मुबई/ महाराष्ट्रातले गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांचा महान पराक्रमाचे आणि शिवशाहीच्या गौरवशाली इतिहासाची साक्षीदार आहेत पण पुरातत्व विभागाचा आडमुठेपणा आणि महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष यामुळे महाराष्ट्रातील छोट्या मोठ्या ३०० किल्ल्यांची दुरवस्था झालेली आहे तर काही ठिकाणी मुस्लिमांनी अतिक्रमण करून थडगी बांधलेली आहेत तेंव्हा ही अतिक्रमणे काढून या किल्ल्यांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्याचे सोडून सरकारने मंत्र्यांच्या बांगल्याना किल्ल्यांची नावे देण्याचा जो निर्णय घेतला आहे तो हास्यास्पद आणि महाराजांबद्दल दाखवलेला खोटा आदर आहे अशी संतप्त प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. पाली येथील सरस गडावर २०/२५ वर्षांपूर्वी थडगे बांधण्यात आले आता तिथे मुस्लिम नियमित उरूस भरवतात तर मंगळवार असलेल्या थडग्यावर चादर चाडवली जाते .हिरालोट येथे अगोदर थडगे बांधून आता त्याच्या बाजूला भिंती उभारून त्याचे दर्ग्यात रूपांतर करण्यात आले आहे. हिरकोट गडाचा सध्या कारागृह म्हणून वापर केला जातो. शिवडीतील दर्गा हे नवनाथ पैकी एका नाथाचे ठिकाण आहे असे वयोवृध्द जाणकारांचे मत आहे. शिवडीचा किल्ला १५०० वर्ष पुरातन आहे या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर सय्यद जळल शाह दर्ग्याचे प्रस्थ वाढले आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर साधारण एक एकर जागेवर दर्गा शरीफ हजरत सय्यद जलाल शहा या नावाने दर्गा आहे तिथेही अनधिकृत बांधकामे झाली आहेत. महाराजांच्या इतर किल्ल्यांची सुधा दुरवस्था झालीय त्याकडे लक्ष देण्यास ऐवजी मंत्र्यांच्या बंग्ल्याना किल्ल्यांची नवे कशासाठी असा सवाल केला जात आहे.
Similar Posts
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त व उपमहापौर यांच्यात रंगला वाद . उपमहापौराने केले उपोषण .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेला लाभलेले आय ए एस दर्जाचे आयुक्त हे अकार्यक्षम असुन त्यानी शहरा साठी कोणते ही काम केले नाही . ते पत्रकाराना भेटत नाहीत . ते नगरसेवकाना भेटत नाहीत फक्त आपल्या खास मर्जितील लोकाना भेटतात. त्यानी शासनाने पाठवलेल्या चार उपायुक्ताना आपल्या मर्जिप्रमाणे विभाग दिले आहेत अशा आयुक्ताना इथे राहण्याचा कोणता ही…
लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही! मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन
अकोला/राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेचा करिश्मा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या प्रचार सभांमध्ये लाडक्या बहिणींना योजनेबाबतचं आश्वासन देत आहेत. काहीही झालं तरी ही योजना बंद पडणार नाही, असं ते ठासून सांगत आहेत. तसेच, लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच आमचं सरकार आल्याचेही ही मंडळी सांगते. कालच…
वन नेशन-वन इलेक्शन निर्णयाचे स्वागतच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
, . मुबई- वन नेशन वन इलेक्शन ही संकल्पना क्रांतिकारी आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. बळकट लोकशाही असलेल्या भारतातील निवडणूक प्रक्रिया या संकल्पनेमुळे आणखी प्रभावी आणि मतदारांसाठी सोयीची ठरेल, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने देशात एक देश-एक निवडणूक या संकल्पनेला मंजूरी दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री श्री. शिंदे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले
औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी…
मुंबई मराठी पत्रकार संघाचे विविध पुरस्कार जाहीर
मुंबइ, शनिवार : मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकार दिनी दि. 6 जानेवारी रोजी देण्यात येणारे विविध पुरस्कार आज संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी जाहीर केले.सदर पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत :पुरस्कारांचा तपशील आप्पा पेंडसे पत्रकारिता पुरस्कार : बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील गेल्या वर्षभरातील उत्कृष्ट वृत्तांत, स्तंभ व लिखाण यासाठी दिला जाणारा पुरस्कार श्री. देवेंद्र कोल्हटकर…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
