भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी गौरीचे आगमन होत असून मोठ्या भक्ती भावाने गौरीची पूजाअर्चा करण्यात येत असून तब्बल सहा वर्षा नंतर गौरीचे भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी आगमन झाल्याने दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजाअर्चा केली आहे महत्वाची बाब म्हणजे समाजसेवक निलेश आळशी यांच्या गणेशोत्सवाला 25 वर्ष झाली आहे .
Similar Posts
विरोधकांचे शेतकऱ्यांप्रतीचे प्रेम पुतना मावशीचे
आमदार प्रविण दरेकर विधान परिषदेत आक्रमक मुंबई- विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपा गटनेते प्रविण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. त्यांची नौटंकी सुरु आहे. सरकार चांगल्या…
127 कोटींच्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी भाजप आमने सामने ग्रामविकास मंत्री मुश्रीफ हे किरीट सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसणीचा दावा ठोकणार
मुंबई – काल किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हसणं मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांनी मणी ल लाँडरिंग आणि बेनामी व्यवहाराद्वारे 127 कोटींचा घोटाळा केला असून या प्रकरणी 2700 पानाची फाइल आपण प्राप्तीकर विभागाला दिलेली असल्याचे त्यांनी संगितले त्यात मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अनेक कंपन्या असून त्या कंपन्यांचे कोलकोता येथील शेल कानपणी बरोबर व्यवहार झालेले आहेत…
PM मोदी काशीहून निवडणूक लढले आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा कायापालट केला
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मोदी काशीहुन निवडणूक लढले आणि काशी विश्वनाथ मंदिराचा कायाकल्प केला. केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, सोमनाथ, इ. मंदिरासह मंदिर परिसर सुशोभीकरण चालू आहे.आमचे पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आषाढी पूजेला पंढरपूरला गेले असणार. पंढरपूरला लागूनच असलेल्या माढा येथून लोकसभेत गेले. पण कधी अखंड…
निर्मलाताईंचा दिलासादायक अर्थसंकल्प
दिल्ली – याच वर्षी होणाऱ्या ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवर लक्ष ठेवून पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या भाजप सरकारने फारशी करवाढ नसलेला दिलासादायक अर्थसंकल्प सादर केला आहे. आयकराची उत्पन्न मर्यादा ७ लाखांपर्यंत केल्याने नोकरारवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच टॅक्स स्लॅबमधे निर्मलाताईंनी मोठा बदल केलेला नाही कोणतीही कर वजावटीच्या सवलतीशिवाय असलेली नवी कर प्रणाली आणण्यासाठी सरकारचा प्रयत्न…
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
डॅमेज कंट्रोल होईल का?
एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर त्यांच्याकडे आमदारांचे जे संख्याबळ आहे ते पाहता सरकार निश्चितपणे सरकार अडचणीत आहे आणि सरकार अडचणीत आहे हे लक्षात येताच राज्यपालांचा करोना कुठल्या कुठे पळाला.हे सर्व पाहता महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती गंभीर आहे आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोल साठी शरद पवार पुढे सरसावले आहेत.पण यात त्यांना किती यश येईल हे सांगता येत नाही…
