भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी गौरीचे आगमन होत असून मोठ्या भक्ती भावाने गौरीची पूजाअर्चा करण्यात येत असून तब्बल सहा वर्षा नंतर गौरीचे भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी आगमन झाल्याने दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजाअर्चा केली आहे महत्वाची बाब म्हणजे समाजसेवक निलेश आळशी यांच्या गणेशोत्सवाला 25 वर्ष झाली आहे .
Similar Posts
राज ठाकरेंचे पत्राद्वारे जनतेला जाहीर आव्हान- भोग्यांचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा
मुंबई/ मशिदींवरील भोंग्यना विरोध करून देशभर एक नवा वाद निर्माण करणाऱ्या राज ठाकरे यांनी आता एक पत्रक काढून भोंग्याचा त्रास झाल्यास 100 नंबर डायल करा असे आवाहन केले आहेराजं ठाकरे यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे की आम्ही मशिदींवरील भोग्यांन विरोध केल्यामुळे सकाळची मोठ्या आवाजातील अजाण बंद झाली तसेच मशिदींवरील 92 टक्के भोंगे उतरविण्यात आले केवळ…
एस टी कामगारांच्या संपाचा फैसला शुक्रवारी
मुंबई / एस टी कामगारांच्या संपावर तोडगा कडण्यासाठी जी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती त्या समितीने आपला अहवाल न्यायालयात सादर केला असून शुक्रवारी या प्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे .दरम्यान या अहवालात समितीने कोणको कोणत्या शिफारशी केल्या आहेत याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.दुसरीकडे या संपाबाबत सरकार बोटचेपे धोरण स्वीकारीत असल्याने लोकांमध्ये सरकार बाबंत सुधा असंतोष आहे…
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते वानखेडे यांची क्रुझ वरील रेड ही बोगस होती तसेच ते मुस्लिम आहेत त्यांचा पहिला विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता त्यांची आई वडील आणि पहिली पत्नी मुस्लिम होती त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट सुधा बनावट होते असा आरोप करून त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.शिवाय…
राजठाकरेंना दोषमुक्त करण्यास न्यायालयाचा नकार
इस्लामपूर – शिराळा येथील मनसेचे आंदोलन आणि त्यात झालेली दगडफेक या प्रकरणी दोषमुक्त करण्याची राज ठाकरे यांची मागणी अखेर इस्लामपूर न्यायालयाने फेटाळली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा दोषमुक्ती अर्ज इस्लामपूरमधील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने नामंजूर केला आहे. शिराळा तालुक्यातील शेंडगेवाडी येथे मध्ये मनसेचे आंदोलन झाले होते. ज्यामध्ये दगडफेकही झाली होती. सरकार पक्षाकडून याप्रकरणी…
पवारांच्या भेटीमुळे केजरीवालचे बळ वाढले.
मुंबई : आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन लोकशाही वाचवण्यासाठी आणि संसदेत दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली. पवारांनीही त्याक्षणी दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील असा शब्द केजरीवाल यांना दिला. बुधवारी केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट…
अफगाणिस्तानातून १३० भारतीय मायदेशी
मुंबई/ तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे राहणे अवघड असल्याने अनेक देशांनी आपा आपल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी नेण्याची तयारी चालवली असून काल १३० भारतीय अफगाणिस्तानातून भारतात परतले मात्र अजून बरेच भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेतकाल सर्वात प्रथम अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि इतर मिळून १३० नागरिकांना…
