मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे
Similar Posts
धक्कादायक! पालिका शाळेतील १३हजार मुलांना मधुमेह रक्तदाब
मुंबई/ मधुमेह आणि रक्तदाब हे विकार मोठ्या माणसांमध्ये असतात असे आजवर समजले जायचे पण आता शाळकरी मुलेही या व्याधीच्या चक्रव्यूहात अडकली आहेत .महापालिकेने गेल्या सप्टेंबमध्ये शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी केली होती त्याचा अहवाल आला आहे त्यानुसार पालिका शाळेतील २,८२००० मुलांची रक्तदाब चाचणी केली असता तब्बल ८००० मुलांना रक्तदाब असल्याचे आढळले तर २,७१००० मुलांची मधुमेह चाचणी…
राष्ट्रवादी पक्ष व घड्याळ अजित पवार गटाला – शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार
नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या आधी शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगासमोर होता. त्यावेळी आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाचं असल्याचं सांगत तेच खरी शिवसेना असल्याचं स्पष्ट केलं. अगदी तसाच निर्णय राष्ट्रवादीच्या बाबतीत झाला आहे . निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिला आहे.शिवसेनेत ज्या काही घडामोडी घडल्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
अवकाळी पावसाने पुन्हा शेतकऱ्यांची दैना
कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाळा सुरुवात झाली आहे. या पावसामुळे हरभरा, ज्वारी,कापूस , ऊस, या पिकांच्या बरोबरच आंबा आणि इतर फळांचे तसेच पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात वळीव पावसाने चांगलेच धुमशान घातले. वीजाच्या गडगडाटांसह पाऊस झाला. आज सकाळपासून वातावरण प्रचंड उष्णता जाणवत होती. त्यामुळे दुपारी…
मुंबई महापालिकेचं ७४३६६ कोटींचा अर्थसंकल्पवाहतूक विभागासाठी ५१०० कोटींची भरीव तरतूद
देशाची आर्थिक राजधानी अशी मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई महापालिकेनं नुकताच २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. बीएमसीकडून पुढील आर्थिक वर्षासाठी तब्बल ७४,३६६ कोटी रुपयांचा आर्थिक संकल्प सादर करण्यात आला आहे. या बजेटमधील तब्बल ५१०० कोटींचा निधी हा मुंबईतील वाहतूक विभागासाठी मंजूर करण्यात आला आहे. वाहतूक विभागासाठी बीएमसीकडून जेवढा निधी मंजूर करण्यात आला आहे,…
मीच नव्हे संपूर्ण देश तुमच्यावर हसतोय! पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
नवी दिल्ली/पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरवरील संसदेत सुरु असलेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार हल्ला केला आहे. काँग्रेसला केवळ विरोधाचा बहाणा हवा आहे. आमच्या सैन्याने पाकिस्तानला जन्माचा धडा शिकवला आहे. एकीकडे साऱ्या जगाने भारताची ताकद पाहिली आणि काँग्रेस त्यातही खुचपटं काढत भारतीय सैन्यांचे मनोबल कमी करीत पाकिस्तानची भाषा बोलत आहेत अशीही टीका पंतप्रधानांनी केली…
