श्रीनगर: काश्मीरच्या आयजीपींनी ही माहिती दिली . सुरक्षा दलाच्या हाती मोठं यश आलं आहे. बुधवारी जम्मू-काश्मीरच्या अवंतीपोराच्या त्राल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा टॉप कमांडर शाम सोफी याला ठार केलं आहे. या चकमकीनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबवली जात आहे.
Similar Posts
फुटबॉल ने घेतला 174 प्रेक्षकांचा बळी
जकार्ता/ फुटबॉलचे वेड इंडोनेशियातील तब्बल 174 फुटबॉल प्रेमिंच्या प्राणावर बेतले आहे कारण दोन संघातील सामन्यात एका संघाचा विजय होताच दुसऱ्या संघाचे पाठीराखे मैदानात घुसले आणि दोन्ही संघांच्या सर्मथकामाध्ये झालेल्या हाणामारीत 2 पोलिसांसह 174 लोकांना जीव गमवावा लागला तर शेकडो लोक जखमी झाले आहेत ही भयंकर घटना इंडोनेशियातील घडली आहे
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाराष्ट्रात शिंदे शाही
देशाच्या राजकारणात आघाडी सरकारला फारसे भवितव्य नसते आणि जनता पक्षाच्या राजवटीपासून हे चित्र भारतीय जनतेने पाहिले आहे . सतेसाठी एकत्र यायचे आणि जो काही दोन चार वर्षाचा काळ मिळेल त्यात उभा आडवा हात मारून पुन्हा आपापल्या मार्गाने जायचं याच धोरणाच्या आधारे आघाडी सरकारे बनतात आणि कोसळतात आधीची वर्षांपूर्वी अनैसर्गिक आघाडीतून तयार झालेले महाविकास आघडीचे सरकार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिक्षण मंत्र्यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर
मुंबई/ऑन लाईन अभ्यासक्रम सुरू असताना ऑफ लाईन परीक्षा का घेतली जात आहे असा सवाल करीत काल असंख्य विद्यार्थी हिंदुस्तानी भावू उर्फ विकास पाठक याच्या इशर्यावरून रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या धरावी येथील निवासस्थानी उग्र आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होताकोरोना…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर
पूरग्रस्तांसाठी साडे अकरा हजार कोटींची मदत जाहीर*पूर्ण घर उध्वस्त झालेल्यांना दीड लाख रुपये-*अंशत घरांचे नुकसान झालेल्या ५० ते २५ हजार–टपरी धारकांना १० हजार–*पूरग्रस्त कुटुंबाला १० हजार–*दुकानदारांना ५० हजार मुंबई/ पूरग्रस्त भागातील जनतेला अखेर महाराष्ट्र सरकारने साडे अकरा हजार कोटींचे मदत पॅकेज जाहीर केले आहे .धनादेशाद्वारे जाहीर मदत पूरग्रस्तांच्या खात्यात जमाकेली जाणार आहे मात्र ही मदत…
कॉपीमुक्त परीक्षेसाठी कठोर उपाय योजना
मुंबई – दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी शिक्षण विभागाने आता खास आणि कठोर उपाययोजना केल्या आहेत त्यामुळे या परीक्षा निश्चितपणे कॉपीमुक्त होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे बारावी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१मार्च २०२३ यादरम्यान होत आहे. दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान होणार आहेत. जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, कॉपीमुक्त…
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
