते गोळा करतात आणि पालिका लासन्स विभागाला…
महाराष्ट्राच्या विरोधात कानडी गुंडांचा भर रस्त्यात हैदोस- टोल नाक्यावर महाराष्ट्रातील गाड्यांची तोडफोड
बेळगाव – महाराष्ट्र -कर्नाटक सीमावाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच आज कर्नाटकातील कन्नड वेदिकेच्या कांही गुंडानी महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवरील हिरेबागवाडी टोल नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या १० वाहनावर हल्ला करून या वाहनांची तोडफोड केली तसेच महाराष्ट्र विरोधी घोषणा दिले .कांही गुंड पोलिसांनाही जुमानत नव्हते त्यांनी पोलिसांच्या गाडी वर चालून हैदोस घातला दरम्यान या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात…
सलग १२ महिने होणार मिठी नदीची स्वच्छता
: मुंबई शहराच्या सौंदर्यात भर घालणारी मात्र वाढत्या नागरीकणामुळे कचऱ्याच्या दुष्टचक्रात अडकलेल्या मिठी नदीला मोकळा श्वास घेता येणार असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र शासन तसेच मुंबई महापालिका यांच्या आजवरच्या अथक प्रयत्नानंतर मिठी नदीची स्वच्छता करण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय समूहाने पसंती दर्शविली होती. याच पार्श्वभूमीवर फिनलंड येथील एका मोठ्या उद्योग समूहाने ६ लाख युरोचा निधी मिठी नदीच्या स्वच्छतेसाठी…
धक्कादायक! मुंबईच्या महापौरांना ठार मारण्याची धमकी
मुंबई/ सध्या भाजप नेते आशीष शेलार आणि मुंबईच्या महापौर यांच्यातील वाद शिगेला पोचलेली असतानाच काल महापौर किशोरी पेडणेकर यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी देणारे एक पात्र महापौर बंगल्यावर आल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहेे. याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना महापौरांनी सांगितले की अत्यंत अश्लील भाषेत हे पत्र असून तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला ठार करू…
ढोल ताशांच्या गजरात चिंतामणीचे आगमन
मुंबई/ गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे त्यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे बाप्पांची मूर्ती वाजत गाजत आपल्या मंडपात नेत आहेत . शनिवारी चिंचपोकलीचा चिंतामणीचे असेच ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आगमन झाले . यावेळी शेकडो कार्यकर्ते आणि गणेशभक्त मिरवणुकीत सहभागी झाले होते रेश्मा खातू यांच्या गणेश मूर्ती चित्र शाळेपासून चिंचपोकळी येथील चिंतामणीचे मंडपापर्यंत परिसर गणेशमय…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचे अस्तित्वच धोक्यात
दिल्ली/ महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाची लढाई शिवसेनेसाठी आणखी कठीण झाली आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने काल निवडणूक आयोगाच्या कार्यवाही ला स्थगिती देण्याची शिवसेनेची मागणी फेटाळली त्यामुळे निवडणूक चिन्हं आणि पक्षाबाबत चां निर्णय आता निवडणूक आयोगा समोर होणार आहे त्यामुळे शिवसेनेचे भवितव्य आता निवडणूक आयोगाच्या हाती आहे.शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा या शिवसेनेच्या याचिकेवर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या…
