भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी गौरीचे आगमन होत असून मोठ्या भक्ती भावाने गौरीची पूजाअर्चा करण्यात येत असून तब्बल सहा वर्षा नंतर गौरीचे भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी आगमन झाल्याने दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजाअर्चा केली आहे महत्वाची बाब म्हणजे समाजसेवक निलेश आळशी यांच्या गणेशोत्सवाला 25 वर्ष झाली आहे .
Similar Posts
मुंबईत गृहनिर्माण सहकारी संस्थांची-१३ व १४ मे रोजी भव्य परिषद होणार
मुंबई- मुंबई जिल्हा हौसिंग फेडरेशन आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने मुंबईत पहिल्यांदाच भव्य अशा गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार १३ मे आणि रविवार १४ मे रोजी गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही परिषद संपन्न होणार आहे, अशी माहिती भाजपा विधानपरिषद गटनेते आणि मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार प्रविण…
“बीएसएनएल” आर्थिक सक्षमते बरोबरच आमुलाग्र सुधारणांची गरज !
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या गेली बारा वर्षे तोट्यात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने आणखी 89 हजार कोटी रुपये देण्याचा निर्णय नुकताच घेतला. करदात्यांचा पैसा खर्च करून यामुळे खरंच बीएसएनएल वाचणार का करदात्यांचा पैसा पाण्यात जाणार किंवा कसे याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. या घडामोडींचा हा वेध. भारताच्या टेलिकॉम क्षेत्रामध्ये गेल्या…
सरकारचे आडमुठे धोरण-साध्या बारला परवाना तर ऑर्केस्ट्रा बारवर अन्याय
माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणीची काळी छाया ? ऑर्केस्ट्रा बार कामगारांची उपासमारितून कधी सुटका ?—-बार बंदीच्या विरोधात”आहार” ची न्यायालयात धाव ! मुंबई -( प्रतिनिधी ) कोरोंनाची भीती दाखवून राज्य सरकारने जे कठोर निर्बंध लावले आहेत त्याचा उद्योग धंद्यांना जबरदस्त फटका बसला आहे .या उद्योगांचे आर्थिक नुकसान तर होतंच आहे पण या उद्योगांवर…
त्रिपुरा येथील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद अल्पसंख्यांकांच्या मोर्चाला हिंसक वळण
मालेगाव/ त्रिपुरा येथील रॅली मध्ये मोहंमद पैगंबर यांच्या विषयी आक्षेपार्ह विधान केल्याचा निषेधार्थ काल महाराष्ट्रातील नांदेड,अमरावती आणि मालेगाव या तीन शहरात काढण्यात असलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागून अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्यात यात काही मोर्चे करी आणि पोलीस ही जखमी झाले आहेत,त्रिपुरा मधील रॅलीत नेमके काय घडले याची माहिती न घेता पैगंबरांच्या अपमानाचा…
हिम्मत असेल तर कुडाळ मधून पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवून दाखवा
विनायक राऊत यांचे नारायण राणेंना जाहीर आव्हान सिंधुदुर्ग – राणे आणि शिवसेना यांच्यातील संगर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून दोन्हीकडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हाने देण्याची जणू काही स्पर्धाच लागलेली आहे .प्रकरणावरून नारायण रणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केल्यानंतर सिंधुदुर्ग नागरी येथील एका जाहीर कार्यक्रमात सेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर हल्ला करताना रानेंमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी…
राज्यपालांना लवकरच निरोपाचा नारळ
मुंबई – हातात वादग्रस्त विधाने करून महाराष्ट्रातील जनतेच्या रोषास कारणीभूत ठरलेले राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर उचलबांगडी होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याच्या घटनेला अनेक दिवस उलटलेत. विरोधी पक्षानं राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलनेही केलं. विरोधी पक्षासह भाजपमधील काही नेत्यांनी राज्यपालांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. भाजप…
