गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017 चां विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 आणि काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या पण यावेळी तिरंगी लढत आहे .
Similar Posts
पोलिसांच्या अटी जरागेना अमान्य! संघर्ष अटळ
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून निघालेले मराठा आंदोलक आज मुंबईत धडकणार आहेत. पण सरकारने त्यांना २० सशर्त अटीसह केवळ एका दिवसाची परवानगी दिली आहे.मात्र जरांगेना हे मान्य नाही. त्यामुळे पोलिस व आंदोलक यांच्यात संघर्ष अटळ आहे.दरम्यान जरंगेच्या विरोधात आता ओबीसीही आक्रमक झाले असून, आज ओबीसी महासंघाच्या बैठकीत जरांगे यांच्या दबावाला घाबरून, जर सरकारने काही…
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर
मुंबई – यंदा गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पालिकेने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार मंडप बांधताना खड्डे पडल्यास प्रत्येक खाद्यामागे २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . मंडपात प्रतिबंधित जाहिराती लावण्यास मनाई आहे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडपाची उंची मात्र ३० फुटांचं असायला हवीकाही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणरायाचं…
टाकवे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेचा ३१ वा वर्धापनदिन साजरा
सांगली/ सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील टाकवे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टाकवे शाखेचा ३१बा वर्धापन दीन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी शाखेस भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांच्या हस्ते केक कापण्यात आला यावेळी शाखाधिकारी,सर्व कर्मचारी,तसेच टाकवे ,पाचुंब्री,भैरववाडी,आदी ठिकाणच्या ग्रामस्थ तसेच टाकवे येथील खातेदार हजार होते .मन्सूर…
पराभव समोर दिसताच निवडणूक आयोगाकडे धाव -भाजपचा रडीचा डाव- निकाल लांबणीवर
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीत पराभव समोर दिसताच भाजपने नेहमी प्रमाणे कपट नीतीचा अवलंब करीत महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेत ती मते बाद करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे आणि त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीचा निकाल वेळेवर जाहीर होऊ शकला नाही.काल राज्यसभेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत ठरल्या प्रमाणे अनिल देशमुख आणि नवाब मलिक सोडून सर्व आमदारांनी मतदान…
अंदमान निकोबारच्या राजधानीचे नाव अमित शहांनी बदलले ! पोर्ट ऑफ ब्लेयरचे झाले विजयपूरम
नवी दिल्ली – भाजप सरकारकडून क्षारांची , रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा सपाट सुरु आहे. संभाजी नगर , उस्मानाबाद ,अलाहाबाद, आदी क्षारांची नावे बदलण्यात आली . त्यानंतर मुंबईतील रेल्वे स्थानकांची नवे बदलण्याचाही प्रस्ताव आहे. पण ज्या अंदमान निकोबार मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मरणप्राय यातना भोगल्या . त्या अंदमानची राजधानी पोर्ट ऑफ ब्लेअरचे नाव बदलण्याचा…
