: मुंबई साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेच्या मृत्यू नंतर तिच्या मुलांच्या संगोपणाची आणि शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली असून तिच्या मुलींना सरकारी योजनेतून 20 लाखांची आर्थिक मदत केली जाणार आहे . काल मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रीय अनुसूचीत जाती आयोगाचे अध्यक्ष अरुण हलदार यांना बैठकीसाठी बोलावून घेतले होते .या घटनेकडे सरकार अत्यंत गांभिर्याने पाहत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी संगितले .तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सरकारने आवश्यक ती पावले उचलली असून मुंबई पोलिसांनी शहरातील टपोरी चारशी गरदूलले तसेच पोलिस रेकॉर्ड वरील दाखलेबाज गुंडा विरूढ एक मोहीम उघडली आहे . सह्याद्रि अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीला राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्य सचिव सीताराम कुंटे पोलिस महासंचालक संजय पांडे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुखी सचिव आशीष कुमार सिंह पोलिस आयुक्त हेमंत नगरले ,सह पोलिस आयुक्त विश्ब्वस नगरे पाटील आदि हजर होते .
Similar Posts
टाकवे ( सांगली ) येथील भैरवनाथ सोसायटी मध्ये शेतकरी विकास पॅनेलचा दणदणीत विजय-
विद्यमान अध्यक्ष संजय ठोंबरे यांच्या कामाला पंसती-सांगली -जिल्ह्यातील टाकवे येथील सोसायटी च्या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलने 13 पैकी 12 जागा जिंकून अक्षरशः एकहाती विजय मिळवित आपली सत्ता राखली आहे तर विरोधी पक्षाची एक जागा बिनविरोध निवडून आली आहे . विजयानंतर या पॅनलच्या समर्थकांनी गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा केला. सोसायटीच्या निवडणुकीत 359 पैकी 205 सभासदांनी…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपोलीस महासंचालकांना मुदत मिळणार की नाही?
मुंबई/ राज्याचे पोलिस महासंचालक संजयकुमार पांडे यांना मुदतवाढ देण्याची प्रकरण आता न्यायालयात असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार की नाही हे येत्या २१ तारखेला कळणार आहेअसून ,त्यावर २१ फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे संजय पांडे यांना मुदतवाढ मिळते कि नाही हे आता २१ फेब्रुवारी रोजी कळेल .राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्यावा तसेच सध्याचे प्रभारी पोलीस महासंचालक…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभोगा आपल्या कर्माची फळे ‘ दुसरे काय ? –
३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री होण्यामुळे शिवसेना फुटीवर शिक्कामोर्तब झाले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील निकटचे सहकारी एकनाथ संभाजी शिंदे यांनी सुमारे ४० आमदार व १० खासदार यांच्या समवेत भारतीय जनता पक्षाबरोबर घरोबा केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार होत महाविकास आघाडीची अडीच…
भाजपने टिळक कुटुंबाला वापरून फेकले- उद्धव ठाकरेंचा जबरदस्त हल्लाबोल
पुणे – भाजपची भूमिका युज अँड थ्रोची असून मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर भाजपने टिळक कुटुंबाचा वापर करून फेकून दिले अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी कसबा चिंचवडच्या ऑन लाईन प्रचारात भाजपवर हल्लाबोल केलाकसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी त्यांनी मतदारांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित केले. यावेळी भाजपला कोणतीही सहानुभूती दाखवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले. भाजपची पाशवी पकड दूर फेकण्याची…
राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद करण्याचा उद्धव ठाकरेंचा इशारा
मुंबई/ सावित्रीबाई फुले आणि शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त विधाने करणाऱ्या राज्यपालांच्या विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे . आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे पार्सल केंद्राने परत न्यावे अन्यथा आमचा इंगा दाखवू असे केंद्राला ठणकावले आहे तसेच या राज्यपालांच्या विरोधात आता सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन करून राज्यपालांच्या विरोधात महाराष्ट्र बंद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी
मुंबई / रविवारी झालेल्या 608 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजप वरच्या श्रधेपोटी भक्तांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली आणि या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.तर या निवडणुकीत शिवसेनेला फुटीचा फटका बसून शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली दरम्यान हा निकाल म्हणजे भविष्यातील नांदी आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.रविवारी झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जवळपास 80 टक्के मतदान झाले…
