मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी केली असता त्यात ५ हजाराहून अधिक मुलांना मधुमेह असल्याचे समजले त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग हादरून गेला असून पालकांना मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घ्या त्यांना सकस आहार व्यायाम करायला लावा असे पालकांना सांगण्यात आले आहे .
Similar Posts
शिंदेंचे आमदार खताळ यांना कान फटवले! संगमनेर मध्ये तणाव
अहिल्यानगर / जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. मात्र, त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण…
कोणत्याही क्षणी कोसळेल ठाकरे सरकार; राणेंची पुन्हा भविष्यवाणी
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे घरी परतले
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हीपबोन ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे त्यामुळे आज राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले.राजं ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर 20 जून रोजी शस्त्रक्रिया पार पडली तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया चालली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर पाच दिवसांनी राज ठाकरे यांना रुग्णालयातून…
रुपयाच्या “दुखण्यावर” रिझर्व बँकेचा “डॉक्टर” अपयशी ठरतोय ?
अंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची मक्तेदारी अजूनही अभेद्य आहे. डॉलरच्या सशक्तपणामुळे भारतीय रुपया अशक्त बनत चालला असून त्याचा मोठा फटका उद्योगांना, निर्यातदारांना बसत आहे. रिझर्व्ह बँक या रुपयाच्या दुखण्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु हे प्रयत्न पुरेसे व सफल होताना दिसत नाहीत. यावर लवकरच काहीतरी धोरणात्मक किंवा रचनात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. या समस्येचा घेतलेला वेध….
आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी स्वतंत्र करुन प्रत्येकी शंभर कोटी रुपयांची तरतूद करा – योगेश वसंत त्रिवेदी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी या दोन्ही योजना स्वतंत्र करुन या दोन्ही योजनांसाठी प्रत्येकी किमान शंभर शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी तसेच या योजनेचा लाभ पत्रकारांना मिळण्यासाठी जाचक अटी काढून टाकण्यात याव्यात. ज्येष्ठ पत्रकारांनी काय जाचक अटींच्या तिरडीवरुनच सरणावर जावे अशी अपेक्षा…
बिलावरून झाला वाद !बार मालकाच्याडोक्यावर फोडल्या ३० बियरच्या बाटल्या
चंद्रपूर: जिल्ह्यातील विरूर रोड येथील एका बारमध्ये ग्राहकांनी बारची मोठ्या प्रमाणात तोडफोड करत बार मालकाला मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटनाउघडकीस आली आहे. बिल भरण्यावरून वाद झाल्यानंतर ग्राहकांनी बारमालकाच्या डोक्यात 30 बाटल्या फोडल्या. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहेविरूर रोड येथील मुख्य मार्गावर असलेल्या सितारा बारमध्ये सोमवारी…
