मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व कामगार संघटना सामील होणार आहेत दरम्यान या महामोर्चाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही . मात्र हा महामोर्चा होणारच आणि तो यशस्वी करून दाखवा अशी सूचना महाविकस आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवार यांनी दिल्या आहेत . गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली . यात उद्वव ठाकरे आणि अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली आणि मोर्चा होणारच असा निर्धार व्यक्त केला .
Similar Posts
हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- मोदींचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर कडाडून हल्ला
सहारनपूर- काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीग आणि वामपंथीयांची छाप असल्याने हा जाहीरनामा काँग्रेसचा की मुस्लिम लीगचा असावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहेसहारानपुर येथील आपल्या भाषणात मोदी म्हणाले की गेल्या दहा वर्षापूर्वी देशाची काय स्थिती होती आणि आज देशाची काय स्थिती आहे हे जनतेनेच बघावी आणि सहावी काँग्रेसच्या राज्यात जनतेची कामे होत नव्हती पण आज आमच्या…
परळ श्रीमध्ये पुरस्कारांची तुफान आतषबाजी२५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या नरेपार्कमध्ये घमासान
स्पर्धेत पोझ देणार्या प्रत्येक खेळाडूला लाभणार पुरस्कारमुंबई, दि. २४ (क्री.प्र.)- सदा सर्वकाळ फक्त आणि फक्त शरीरसौष्ठव आणि शरीरसौष्ठवपटूंचा विचार करणारा मनीष आडविलकर किंग मास क्लासिक आयोजित प्रतिष्ठीत परळ श्री २०२३ च्या माध्यमातून नवा इतिहास रचणार आहे. पुरस्कारांची तुफान आतषबाजी होणार्या या जिल्हास्तरीय स्पर्धेत परळ श्रीचा बहुमान पटकावण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीची मोहिनी २५ आणि २६ फेब्रुवारीला परळच्या…
उद्धव ठाकरेंना भाजपच्या मैत्रीची दारे कायमची बंद – फडणवीस
मुंबई – उद्धव ठाकरे यांनी आता सोबत येण्याची दारं बंद केली आहेत, आमची मन दुखावली आहेत. ज्या प्रकारे पंतप्रधान मोदींवर बोलतात, खालच्या पातळीवर बोलतात. मनं दुखावली आहेत. जिथे मन दुखावतात तिथे युती होणे शक्य नाही. पॉलिटिकली डीफरन्स असतील तर युती होऊ शकते पण येथे पण आमची दुखावली आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणत्या स्थितीमध्ये युती…
भिवंडीत कंटेनर व टेम्पो चोरीच्या गुन्ह्यात 85 लाखांचा मुद्देमाल जप्त
भिवंडी (आकाश गायकवाड )तालुक्यातील दापोडा येथील गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॉन्व्हास , रिव्हाल्युशन ब्युटीया कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौन्दर्य प्रसायदानाचे साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या मदतीने 76 लाख रुपये किमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता , तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा…
मुंबई झोपु.योजना राबवणार्या एस.आर.ए च्या अधिकाऱ्यांनी या योजनेत अपात्र ठरलेल्या झोपडी आणि गाळेधारकबाबतची माहिती लपवून ठेवल्यामुळे मुंबईतील लाखों झोपडपट्टीवासीयांवर बेघर होण्याची पाळी आली आहे.
मुंबई एस.आर.ए.च्या अधिकार्यांचे हे पाप उघडकीस आल्यानंतर हवालदिल झालेल्या झोपडपट्टीवासीयांच्या मदतीला केंद्रीय सामाजिक,न्याय अधिकारिता,राज्यमंत्री रामदास आठवले आले असून मी एकही झोपडीधारकाला बेघर होऊ देणार नाही असे आश्वासन त्यांनी म्हाडा मध्ये झालेल्या बैठकीतील पत्रकार परिषदेत दिले त्यामुळे मुंबईतील लाखो झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे व सरकारी अधिकार्यांचा गलथानपणा आणि अक्षम्य असा निष्काळजीपणा यापूर्वहि अनेक वेळा जनतेसाठी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशरद पवार सरकार वाचवणार ?
मुंबई/ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आता शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी कायद्याची आणि रस्त्यावरच्या लढाईची सुधा आमची तयारी आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे हा संघर्ष वाढणार आहे दरम्यान काळ प्रथमच उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्वर हल्ला करताना मी मुख्यमंत्री असतानाही तुम्हाला नगरविकास खाते दिले आणखी काय…
