मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे
Similar Posts
भिवंडीत मस्करीत ‘ये लंबू’ म्हणणे बेतले मित्राच्या जीवावर ; चाकूने भोसकून भररस्त्यात मित्राची हत्या..
भिवंडी दि 10 =-मित्रांमध्ये मस्करी सुरु असतानाच ‘ये लंबू’ म्हणणे एका मित्राच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लंबू म्हणताच आरोपी मित्राने चाकूने भोसकून भररस्त्यातच मित्राची हत्या केली. ही घटना भिवंडीतील नुरीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करीत पोलिसांनी ३ आरोपींना ताब्यात घेतले आहे. समीर शेख (वय,…
जरांगे पुन्हा उपोषण करणार
जालना/मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील हे आपल्या मागण्यांसाठी चार जून पासून पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान आपण किंवा आपल्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीत कुणालाही पाठिंबा दिलेला नाही मात्र आपल्या समाजाने ज्याला पाडायचे आहे त्याला जरूर पाडावे असे मात्र मी समाजाला सांगितलेले आहे. जरांगे पाटील यांनी आपल्या सोयऱ्यांबाबतच्या मागणीचा पुनरुचार केला आहेजरागे पाटील यांनी सांगितले की कुणबी…
कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहेकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी…
आमदार निवासाच्या कँटिनमध्ये राडा शिंदेच्या आमदाराची कर्मचाऱ्याला मारहाण
मुंबई/सत्ता आणि आमदारकीच्या जोरावर मुजोरी दाखवित कोणावरही हात उगारणारे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासात निकृष्ट जेवण मिळाल्याच्या कारणावरून तिथल्या कामगाराला मारहाण केली. विधानसभा. अधिवेशन काळातच गायकवाड यांच्या या गुंडागर्दी बद्दल संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात असून गायकवाड यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.दरम्यान या घटनेचे अधिवेशनात् तीव्र पडसाद उमटले….
मराठा आरक्षणाचा वानवा साताऱ्यात पोहचला – नेत्यांना गावबंदी पाठोपाठ मतदानावरही बहिष्कार
वाई (जि. सातारा) : मराठा आरक्षणासाठी पुढाऱ्यांना गावबंदीचा वणवा सातारा जिल्ह्यातही पोहोचला आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर गावागावात नेत्यांना गाव बंदी केली जात आहे. सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील शेलारवाडीत नेत्यांना नुसती बंदी घातली नाही, तर येणाऱ्या सर्वच मतदानावर बहिष्कार टाकल्याने धाबे दणाणले आहेत.आरक्षणासाठी राज्यभरात पुढाऱ्यांना गावबंदी, काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत. आत्महत्येसारखा दुर्दैवी प्रकारही घडत…
अनंत चतुर्थदशी गणेश विसर्जनासाठी पालिकेची जोरदार तयारी 25 हजार अधिकारी कर्मचारी तैनात
मुंबई -यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला असला तरी पालिका आणि पोलिस प्र्शासणणे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला होता त्याच बरोबर विसर्जनस्थीही पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . कोरोंना निर्बंधामुळे यंदा पालिका कर्मचारीच बाप्पाचे विसर्जन करणार आहेत त्यासाठी पालिकेच्या 24 विभागांमध्ये 25 हजार कर्मचारी अधिकारी तैनात केले जाणार आहेत .गर्दी टाळण्यासाठी पालिकेने 173 कृत्रिम तलावांची…
