मुंबई/ पेट्रोल पाठोपाठ सी एन जी सुधा महागल्याने येत्या 1 ऑक्टोबर पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय दोन्ही संघटनांनी घेतला आहे . त्यानुसार टॅक्सीचे भाडे 25 वरून28 रुपये तर रिक्षाचे 21 वरून 23 रुपये भाडे होणार आहे .रात्रीच्या प्रवास भधे टॅक्सीचे 32 वरून 36 तर रिक्षाचे 27 वरून 31 रुपये होणार आहे . रिक्सा टॅक्सीच्या या भाडेवाढीमुळे अगोदरच महागाईने त्रस्त असलेल्या जनतेच्या खिशाला एन दिवाळीच्या तोंडावर आणखी भार पडणार आहे .
Similar Posts
औरंगजेब क्रूर नव्हता अबू आजमीचा जावई शोध महाराष्ट्रात संतापाची लाट
मुंबई/औरंगजेब हा क्रूर नव्हता तर तो एक उत्तम प्रशासक होता त्याने हिंदुस्थानात अनेक मंदिरे बांधली तसेच त्याच्यामुळे अनेक हिंदूंना न्याय मिळाला असे वादग्रस्त विधान करणाऱ्या समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्याविरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी अबू आजमी च्या या विधानावर तीव्र अक्षय घेत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहेऔरंगजेबाने महाराष्ट्रावर…
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी – केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे प्रतिपादन
मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला नसून अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. राज्यातल्या वाढवण बंदरासाठी 76 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे . रेल्वे खात्यासाठीच्या तरतुदीत महाराष्ट्रातील प्रकल्पांसाठी 15 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 2047 पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने या अर्थसंकल्पाच्या रूपाने वाटचाल सुरु झाली आहे,असे प्रतिपादन केंद्रीय…
मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळा – पालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यात
मुंबईच्या कोस्टल रोडमध्ये कोट्यवधींचा घोटाळापालिकेचे अनेक अधिकारी चौकशीच्या भोवऱ्यातमुंबई – मुंबैकरांच्या सोयीसाठी १४०० कोटी खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोस्टल रोडला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत . त्यावर आता पॅच मारून अब्रू झाकण्याचे काम पालिका अधिकारी करीत आहेत पण या सर्व प्रकल्पात कोट्यवधींचा घोटाळा झाला असून या घोटाळ्याची चौकशी करावी तसेच यात सामील असलेल्या अधिकार्यांना…
हिंदीच्या सक्तीप्रकरणी शिक्षणमंत्री राज ठाकरेंना भेटणार
मुंबई/महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीला मनसेने विरोध केल्यानंतर ,आता इतरही पक्ष हिंदीच्या विरोधात उभे राहिले आहेत. शरद पवार यांनीही लहान विद्यार्थ्यांवर तिसऱ्या भाषेची सक्ती नको अशी मागणी केली आहे. तर यावर मार्ग काढण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसे लवकरच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत.राज्याचे नवे शैक्षणिक वर्ष गेल्या आठवडचात दि.१६ जूनपासून सुरु झाले….
.३० वर्षांनंतरही काळाचौकी जिजामाता नगर ‘एसआरए’ प्रकल्प रखडलेला… –
मुंबई, – काळाचौकी येथील जिजामाता नगर एसआरए पुनर्वसन प्रकल्पाला तब्बल ३० वर्षे उलटूनही कोणतीही लक्षणीय प्रगती न झाल्याने संतप्त रहिवाशांनी विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांना तात्काळ प्रकल्पातून हाकलून, पुनर्वसनाची जबाबदारी थेट शासनाने स्वीकारावी, अशी ठाम मागणी केली आहे.३० वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एसआरए प्रकल्पाचे काम विकासक मे. शांती ओम रेसीडेन्सी प्रा. लि. यांनी…
चंद्रावर ऑक्सीजन व खनिज सापडले चांद्रयान मोहीम अखेर यशस्वी
बंगळुरू – भारताच्या चांद्रयान मोहिमेला मोठे यश आले आहे. कारण चंद्रावर उतरलेल्या भारताच्या रोव्हरने चंद्रावर प्राणवायू आणि इतर अनेक प्रकारची खनिजे असल्याची माहिती पटली आहे.इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, इस्रोच्या माहितीनुसार चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर ॲल्युमिनियम, कॅल्शियम, लोखंड, क्रोमियम, टिटॅनियम, मॅगनिस, सिलिकॉन आणि ऑक्सिजन असल्याची माहिती देण्यात आली आहे. दक्षिण ध्रुवावर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात धातू असल्याचे आढळून आले…
