मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे . रिक्सा टॅक्सीच्या या भाडेवाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला एन दिवाळीच्या तोंडावर आणखी भार पडणार आहे .
Similar Posts
मुंबईत ऑर्केस्ट्रा च्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या अनेक बारवर पोलिसांचा छापा
मुंबई/ऑर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार चालणाऱ्या मुंबईतील अंधेरी,घाटकोपर आणि ताडदेव भागातील नामांकित बारवर पोलिसांनी छापा टाकला या छाप्यात जवळपास २५ बारबाला ,बारचा स्टाफ आणि ग्राहकांना अटक करण्यात आलीअंधेरीच्या साची बार आणि रेस्टॉरंट मध्ये ऑर्केस्ट्राचां नावाखाली डान्स चालतो याची माहिती मिळताच युनिट 10 चां पोलिस पथकाने छापा टाकला यावेळी तिथे ७ बारबाला नृत्य करीत असल्याचे आढळले त्यामुळे या…
विधान भवनात मंत्री आमदार वगळता इतराना प्रवेशबंदी अध्यक्षांची घोषणा
मुंबई/गुरुवारी विधानभवनाच्या प्रांगणात भाजप आमदार पडळकर यांच्या कार्यकर्त्यांनी जीराडेबाजी केली त्याची गंभीर दखल विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे.या राडेबाजीबद्दल सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालानंतर यापुढे मंत्री, आमदार आणि त्यांचे स्वीय सचिव वगळता कोणालाही विधानभवन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.अध्यक्षांच्या या निर्णयामुळे मंत्री,आमदार आणि त्यांच्या अंधभक्तांना विधान भवन परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.तसेच त्यांच्या बैठकानाही परवानगी नसेल.गुरुवारी विधानभवन…
साकीनाका बलात्कार हत्या प्रकरणातील मृत महिलेच्या मुलींना सरकार देणार 20 लाखांची मदत
: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी…
विरार मध्ये भिंत कोसळून 3 मजूर ठार
मुंबई: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 3.30 तीन वाजताची आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम चालू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.विरारमध्ये आजचा दिवस कामगारांच्या…
पावसाला न जुमानता आन्दोलक संपावर ठाम -आज सरकारचे तेरावे घालत केला निषेध
काही आन्दोलकांना ठंडी ताप ,औषधे घेऊन आंदोलनात आंध्र प्रदेशात झाले तर महाराष्ट्रात का नाही होत ? मुंबई- आज सकाळ पासून आझाद मैदानात वातावरण गरम होते. सरकार नेमकी कोणाशी चर्चा करावी असेच पालुपद लावीत आहे तर आम्ही चर्चेस तयार आहोत असे एसटी कामगार म्हणत आहेत.सरकारने विलीनीकरण करावे अशी एकच मागणी सतत होतेय.चार दिवस रात्रीचा पाऊस पडतोय…
डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड जिल्हाधिकारीपदी रुजू! ठाणे, चंद्रपुर, अकोला येथे केले वैशिष्ट्यपूर्ण काम! मावळत्या जिल्हाअधिकाऱ्यांनी केले स्वागत!
रायगड(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी सौ.निधी चौधरी यांची बदली झाल्याने रायगड जिल्हाधिकारी पदाची सुत्रे आज डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी स्वीकारली आहेत. रायगडचा पुर्व जिल्हाअधिकारी सौ. निधी चौधरी यांनी आज रायगड जिल्हाअधिकारी पदी रुजु झालेले नवीन जिल्हाअधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांचे स्वागत केले आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी डॅा. महेंद्र कल्याणकर यांनी कामगार आयुक्त म्हणून काम केले आहे. भाप्रसे…
