मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व कामगार संघटना सामील होणार आहेत दरम्यान या महामोर्चाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही . मात्र हा महामोर्चा होणारच आणि तो यशस्वी करून दाखवा अशी सूचना महाविकस आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवार यांनी दिल्या आहेत . गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली . यात उद्वव ठाकरे आणि अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली आणि मोर्चा होणारच असा निर्धार व्यक्त केला .
Similar Posts
ठाकरेंच्या पक्षातून फुटून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणण्याची जबाबदारी आमदार खासदारांवर! शिंदे सेनेच्या बैठकीत निर्णय
मुंबई/उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी मुंबईतील महत्वाचे पदाधिकारी आमदार आणि खासदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारी संदर्भात चर्चा करम्यात आली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून आलेल्या नगरसेवकांना निवडून आणायची जबाबदारी आमदार आणि खासदारांवर दिली आहे. जो विश्वास ठेवत नगरसेवकांनी शिंदेंची साथ धरली त्यांना जागा…
लालबागच्या राजाचे प्रथमच सायंकाळी 4 वाजता विसर्जन
मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा…
हलदानी मध्ये कर्फ्यु -५ हजार दंगल खोरांवर गुन्हा दाखल
मास्टरमाईंड अब्दुल मलिकचा शोध सुरूउत्तराखंड /अनाधिकृत मदरशावर प्रशासनाने कारवाई केल्यानंतर हल्ला मध्ये जमावाकडून जो भयंकर उत्पाद घडवण्यात आला होता त्याचे तीव्र प्रसाद देशाच्या इतर भागात उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे हल्लामीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे तसेच इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे याप्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत पाच हजार लोकांवर गुन्हा दाखल केला असून बाराशे हुन अधिक…
नवी मुंबईत 8 गाड्या सह वाहन चोराला अटक
नवी मुंबई/ ए पी एम सी मार्केट परिसरात वाहन चोरीच्या घटना वाढल्याने वरिष्ठांनी या गुन्हातील आरोपींना तत्काळ अटक करण्याचे आदेश दिले होते त्या नुसार ए पी एम सी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि त्यांचे पोलीस सहकार्य गुन्हेगाराचा शोध घेत होते हा शोध घेत असताना संतोष लिंबाजी डोंगरे(21) या तरुणाला अटक करण्यात आली त्याची चौकशी केली असता…
संभल मधील तणावपूर्ण शांतता शाळा कॉलेज सुरू, दुकाने ही उघडली- २६५० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल ६० जणांना अटक
संभल/उत्तर प्रदेशातील संभलमध्ये 60 जणांना अटक करण्यात आलेली आहे मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळेत झालेली दगडफेक आणि त्यानंतर झालेले हत्याकांड याप्रकरणी आतापर्यंत २६५० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच आता परिस्थिती हळूहळू निवडत असल्यामुळे संबळ मधील शाळा कॉलेज तसेच दुकानेही उघडण्यात आली आहे त्याचबरोबर संबळ मधील मशिदीच्या मौलानांनी मुस्लिम समाजाला आवाहन केले आहे की त्यांनी मुख्य…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
