मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे
Similar Posts
आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असो फाशी द्या – संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी तोंड उघडले
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.म स्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकांचे निकाल
मुंबई : मुंबई मराठी पत्रकार संघाच्या गुरुवारी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी श्री. नरेंद्र वि. वाबळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून आले.श्री. वाबळे हे अध्यक्षपदी एकूण चौथ्यांदा निवडून आले आहेत. पत्रकार संघाच्या विश्वस्तपदी श्रीमती राही भिडे आणि देवदास मटाले निवडून आले आहेत.पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी श शैलेंद्र शिर्के आणि स्वाती घोसाळकर तर कार्यवाहपदी श्री. संदीप चव्हाण हे निवडून…
प्रभू राम मांसाहारी होते आव्हाडांचे वादग्रस्त विधान – अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे….
हॅलो मी शरद पवार बोलतोय!
बदलीसाठी पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्यास अटकमुंबई/आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.पूर्वी तोट्या पोलीस, तोतया सरकारी अधिकारी इतकेच काय तर चेहऱ्या मध्ये साम्य असलेले तोतया नवरोबा सुधा पाहिलेत .बॉलिवूडच्या हिरोंचे डुप्लीकेटआजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि ते हुबेहूब त्या हिरो सारखा आवाज काढतात.पण एका भामट्याने मात्र सर्वांना लाजवेल असे धाडसी कृत्य केले आहे त्याने चक्क…
या सर्व डोम कावळे आम्ही पुरून उरणार आहोत-फडणवीस यांच सरकारला उघड आव्हान
मुंबई/सकाळी बांग देणारे कोंबडे आता दुपारीही बांग द्यायला लागले आहेत.महाविकास आघाडीच्या सरकारकडून मुस्लिमांचे लांगुलचालन केले जात आहे . आपल्यावरील आरोप झाकण्यासाठीच मलिक आणि त्यांच्या साथीदारांनी दंगलींना प्रोत्साहन दिले आणि भाजप वर उलट आरोप करीत आहेत पण अशा डोंबकावळ्यांना आम्ही पुरून उरू असे उघड आव्हान फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिले आहे.राज्य मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री…
विरोधकांचे शेतकऱ्यांप्रतीचे प्रेम पुतना मावशीचे
आमदार प्रविण दरेकर विधान परिषदेत आक्रमक मुंबई- विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपा गटनेते प्रविण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. त्यांची नौटंकी सुरु आहे. सरकार चांगल्या…
