मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा दुपारी 12 वाजता निघाली आणि सायंकाळी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवर पोचली . मूर्ति चार फुटांचीच असल्याने तरफ्यावरून मोजक्याच लोकांच्या सहयाने 4 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले असे पहिल्यांदाच घडत असल्याने गणेश भक्त काहीसे नाराज दिसत होते . यंदा लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना फक्त ऑन लाइन दर्शन घेता आले
Similar Posts
केदारनाथ यात्रेच्या मार्गावर भूस्खलन अनेक यात्रेकरू अडकले
रुद्रप्रयाग/उत्तराखंडातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेवर नैसर्गिक संकटामुळे हजारो भाविक अडकले आहेत. पवित्र यात्रामार्गावरच भूस्खलन होऊन दरड कोसळल्याने गौरीकुंड ते केदारनाथ हा पायीमार्ग आता अस्थायी रुपाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेकडो भाविक अडकून पडले आहेत. पाऊस आणि ढगफुटीने हा परिसर संवेदनशील बनला आहे.प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार येथे भूस्खलनाने रामबाडा आणि जंगलचट्टी दरम्यानची पायवाट नष्ट झाली…
‘मिशन धारावी’ या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत अवघ्या 23 दिवसात 27 हजार नागरिकांचे लसीकरण
मुंबई प्रतिनिधी, ता.26 मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार व मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार राहुल शेवाळे आणि महापालिका जी उत्तर विभाग सहायक आयुक्त किरण दिघावकर, डॉ. विरेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महानगरपालिका जी उत्तर विभाग, सिटी बँक आणि जसलोक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन धारावी’ या मोफत कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत डॉ. श्रद्धा कांबळे, डॉ. आशुतोष…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडीचे कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन — राज्यपाल दौरा वादाच्या भोवऱ्यात
मुंबई/ राज्यपाल भगतसिंह कोषरि हे आजपासून मराठवाड्यातील नांदेड,हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौरा वर जात असून त्यांच्या या दौरायाला महाविकास आघाडीतील नेत्याचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते या दौरयात राज्यपालांना काळे झेंडे दाखवणार आहेत .त्यामुळे राज्यपालांचा हा दौरा चांगलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहेराज्यपाल आणि सरकार यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत चालले…
महाराष्ट्रात महाभूकंप भाजपाने राष्ट्रवादी ही फोडली -चाळीस आमदाराना घेऊन अजित दादा सरकार सोबत
मुंबई/कालचा रविवार महाराष्ट्रासाठी सुपर संडे सरला. कारण महाराष्ट्रात काल मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन सरकारमध्ये सामील झाले त्याला उपमुख्यमंत्री पदक उपमुख्यमंत्री पद देण्यात आले तर त्यांच्यासोबत गेलेल्या नऊ जणांना मंत्रिपद देण्यात आले यामध्ये छगन भुजबळ अनिल पाटील धनंजय मुंडे भाषण संजय बनसोडे, आदिती तटकरे आदींचा समावेश…
पाकिस्तानचा तिसऱ्यांदा पराभव करून भारताने आशिया कप जिंकला – नकवीच्या हसते ट्रॉफी नाकारून पाकचे नाक कापले
दुबई/आशिया कप स्पर्धेत कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ गडी आणि २चेंडू राखून धूळ चारली. या विजयासह आशिया कप स्पर्धेवर नवव्यांदा नाव कोरलं. तसेच गतविजेत्याचं टायटल कायम ठेवलं. भारताने या सामन्यात पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा पराभूत केलं. त्यांना डोकंच वर काढू दिलं नाही. जिथे शक्य होईल तिथे नांगी ठेचली….
राज्यातील गरजूंपर्यंत प्रबोधनातून शासकीय योजना ही पोहोचवाव्यात- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कणेरी मठ येथील संत समावेश कार्यक्रमात उपस्थित प्रबोधनकारांना आवाहन देशी गायींना पालनपोषणासाठी प्रति दिन 50 रू. आणि राज्य मातेचा दर्जा दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचा विशेष सन्मान कोल्हापूर, (जिमाका) : राज्य शासनाने गोरगरीबांसाठी, महिलांसाठी तसेच जेष्ठांसाठी, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वकांक्षी योजनांमधून त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले. अशा या योजना राज्यातील गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे कार्य आपल्या प्रबोधनातून करावे असे आवाहन…
