मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी केली असता त्यात ५ हजाराहून अधिक मुलांना मधुमेह असल्याचे समजले त्यामुळे पालिकेचा आरोग्य विभाग हादरून गेला असून पालकांना मुलांच्या आरोग्याची नीट काळजी घ्या त्यांना सकस आहार व्यायाम करायला लावा असे पालकांना सांगण्यात आले आहे .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर तंगड्या तोडून हातात देऊ प्रसाद लाडला सेनेचा प्रसाद
मुंबई- कधी कधी माणूस आपली पात्रता नसतानाही नको त्या बढाया मारीत असतो. असाच काहीसा प्रकार भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या बाबतीत घडलाय वेळ आली तर शिवसेना भवन तोडू अशा फुशारक्या मारणाऱ्या प्रसाद लाड याला आता शिवसैनिक प्रसाद द्यायला सज्ज झालेत. शिवसेना नेत्यांनी प्रसाद लाड ची खरडपट्टी काढताना शिवसेनेच्या कृपेने आमदार झालास आणि शिवसेना भवन तोडायला…
भारताला पाठिंबा देणाऱ्या इस्त्राईलच्या विमानतळांवर हुती बंडखोरांचा हल्ला
तेल अविव/पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या विरोधात भारताला संपूर्ण जगाचा पाठिंबा मिळत आहे .त्यामुळेच पाकिस्तानी आतंकवाद्यांचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांचा जळफळाट झाला असून, इस्त्राईलने भारताला जाहीर पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या हुती बंडखोरांनी इस्त्राईलच्या विमानतळावर क्षेपणास्त्र हल्ला केला. यात सहा जण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान पाकिस्तान वर हल्ला झाल्यास बदला घेण्याची धमकी ही हुती बंडखोरांनी…
ठाकरे बंधूंची पुन्हा भेट! पाऊण तास चर्चा
मुंबई/महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले, विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशाच्या कार्यक्रमानंतर राज ठाकरे थेट मातोश्रीवर पोहोचले, काही वेळातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देखील तेथे दाखल झाले आणि…
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मुख्यमंत्र्यांचा दिलासा धीर सोडू नका
मुंबई/ यंदाच्या पावसाळ्यात तीन वेळा अतिवृष्टी होऊन त्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे prchand नुकसान झाले आहे.नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यात गावेच्या गावे बुडाले शेतीवाडी घरदार सारेकाही उध्वस्त झाले या उध्वस्त शेतकऱ्याला सावरण्यासाठी सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून मुख्यमंत्र्यांनी सलग दोन दिवस बैठका घेऊन जिल्हावार नुकसानीचा आढावा घेऊन ज्यांचे नुकसान झाले आहे अशांना तातडीने मदत करण्याचे…
विधानसभेसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये ८० आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे तर काही आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून तिकीट घेण्यात आले आहे तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मधून तिकीट देण्यात आले आहे उपमुख्यमंत्री…
भाजपा आमदराकडून मुंबईचा अपमान- गरीब की जोरू, सब की भाभी
मुंबई/ आगामी निवडणुकीत मुंबई महापालिका जिंकण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपच्या मनात मुंबई बद्दल किती प्रेम आणि किती आकस आहे हे काल भाजप आमदार योगेश सागर यांनी दाखवून दिले .विधानसभेत रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी अक्षरशः मुंबईच्या इज्जतीलाच हात घातला आणि मुंबईचा उल्लेख गरीब की जोरु सबकी भाभी असा केला . हा मुंबईचा अपमान असून मुंबईकर जनतेत…
