मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे
Similar Posts
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा १० जानेवारीला फैसला
दिल्ली महाराष्ट्रात जो सत्ता संघर्ष सुरु आहे त्यावर सरवोचच न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मात्र हि सुनावणी ७ न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवावी अशी मागणी शैवसेनेच्या ठाकरे गटाने केली आहे त्यावर आता १० जानेवारीला सुनावणी होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे याच सुनावणीत तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलेल्या शिंदे गटाच्या आमदारांचा फैसला होण्याचीही शक्यता आहे ठाकरे गटाला ही केस…
निवडणूक लाढवा नाही तर पाडापाडी करा – पण मराठ्यांना आरक्षण कसे देणार ते सांगा ! राज ठाकरेंचा जरांगेनं सवाल
लातूर – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षण आणि मनोज जरांगेंच्या भूमिकवर भाष्य केले आहे. मनोज जरांगेंना निवडणुका लढवायच्या असेल तर लढवा, पाडापाडी करायची असेल, तर ती करा. पण, तुम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कसे आहात, येवढे मला फक्त सांगा, असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना केला आहे. राज ठाकरे…
सिनेटच्या निवडणुकीत भाजपचा अभापीव चा सुपडा साफ – आदित्य ठाकरेंच्या युवसेनेचा मोठा विजय
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अखेर या निवडणुकीसाठी २४ सप्टेंबर २०२४ ला मतदान पार पडलं होतं. विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज…
“क्रीडा पानाचे जनक” वि. वि. करमरकर यांचे निधन
मुंबई : मराठी दैनिकात सर्वात प्रथम क्रीडा पान सुरू करून देशी, विदेशी खेळांना मानाचे पान देणारे आणि म्हणूनच”क्रीडा पानाचे जनक” म्हणून ओळखले जाणारे माजी क्रीडा संपादक, लेखक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक वि. वि. करमरकर यांचे रविवारी सकाळी अंधेरी येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने राज्यातील क्रीडा क्षेत्राचा आणि खेळाडूंचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची…
पुणे पोटनिवडणुकीत अमित शहांची एंट्री
पुणे -कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येणार आहेत १८, आणि १९ फेब्रुवारीला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतीलभारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार…
भाजपा विधानसभेच्या १५५ ते १६० जागा लढवणार मुख्यमंत्री पदाबाबत ही अनिश्चितता
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने जोरदार तयारी सुरू केली आहे नुकत्याच दोन दिवसांच्या भाजपा कोर कमिटीच्या बैठकीत यावर सविस्तर विचारमंथन झाले त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणूक भाजपाने १५५ पेक्षा कमी जागा लढवू नयेत असे सर्वच नेत्यांचे मत आहे त्यामुळे भाजपा १५५ ते १६० जागा लढवणार आहे त्याचबरोबर निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री कोण याच्या नावाची घोषणा केली जाते, परंतु यावेळी…
