भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी फिरत्या गौरी चे आगमन तब्बल सहा वर्ष्यानी झाले असून समाजसेवक निलेश आळशी यांच्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रेसिडेन्सी मध्ये असलेल्या निवास्थानी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि महिलांनी गौरी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती कारण आळशी परिवारामध्ये फिरती गौरी यांना जास्त महत्व असून कुटुंबातील सर्व सदस्या कडे प्रत्येक वर्षी गौरीचे आगमन होत असून मोठ्या भक्ती भावाने गौरीची पूजाअर्चा करण्यात येत असून तब्बल सहा वर्षा नंतर गौरीचे भिवंडी पश्चिमच्या तनिष्का आमदार रोमा निलेश आळशी यांच्या घरी आगमन झाल्याने दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या उत्साहात पूजाअर्चा केली आहे महत्वाची बाब म्हणजे समाजसेवक निलेश आळशी यांच्या गणेशोत्सवाला 25 वर्ष झाली आहे .
Similar Posts
विरोधकांचे शेतकऱ्यांप्रतीचे प्रेम पुतना मावशीचे
आमदार प्रविण दरेकर विधान परिषदेत आक्रमक मुंबई- विधानपरिषदेचे दुसऱ्या दिवसाचे कामकाजही विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर देत असताना विरोधकांनी गोंधळ घातला. यावेळी भाजपा गटनेते प्रविण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले. विरोधकांचे शेतकऱ्यांप्रती असलेले प्रेम हे पुतना मावशीचे आहे. त्यांची नौटंकी सुरु आहे. सरकार चांगल्या…
व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून…
अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा रद्द
सरकारला न्यायालयाचा दणकामुंबई/ अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने सी ई टी परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून दहावीच्या निकालावर प्रवेश दिला जाणार आहे .यावर्षी कोरोंनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा झाली नव्हती दहावी बारावीचा निकाल मूल्यक्वावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी ची अट घातली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला
मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे तर दुसरीकडे त्यांना एस टी च्य सेवेतून कायमचे बडतर्फ केले आहे पण त्यांच्या पेक्षा वाईट अवस्था झाली आहे त्यांना भडकावणारा सदावर्ते याची त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुधा गुन्हे दाखल…
राहूल शेवळेंच्या गौप्य स्फोटामुळे शिवसेना नेतृत्वाचे पितळ उघडं-अखेर सेनेचे खासदारही फुटले
मुंबई/ शिवसेनेने भाजप सोबत जायचे की नाही या बाबत बंडखोर आमदारांची जी भूमिका होती तीच भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची होती आणि त्यांनीही आम्हाला युती बाबत भाजप नेत्यांशी बोलून घ्या असे सांगितले होते असा धक्कादायक गौप्य स्फोट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे .दरम्यान आज शिवसेनेचे लोकसभेतील 8 खासदार शिंदे गटात सामील झाले…
भोंदू धीरेंद्र शास्त्रींची तुकाराम महाराजांवर टीका
भोपाळ – दुसऱ्याचा भविष्यकाळ आणि भूतकाळ सांगण्याची बतावणी करणारा मध्य प्रदेशातील भोंदू धीरेंद्र शास्त्री बाबा याने याने तुकाराम महाराजांवर टीका करताना तुकारामांना रोज त्यांची पत्नी मारायची असा भयंकर जावई शोध लावला आहे त्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून या भोंदू बाबाला फाटकवण्याची वेळ आली आहे अशी संतापात प्रतिक्रिया महाराष्ट्रातील जनतेने व्यक्त केली आहे आधी आपल्या…
