श्रीनगर: काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली . सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर
मुंबई/ऑन लाईन अभ्यासक्रम सुरू असताना ऑफ लाईन परीक्षा का घेतली जात आहे असा सवाल करीत काल असंख्य विद्यार्थी हिंदुस्तानी भावू उर्फ विकास पाठक याच्या इशर्यावरून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धरावी येथील निवासस्थानी उग्र आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होताकोरोना…
सिध्देश शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार
शर्मा, प्रणिता सोमण कर्णधार१८वी राष्ट्रीय एमटीबी सायकलींग अजिंक्यपद स्पर्धा : महाराष्ट्र संघ घोषित; आळंदी येथे रंगणार थरार पुणे : ठाण्याचा सिध्देश शर्मा व प्रणिता सोमण यांच्याकडे १८ व्या राष्ट्रीय एमटीबी सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी अनुक्रमे पुरूष व महिला गटात महाराष्ट्र संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे. ही स्पर्धा पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे २९ व ३० आॅक्टोबर दरम्यान…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईअनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे याद्या पाठवायचे कुंटे यांनी ई डी समोर कबुली
मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा…
शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
मुंबई करांच्या खिशाला आणखी भार- मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचा खर्च वाढणार
मुंबई -गेल्या अनेक वऱ्हांपासून रखडलेला मुंबई मलजल प्रकलपाला पुन्हा चालना मिळणार आहे मात्र या प्रकल्पाचा खर्च वाढल्याने त्याचा भुर्दंड आता मुंबईकरांना सोसावा लागणार आहे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या मलजल प्रक्रिया केंद्राच्या उभारणीचा खर्च आता आणखी वाढणार आहे. दहा वर्षांपासून रखडलेल्या प्रकल्पासाठी आता २६ हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करावा लागणार आहे. येत्या…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअमोल कोल्हे विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट
नथुराम वरून राष्ट्रवादीत मतभेदमुंबई/ व्हाय कील आय गांधी? या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका करून त्या भूमिकेतील नथुराम याच्या माध्यमातून गांधी हत्येचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.अमोल कोल्हे याला राष्ट्रवादीतून हाकला अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नथुराम वरून राष्ट्रवादी मध्येच दोन मत प्रवाह निर्माण झाले आहे.नथुराम…
