मुंबई – कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे विसर्जन हा एक मोठा सोहळा असतो कारण विसर्जनासाठी प्रचंड गर्दी असते विसर्जन मिरवणूक निघाल्यावर रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी लाखो लोक उभे असतात शिवाय लालबाग ते गिरगाव पर्यंतच्या मिरवणुकीसाठी मध्यरात्र होते आणि दुसर्या दिवशी पहाटे किंवा सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन होते .पण यावेळी मात्र कडक नियमांमुळे राजाची विसर्जन यात्रा दुपारी 12 वाजता निघाली आणि सायंकाळी साडेतीन वाजता गिरगाव चौपाटीवर पोचली . मूर्ति चार फुटांचीच असल्याने तरफ्यावरून मोजक्याच लोकांच्या सहयाने 4 वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले असे पहिल्यांदाच घडत असल्याने गणेश भक्त काहीसे नाराज दिसत होते . यंदा लालबागच्या राजाचे गणेश भक्तांना फक्त ऑन लाइन दर्शन घेता आले
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराडेबाजीचा श्रीगणेशा!
शिवसेनेतील बंडखोरी नंतर शिंदे गटाने भलेही भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले असेल तरी त्यांच्या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहील याची शाश्वती नाही कारण शिंदेंनी शिवसेनेला जो घाव दिला आहे तो इतक्यात भरून निघणार नाही. त्यामुळे शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील खुन्नस दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि त्यातून दोन्ही गटातील राडा सुरुवात झाली…
ठाकरे -कोशारी यांच्यावर उच्च न्यायालय नाराज
मुूंबई-विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी याचिका भाजपा आमदार गिरीश महाजन आणि जनक व्यास यांनी मुंबई हायकोर्टात दाखल केली होती.या याचिकेत वैधता दिसत नसल्याचे हायकोर्टाने सांगत ही याचिका फेटाळून लावली, मुख्यमंत्री आणि राज्यपाल ही प्रमुख घटनात्मक पदं असून वैधानिक पदांवरील दोघांचा परस्परांवर विश्वास नाही,दोघांच्या वादातून सर्वसामान्य जनतेचे नुकसान होत आहे. राज्यातील सध्याचे…
नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची भारतात घुसखोरी५ कैद्यांना अटक
काठमांडू/नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.नेपाळ मधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे….
काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान
बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा…
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
राणेंना मैदानात उतरवून भाजपने सेने विरुद्ध रणशिंग फुंकले; जन आशीर्वाद यात्रेला तुफान गर्दी
शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेतलेमुंबई/ केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून भाजपने मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत पालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या स्मृती ठिकाणी राणेंना येऊ देणार नाही अशी घोषणा करणाऱ्या शिवसेनेने ऐनवेळी माघार घेत राणेंना वाट मोकळी करून दिली त्यामुळे राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेता आले यावेळी आज…
