मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले . या अधिवेशनात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या अभद्र टिप्पणीचा मुद्दा गाजला. मात्र फडणवीसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीला केंव्हाही तयार आहोत असे फडणवीसांनी सांगितले
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारत जोडो यात्रेत मिलिंद देवरा सहभागी
मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .
सवाल हा आहे की तालिबान काय आहे-?.. बाबूभाई भवानजी
मुंबई/ अफगाणिस्तान वर पुन्हा कब्जा करणाऱ्या तालिबान मु..ले संपूर्ण जग हादरले आहे मात्र सवाल हा आहे की आज तालिबानला काही मुस्लिम समाजाचे समर्थन आहे .काही मुस्लिम समाजाची मानसिकता तालिबानी बनली आहे की काय असा संशय… माझी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी व्यक्त केलाय..सध्या अफगाणिस्तान मध्ये तालिबान ने तांडव सुरू केले आहे पण…
पाकिस्तानचा तिसऱ्यांदा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला – नकवीच्या हसते ट्रॉफी नाकारून पाकचे नाक कापले
दुबई/आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं. तसेच गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. जिथे शक्य होईल तिथे नांगी ठेचली….
सावरकरांचा वाद पेटला राहुल गांधी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई/ सावरकर यांच्या विषयी राहुल गांधी यांनी जे वादग्रस्त विधान केले होते त्यावरील वाद आता चांगलाच पेटला असून महाराष्ट काही भागात भाजपा आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून राहुल गांधीचे पुतळे जाळले त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले तर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे .राहुल गांधींची भारत जोडो यात्रा…
पोलिसांची सरकारकडून क्रूर चेष्टा फक्त ७५० रुपये दिवाळी भेट
मुंबई/ क रोणा काळा त स्वतःचा जीव धोक्यात घालून जनतेच्या रक्षणासाठी बारा बरा तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांची महाराष्ट्र सरकारने ७५० रुपये दिवाळी भेट देऊन क्रूर चेष्टा केली आहे त्यामुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली आहे खासगी कंपन्या आणि सरकारच्या विविध आस्थापना मधील कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार आहे बेस्ट आणि पालिका कर्मचाऱ्यांनाही दिवाळी निर्मित २० हजार…
पालिकेचे जंबो कोविड सेंटर कोणासाठी – रुग्णांसाठी की सत्ताधाऱ्यांच्या लाभासाठी भाजपचा सवाल
मुंबई/ कोरोणाच्य संकट काळात जनतेचे जरी हाल झाले असले तरी कमावणाऱ्या लोकांनी भरपूर कमावले.पालिका अधिकाऱ्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी तर अक्षरशः वाहत्या गंगेत हात धुवून घेतले असा मुंबईकर आरोप करीत आहेत आणि आता तर भाजपनेही आरोप केलंय की कोविड सेंटर नक्की कोणासाठी होते रुग्णांसाठी की पालिकेच्या सत्तेत बसलेल्या लाभार्थी लोकांसाठी? करोना काळात पालिकेचे जवळपास २ हजार कोटी…
