मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा दुपारी 12 वाजता निघाली आणि सायंकाळी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवर पोचली . मूर्ति चार फुटांचीच असल्याने तरफ्यावरून मोजक्याच लोकांच्या सहयाने 4 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले असे पहिल्यांदाच घडत असल्याने गणेश भक्त काहीसे नाराज दिसत होते . यंदा लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना फक्त ऑन लाइन दर्शन घेता आले
Similar Posts
स्टॅमिना वाढवण्यासाठी शक्तीवर्धक वायाग्रा खाणाऱ्या इसमाचा मृत्यू
मुंबई/गुजरात मधून एका मुलीला मुंबईला तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शरीर संबंध करण्यासाठी स्टॅमिना वाढावा म्हणून शक्तीवर्धक व्याघ्र गोळ्या खाणाऱ्या एका डायमंड व्यापाऱ्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला आहेगुजरात मधील संजय कुमार तिवारी हा एका डायमंड कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो त्याने तिथल्याच एका कुटुंबाला आर्थिक मदत केली होती त्यानंतर त्या कुटुंबातील चौदा वर्षाच्या मुलीला…
सदावर्ते सह 115 एस टी कामगारांना जामीन मंजूर
मुंबई/ शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या 115 एस टी कामगारांना तसेच त्यांचा वकील गुन सदावर्ते यालाही मुंबई सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदावर्ते याच्या चिथावणी वरून काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता या प्रकरणी 115 एस टी कामगारांना अटक करण्यात आली होती त्यानंतर सदावर्ते यालाही अटक करण्यात आली पोलिसांच्या…
कुर्ला – बस अपघातातील मृतांची संख्या ७ मृतांच्या कुटुंबियांना राज्याकडून ५ तर केंद्राकडून २ लाखांची मदत
मुंबई – सोमवारी कुर्ला रेल्वे स्थानकात बेस्टच्या ३३२ क्रमांकाच्या बसच्या अपघातात मृतांची संख्या ७ झाली असून ४२ लोक जखमी आहेत त्यांच्यावर भाभा , तेच अंधेरीत उपचार सुरु आहेत . राज्य सरकारकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख तर केंद्राकडून २ लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. बस ड्रायव्हर पोलिसांच्या अटकेत आहे झालेल्या या अपघातात आत्तापर्यंत ७…
भुजबळांना मंत्रीपद! कही खुशी काही गम – ओबीसीना आनंद तर मराठा आंदोलक नाराज
मुंबई/ राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यामुळे, ओबीसी समाजामध्ये जल्लोष सुरू झाला आहे. तर मराठा आंदोलन संतप्त झाले आहेत. अजित पवार यांना भुजबळना मंत्रीपद देण्याची किंमत चुकवावी लागेल. असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. तर भुजबळांच्या विरोधात अंजली दमानिया पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची अखेर…
राज्यात 20 प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई/ राज्य सरकारने प्रशासनात महत्त्वाचे बदल केले आहे. राज्यातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महायुती सरकारकडून प्रशासकीय विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच ठेवला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून राज्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्याचं सत्र सुरुच आहे. जाणून घेऊयात कोणत्या अधिकाऱ्याची नेमकी कुठे झाली बदली.एम एम.सूर्यवंशी (आयएएस:एससीएस: २०१० ) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई…
महापालिका निवडणुकांचे वेध मनसेला सोबत घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांचे सुतोवाच
मुंबई/विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे मुंबईसह 16 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होणे बाकी आहे त्यामुळे मुंबईमध्ये मनसेची असलेली ताकद लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसेला सोबत ठेवण्याचे संकेत दिले आहेत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आमच्या महायुतीत अगोदरच तीन पक्ष असल्यामुळे मनसेचा समावेश करून घेता आला नाही त्यामुळे…
