मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी केली असता त्यात ५ हजाराहून अधिक मुलांना मधुमेह असल्याचे समजले त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग हादरून गेला असून पालकांना मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घ्या त्यांना सकस आहार व्यायाम करायला लावा असे पालकांना सांगण्यात आले आहे .
Similar Posts
विधानमंडळासाठी आधी बा.बा. नंतर इंटरनेट, गूगल, फाईल्स डाउनलोड सर्वकाही
–कराडमध्ये जसे पृथ्वीराजबाबा, कृष्णा मेडिकलमध्ये जसे सुरेशबाबा… विधानभवनात पाउल टाकले की… आमदार, मंत्री त्या सर्वांसाठी गं्रथालयातले बाबा….पण, गं्रथालयातले हे ‘बाबा’ पश्चिम महाराष्ट्रातले असले तरी हे तसे ‘बाबा’ नाहीत. त्यांच्या अद्याक्षरात बा.बा. असा क्रम आहे. म्हणजे त्याच नाव आहे बाळासाहेब बाबूराव वाघमारे… या अद्याक्षरातून नाव तयार झालं…. बा.बा… पण विधानभवनात आमदार असो, मंत्री असो सर्वांनी अद्याक्षरातली…
मुस्लिमांना ओबीसी बनवण्याचा कॉंग्रेसचा प्लान – पंतप्रधान मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोल्हापुरातील सभेकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. त्यामुळे, कालपासून गादी आणि मोदी अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यातच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान देऊ गादीला, मत देऊ मोदीला.. अशी घोषणा करत कोल्हापुराकरांना साद घातली. त्यानंतर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मोदींचं गुणगान करत, महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषणाची…
तानाजी सावंतांच्या टीकेमुळे महायुतीत मोठा तणाव
मुंबई -आम्ही त्यांच्या मांडी लावून बसतो, पण बैठक झाल्यानंतर बाहेर येऊन उलटी होते असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी केलं होतं.तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली असून मुख्यमंत्र्यांनी सावंतांना सज्जड दम द्यावा अशी मागणी केली आहेतीन पक्षाचे सरकार आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी सोबत भाजपने कशासाठी युती केली…
भटक्या श्वान नसबंदी कार्यक्रम: BMC चा २३ कोटींचा खर्च, पण संकट कायम!
मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, २०२४ च्या सर्वेक्षणानुसार शहरात ९०,७५७ श्वान असूनही २०३० पर्यंत ही संख्या ४.४८ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमात परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयासह ९ संस्था सहभागी…
गुजराती सोसायटीत पुन्हा मराठी माणसांना बिल्डरने घर नाकारले
मुंबई/ या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणी काय खायचे कोणी कसले कपडे घालायचे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे असताना मुंबईतील काही गुजराती मारवाडी लोकांनी मराठी माणसांना घर नाकारण्यासाठी बिल्डरांकडे गळ घातली आहे त्यामुळे मुंबईतील बहुतेक बिल्डर मराठी माणसांना घर नाकारत आहेत हा सगळा प्रकार संताप जनक असून अशा बिल्डरांना ओसी देऊ नये अशी…
पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करा” मागणीसाठी ११ ऑक्टोबर रोजी पत्रकारांचे “एसएमएस पाठवा आंदोलन
मुंबई:पत्रकार संरक्षण कायदयाची त्वरित अंमलबजावणी करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील पत्रकार २५ नोव्हेंबर रोजी आझाद मैदानावर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत.. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या ११ ऑक्टोबर २५ रोजी एसएमएस पाठवा आंदोलन केले जाणार आहे.. या दिवशी महाराष्ट्रातील पत्रकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हजारो एसएमएस पाठवून आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधतील.. सर्व प्रमुख…
