: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संगितले .तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली असून मुंबई पोलिसांनी शहरातील टपोरी चारशी गरदूलले तसेच पोलिस रेकॉर्ड वरील दाखलेबाज गुंडा विरूढ एक मोहीम उघडली आहे . सह्याद्रि अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे पोलिस महासंचालक संजय पांडे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुखी सचिव आशीष कुमार सिंह पोलिस आयुक्त हेमंत नगरले ,सह पोलिस आयुक्त विश्ब्वस नगरे पाटील आदि हजर होते .
Similar Posts
शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा विडिओ व्हायरल- दोघांना अटक राजकीय वातावरण तापले
मुंबई – शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून या मागे ठाकरे गट असल्याचा आरोप शीतल यांनी केला आहेएखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. ती महिला कुठेतरी काम करत…
युनियनचां आदेश संपकरी एस टी कर्मचाऱ्यांनी धुडकावला संप सुरूच
मुंबई/ कनिष्ठ वेतन श्रेणी एस टी कर्मचारी संघटनेचे नेते गुजर यांनी सरकारशी वाटाघाटी करून टी कामगारांचा संप मागे घेण्याची जिघोषणा केली होती ती संपकरी कर्मचाऱ्यांनी धुडकावली असून एस टी चा संप सुरूच राहणार आहे.सोमवारी उच्च न्यायालयात सरकारणे स्थापन केलेल्या समितीने प्रार्थमिक अहवाल सादर केला. त्यात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावर अभ्यास करायला वेळ देण्याची मागणी केली होती…
चीनची सावकारी
सावकारी पाश हा किती भयंकर असतो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांवरून दिसून येईल.महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांमध्ये 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.कारण कर्जबाजारी माणसाची कर्ज फेडण्याची कुवत संपल्यावर आत्महत्या हा एकच पर्याय त्याच्यासमोर असतो .पण एक क्रर्जबाजारी व्यक्ती आणि एक कर्जबाजारी देश यांच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर भलेही दोघांची समस्या एकच असली तरी परिणाम वेगवेगळे असतात.श्रीलंका…
ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे – भाजप गटाची सरशी
मुंबई -नुकत्याच पारपडलेल्या ७७५१ ग्रामपंचायत निवडणुकीत ३१५३ ग्रामपंचायतींवर सत्ताधारी शिंदे – भाजप गटाची सरशी झाली तर महाविकास आगाडीने ३२३५ जागी विजय मिळवला भाजपला सर्वाधिक २३५२,शिंदे गटाला ८०१ ठाकरे गटाला ७०५ राष्ट्रवादीला १५५० काँग्रेसला ९८० तर अपक्षांनी १२८१ जागा जिंकल्या नरखेड मतदारसंघात आणि कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री आमदार सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात भाजपच ()…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न
: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना उपयुक्त ठरणार्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच या निवडणुकांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली असल्याचे अधोरेखित केले आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांपैकी पंजाब वगळता…
मार्चमध्ये महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता
मुंबई – एकीकडे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था चोख असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी एक चपराक लगावणारी बातमी आहे. मार्च महिन्यात राज्यातील तब्बल 2200 मुली बेपत्ता झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. सरासरी पाहिलं तर रोज ७० मुली राज्यातून बेपत्ता होत असल्याचं समोर आलं आहे. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये बेपत्ता होणाऱ्या मुलींच्या संख्येत३९० ने वाढ झाली असून ही आकडेवारी…
