मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू हळू ही संख्या कमी होत आहे मुंबईत शुक्रवारी ११हजार तर शनिवारी १० हजारापर्यंत हा आकडा कमी आला शिवाय मृत्युदर सुधा कमी आहे कारण लासिकरणामुळे कोरना काही प्रमाणात शक्तिहीन झाला असून तो फेब्रुवारी पर्यंत पूर्णपणे आटोक्यात येईल असा विश्वास डॉक्टर आणि शास्त्रज्ञांनी सुधा व्यक्त केला आहे मात्र तरीही नागरिकांनी बेसावध राहू नये कोरना बाबतचे नियम पाळावेत असे आवाहन त्यांनी केले आहे
Similar Posts
पंढरीची वारी……शामसुंदर महाराज सोन्नर
सोपी विवेकी पायवाट……………………………….या रे नाचू प्रेमानंदे lविठ्ठल नामाचिया छंदे lअशी साद वारक-यांनी एकमेकांना घातली आहेत. मग विचारांचा जागर मांडत किचकट कर्मकांडाना अलगद बाजूला सारून विवेकाच्या वाटेवरील निरंतर चालण्याची दिशा दाखविली जात आहे.संत परंपरेपूर्वी समाज किचकट कर्मकांडामध्ये रुतला होता. त्या दलदलीत तो अधिकाधिक रुतत जाईल अशी ग्रंथ रचना केली जात होती. रामदेवराय यांचा प्रधान हेमाद्रीपंत याने…
नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळी येथील ग्रामस्थ पुन्हा शिवसेनेत; आम. महेंद्र थोरवे यांनी केले पुन्हा सेनेत स्वागत!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील नांदगाव भोपळी येथिल ग्रामस्थांनी नुकताच काही दिवसांपूर्वीच सेनेतुन राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र काल१९ सप्टेंबर रोजी भोपळी येथील या ग्रामस्थांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. मात्र पुन्हा हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेत परतले आहेत. दरम्यान या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करतेवेळी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने खोटे आश्वासन व दिशाभूल करून…
कै. माधवराव भोसले यांची 15 वी पुण्यतिथी साजरी
मुंबई/ सुरक्षा रक्षक कायदा मंडळाचे जनक संस्थापक माधवराव भोसले यांची 17 मार्च 2022 रोजी भांडुप युनियन ऑफिस व सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडा येथे 15 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली .यावेळी भांडुप युनियन कार्यालयात श्रीमती नंदाताई भोसले, ad. अजिंक्य भोसले,कृष्णा भोसले , भोर व कार्यकर्त्यांनी दिवंगत माधवराव भोसले यांच्या प्रतिमेला हार व पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबालिशपणा
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही पाहिले नव्हते ते आज हनुमान चालीसा पठाण करायला निघालेत. रवी राणा सांगतोय की शेतकऱ्यांचे प्रश्न सुटावेत महाराष्ट्रावरील संकटे दूर व्हावीत म्हणून त्याला मातोश्रीवर हनुमान चालीसा म्हणायचं आहे . पण महाराष्ट्रातल्या शेतकरी इथला कष्टकरी यांच्याबद्दल या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअच्छे दिन विरुद्ध सच्चे दीन
२०२४ ची निवडणूक मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल-ममता बॅनर्जी दिल्ली-मोदी सरकारच्या विरुद्ध आता देशातील सगळे विरोधक एकवटले असून ५ दिवसांच्या दिल्ली भेटीवर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काल सोनिया गांधी सह सर्व प्रमुख विरोधी नेत्यांची भेट घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की २०२४ ची लोकसभा निवडणूक ही मोदी विरूद्ध संपूर्ण देश अशी असेल तसेच…
ठराविक दुकानातून मुलांचे गणवेश घेण्याचीसक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई करणार
मुंबई – १५ जूनपासून शाळा सुरु झाल्यात . त्यामुळे मुलांचे शाळेचे गणवेश घेण्याची पालकांची लगबग सुरु आहे.मात्र काही शाळांची दुकानदारनबरोबर शर्टींग असल्याने ठराविक दुकानातूनच गणवेश घेण्याची शाळांकडून सक्ती केली जाते. त्याविरुद्ध आता सरकारने कठोर पावले उचलली असून असे करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहेजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पत्रक काढून ठराविक दुकानातून पुस्तक खरेदीची सक्ती केल्यास कारवाई होणार…
