मुंबई/महापुरुषांचे वारंवार होणारे अपमान आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्री बोमई याची महाराष्ट्राच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य याचा निषेध करण्यासाठी १७ डिसेंबर रोजी महाविकास आघाडीकडून जेजे हॉस्पिटल ते सी एस टी दरम्यान महामोर्चा काढण्यात येणार आहे . या मोर्चात शिवसेना ‘काँग्रेस ‘ राष्ट्रवादी ‘ समाजवादी पार्टी ‘ दोन्ही कम्युनिस्ट ‘ बसपा ‘ शेकाप आणि या पक्षांशी सलग्न असलेल्या सर्व कामगार संघटना सामील होणार आहेत दरम्यान या महामोर्चाला पोलिसांनी अजून परवानगी दिलेली नाही . मात्र हा महामोर्चा होणारच आणि तो यशस्वी करून दाखवा अशी सूचना महाविकस आघाडीचे प्रमुख मार्गदर्शक शरद पवार यांनी दिल्या आहेत . गुरुवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची पत्रकार परिषद झाली . यात उद्वव ठाकरे आणि अजित पवार यांनी सरकारवर तोफ डागली आणि मोर्चा होणारच असा निर्धार व्यक्त केला .
Similar Posts
एन सी बी ची धडक कारवाई सुरूच मुंबई विमानतळावर पकडले ४कोटींचे ड्रग
मुंबई-क्रुझ वरील रेव्ह परीवरील रेड संशयाच्या भोवऱ्यात सापडून समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप झाले त्यानंतर त्यांची चौकशीही झाली मात्र एन सी बी ची कारवाई थांबली नाही काल एन सी बी ने मुंबई विमानतळावर ७०० ग्राम ड्रग जप्त केली ज्यांची किंमत ४कोटी आहे इतर नॅशनल कुरिअर टर्मिनल सहर कार्गो कॉम्प्लेक्स येथून ७०० ग्राम ड्रग जप्त केले…
पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर – शुक्रवारी अटल सेतूचे उदघाटन करणार
मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांचे दुपारी १२. १५ च्या सुमाराला नाशिक येथे आगमन होणार असून येथे ते २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान दुपारी साडेतीनच्या सुमाराला, मुंबईत अटलबिहारी वाजपेयी शिवडी – न्हावा शेवा अटल सेतूचे उद्घाटन करणार असून प्रवाससुद्धा करणार आहेत. नवी मुंबई…
आमदार गीता जैन यांची पालिका अभियंत्याला मारहाण
भाईंदर :-सत्ताधारी आघाडीतील आमदारांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संजय बांगर, अब्दुल सत्तर यांच्या पाठोपाठ आता महिला आमदारही मागे राहिलेल्या नाहीत मंगळवारी भाईंदरमध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला मारहाण केली . या घटनेचा पालिका कर्मचाऱ्यांनी निषेध केलं आहेआमदार गीता जैन यांनी पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली…
पालिका अभियंत्याला लाच घेताना ए सी बी कडून रंगेहात अटक
मंबई / पालिकेच्या विविध विभागाकडे कंत्राटदारांपासून सामान्य नागरिकांपर्यंत अनेकांची कामे असतात .मात्र ही कामे वेळेत करून देण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांकडून मोठी लाच मागितली जाते. काही जण काम करून घेण्याची घाई असते ते लोक लाच देऊन ताबडतोब काम करून घेतात .पण काही लोक मात्र लाच न देता लाच मागण्याच्या विरुद्ध लाच लुचपत विभागाकडे तक्रार करतात आणि…
प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
‘प्रबोधन’ मधील प्रबोधनकार या त्रिखंडात्मक ग्रंथांचे प्रकाशन प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आजही मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई दि; १६, शंभर वर्षापूर्वी चुकीच्या रुढी परंपरा तोडण्यासाठी केलेल्या चळवळीच्या इतिहासातून आजच्या पिढीला शिकता यावे यासाठी प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथ साहित्य आजही समर्पक आणि मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारसाहित्याच्या त्रिखंडात्मक ग्रंथाचे उद्घाटन माझ्या हाताने होत आहे, हे मी माझे…
कोकणातील रिफायनरीवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये रण पेटले
राजापूर -रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आम्हाला हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राच्या विकास महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू, असेही फडणवीस यांनी म्हटले. ‘एबीपी माझा’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी विविध मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील…
