मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे
Similar Posts
शनिवारी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी
पुणे-: कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच शांत…
घोषित झालेल्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करू नका सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला तंबी- ओबीसी आरक्षणा बाबत राज्य सरकारला दणका
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाने आगामी निवडणुकीत ओबीसींना राजकीय आरक्षण दिल्यानंतर अगोदर घोषित झालेल्या निवडणुका निवडणूक आयोगाने स्थगिती देण्याचा निर्णय घेतला होता त्यावरून न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच फटकारले असून घोषित झालेल्या निवडणुका ओबीसी आरक्षण शिवाय घ्या असे आदेश दिलेत . या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या शिवायच होणार आहेत राज्य सरकारला हा मोठा धक्का आहे .सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सर्वच…
नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट व भाजपा तीव्र मतभेद
मुंबई/राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट आणि भाजप यांच्या तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे .नवाब मलिक यांना अजित पवार यांनी निवडणुकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या उमेदवारीला मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे .दाऊशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे भाजपाला मान्य नाही. असं शेलार…
पालिका अधिकाऱ्यांच्या घरावर छापे
मुंबई – मुंबई महापालिकेतील कामांत अनियमिततेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज मुंबई महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी व कार्यालयात ईडीने छापे टाकल्याचे समजते.महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीमध्ये राबविण्यात आलेल्या विविध कामामध्ये १२ हजार २४ कोटी इतक्या रकमेचा अनियमितता झाल्याचे महालेखापाल (कॅग)ने विशेष लेखापरिक्षा अहवाल…
ग्रँट रोड मध्ये पालिका शाळेचा झाला स्टुडिओ- शूटिंगमुळे शाळा दुरुस्ती कंत्राट काम थांबविले जाते–खळबळजनक-
मुंबई (किसनराव जाधव) पट संख्या कमी असल्याचे कारण सांगून मुंबईतील महापालिकेच्या अनेक शाळा बंद पाडण्यात आल्या आणि शाळांच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात आल्या असा आरोप नेहमीच मुंबईकर करीत आहेत आणि यामागे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर लोबीचा हात असल्याचा आरोप मुंबईकर जनता करतेय मात्र ग्रँट रोड येथे पालिका शाळा विभागाच्या इमारतीचा चक्क स्टुडिओ झाला…
गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी जळगावांत जंगी तयारी
शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी जळगावात गुलाबराव पाटलांची स्वागत यात्रा मुंबई- मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच आपल्या मतदारसंघात जात असलेल्या गुलाबराव पाटील यांच्या स्वागतासाठी संपूर्ण जळगाव जिल्हा सज्ज झाला आहे. आज सकाळीच गुलाबराव पाटील जळगावला रवाना झाले असून धुळ्यापासून 400 वाहनांचा ताफा आणि हजारो कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या स्वागत यात्रेत सामील असेल. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात…
