श्रीनगर: काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली . सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे.
Similar Posts
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
अजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा
मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत. माझ्यासोबत तेपहिल्यांदाच बसलेले आहेत, त्यामुळं सर्वात आधी मी त्यांना सांगू इच्छितो की, अजित दादा आज तुम्ही योग्य ठिकाणी बसलेला आहेत. हीच तुमची योग्य जागा आहे, याठिकाणी बसण्यासाठीअजितदादा तुम्ही योग्य ठिकाणी आलात -अमित शहा मुंबई – अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच आपल्या कार्यक्रमात आहेत….
जोधपूरमधील त्या ‘दोन अंगठ्याची’ कमाल मान, पाठ, कंबर यावर उपचार करणारे जादूगार
अ़ॉगस्ट-सप्टेंबर २०२० च्या दोन महिन्यात माझी स्व.पत्नी मंगला तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड येथील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयात दाखल होती. त्या संस्थेचे प्रमुख डॉ.पी.डी.पाटील यांच्या तत्परतेने मंगलावर सुयोग्य उपचार चालू होते. या काळात किमान २०-२२ वेळा मुंबई-पिंपरी-चिंचवड अशा खेपा होत होत्या. पत्नीच्या आजारात या प्रवासाचा एक विपरीत परिणाम माझ्या कमरेच्या हाडांवर कधी झाला ते मला कळलेच नाही….
स्पोर्ट्सफिल्डला अजित घोष ट्रॉफीचे विजेतेपद
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुनम राऊत (45) आणि ऑफस्पिनर समृद्धी राऊळ (19 धावांत 3 विकेट्स) यांच्या चमकदार खेळाच्या बळावर स्पोर्ट्सफिल्ड क्रिकेट क्लबने मुंबई पोलीस जिमखान्याचा 9 विकेटने पराभव करून अजित घोष स्मृति चषक महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद सहज जिंकले. स्पोर्टिंग युनियन आणि कल्याणदास मेमोरियल स्पोर्ट्स फाउंडेशनने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये पोलीस जिमखान्याने प्रथम फलंदाजी करताना 20…
संभाजी नगर दंगलीच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन
संभाजी नगर- संभाजी नगर मध्ये नुकतीच जी दंगल झाली होती त्याची चौकशी करण्यासाठी सरकारने एस आय टी स्थापन केली आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री शहरात दोन गटांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली होती. ज्यात मोठ्याप्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. तर या प्रकरणी पोलिसांनी 400 पेक्षा अधिक लोकांवर गुन्हाही दाखल केला होता. दरम्यान…
ईडीमुळे विरोधक एकत्र आले आहेत -पंतप्रधान
दिल्ली – राहुल गांधी यांच्या आरोपाना लोकभेत उत्तर देताना मोदींनी अदाणींचा उल्लेखच केला नाही . उलट विरोधकांवर टीका करताना विरोधक ईडीमुळे एकत्र आले आहेत अशा शब्दात त्यांनी राहुल गांधींवर पलटवार केला राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावर धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. काल लोकसभेमध्ये राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवरही पंतप्रधानांनी पलटवार केला….
