मुंबई – विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. आता पुढील हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरला नागपूरमध्ये होईल. पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. या १६ अधिवेशनात आमदारांच्या अपात्रतेवर मात्र निर्णय होऊ शकला नाही . पण बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विरोधी पक्ष नेतेपदाच्या निवडीवर मात्र निर्णय झाला आणि काँग्रेसचे विजय वडेट्टीवार विरोधी पक्ष नेते झाले . या अधिवेशनात संभाजी भिडेंनी महात्मा गांधींवर केलेल्या अभद्र टिप्पणीचा मुद्दा गाजला. मात्र फडणवीसांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिले आहे. तसेच आम्ही निवडणुकीला केंव्हाही तयार आहोत असे फडणवीसांनी सांगितले
Similar Posts
विक्रोळी उड्डाण पूल १४ जून पासून वाहतुकीस खुला
मुंबई/मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाचे बांधकाम नियोजित कालावधीत पूर्ण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अभिनंदन केले आहे. तसेच, पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता, तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये या उद्देशाने कोणत्याही औपचारिक समारंभाची वाट न पाहता विक्रोळी पूल नागरिकांसाठी खुला करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी महानगरपालिका प्रशासनास दिले आहेत….
शालिमार-नूर मोहम्मदी हॉटेलवर धडक कारवाई; परवाने निलंबित
भेंडी बाजार — भेंडी बाजारातील प्रसिद्ध शालिमार आणि नूर मोहम्मदी हॉटेलच्या स्वयंपाकघराची तपासणी करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) दलाने धडक कारवाई केली असून दोन्ही हॉटेलांचे फूड परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तपासणीअंती स्वयंपाकघरात सर्वत्र अस्वच्छता, किटकांची उपस्थिती आणि पाण्याचे व सॅनिटेशनचे निकष न पाळल्याचे निदर्शनास आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंच्या मार्गदर्शनाखाली करण्यात…
भाजपची लोकसभेची दुसरी यादी जाहीर
दिल्ली – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 20 मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. या दुसऱ्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागून होते. दोनच महिन्यापूर्वी परळीत ‘मी बहीण प्रीतम मुंडेंच्या जागेवर निवडणुक लढविणार नाही, असे निक्षूण सांगणाऱ्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याच गळ्यातच अखेर बीड लोकसभेची भाजपच्या उमेदवारीची माळ पडली आहे.सविस्तर यादी…
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते माथाडी भूषण पुरस्कारांचे नवी मुंबईत वितरण
माथाडी कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील; स्व. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या निधीत वाढ करू– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे, दि. २५ (जिमाका) : समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार आहे. माथाडी कामगाराच्या घरांचा, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा तसेच वैद्यकीय सुविधांचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. मराठा समाजात नव उद्योजक तयार व्हावेत यासाठी स्व. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास…
समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
महामार्गावर १० किलोमीटरचा प्रवास नागपूर, दि.११ : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पाँईंट पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे,…
सातारा रत्न पुरस्कारासाठी नामांकने पाठवण्याचे आवाहन
मुंबई, — आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा दसर्याच्या पूर्व संध्येला १ ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होत आहे.यानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगारी केलेल्या सातारा जिल्ह्यातील नामवंतांना सातारा रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.राजकारण,समाजकारण,प्रशासन,शिक्षण,साहित्य,उद्योग, कला,क्रीडा,सहकार,पत्रकारिता,वैद्यकिय,विज्ञान अशा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींनी आपली नामांकने ही aamhisatarkar25@gmail.com हा ई मेल किंवा आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठान, बी-१ प्रोग्रेसिव्ह बिल्डीग, डाॅक्टर कंपाऊंड,…
