मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा खळबळजनक कबुली जबाब नोंदवला आहे त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम सुधा वाढण्याची शक्यता आहे
Similar Posts
काळया यादीतील कंत्राटदारांचे पालिकेतील आश्रयदाते कोण?
मुंबई/ महापालिकेत अधिकारी कंत्राटदार आणि सत्ताधारी यांचे एक सिंडिकेट असून रस्त्याची निकृष्ट दर्जाची कामे करणारे कंत्राटदार असोत की नाले सफाई करणारे कंत्राटदार असोत या कंत्राटदारांनी पालिकेला किती जरी चुना लावला तरी त्यांची पगडी सलामत राहते आणि काळया यादीत नाव येवून सुधा पुन्हा त्याच कंत्राटदारांना काम मिळते हे सर्व रॅकेट कशा प्रकारे पालिकेत काम करते याची…
पालिकेचे री ऍक्टिव्ह अस्फाल्ट गेले पावसाच्या पाण्यात वाहून -दादरच्या मारुती मंदिराजवळील खड्डे तसेच कायम
मुंबई/दादर पश्चिम येथील मारुती मंदिर हा परिसर नेहमीच वर्गणीचा असतो त्यामुळे इथे अनेक वेळा वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीत रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे आणि हाच भर पडलेला आहे पालिकेने हे खड्डे बुजवण्यासाठी री ऍक्टिव्ह अस्फाल्ट नावाचे तंत्रज्ञान वापरून हे खड्डे भरण्याचा प्रयत्न केला होता परंतु लाखो रुपये खर्चून हे तंत्रज्ञान वापरून सुद्धा मारुती मंदिराजवळील खड्डे आहेत…
घरच्यांनी केलेला सन्मान हा पद्म पुरस्कारासमान ; योगेश वसंत त्रिवेदी आणि मुकुंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली कृतज्ञता
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : माझी जन्मभूमी नंदुरबार असून माझी कर्मभूमी अंबरनाथ आहे. व्यावहारिक आणि व्यावसायिक गरज म्हणून मी आणि मुकुंद कुलकर्णी मुंबईच्या सागरात पोहत असलो तरी आणि शरीराने जरी मुंबईत असलो तरी मनाने आम्ही अंबरनाथ मध्येच आहोत. त्यामुळे ज्या ज्या व्यासपीठावर संधी मिळेल त्या त्या ठिकाणी आम्ही अंबरनाथची बाजू, प्रश्न विविध प्रकारचे मुद्दे मांडत असतो….
विहीर खोदताना जिलेटीनचा स्फोट ३ मजूर ठार
नाशिक – जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विहीर खोदताना झालेल्या जिलेटीनच्या भीषण स्फोटात तीन मजुरांचा जागीचा मृत्यू झाला आहे. नाशिकच्या हरसूलमधील हिरडी गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. लहू, महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे अशी मृत मजुरांची नावं आहेत. हे सर्व मजूर बीड जिल्ह्यातल्या आष्टीचे रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे.घटनेबाबत अधिक माहिती अशी…
इतिहास भारतातील करोना योद्ध्यांच्या कार्याची दखल घेईल : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपालांच्या हस्ते ४४ डॉक्टर्स सन्मानित जगाच्या इतिहासात यापूर्वी ठराविक प्रदेश किंवा देशांपुरत्या महामारी येऊन गेल्या. परंतु करोनामुळे एकाच वेळी संपूर्ण जग बाधित झाले. या काळात भारतातील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉईज यांसह सर्व आरोग्य सेवक करोना योद्ध्यांच्या केलेल्या अद्भुत कार्याची दखल इतिहास निश्चितपणे घेईल, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. ‘परिश्रम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेतर्फे करोना काळात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयही तर धोक्याची घंटी
राज्यसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे मते फोडून भाजापने तिसरा उमेदवार निवडून आणला अगदी तशाच प्रकारे विधान परिषदेच्या निवडणुकीतही राजकीय खेळी खेळून भाजपने त्यांच्याकडे पुरेशी मते नसतानाही पाचवा उमेदवार निवडून आणला.त्यामुळे महाविलास आघाडीतले शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षात समन्वय नाही त्याच बरोबर महाविकास आघाडीच्या नेतृत्वात आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्याची क्षमता नाही सते मध्ये असताना जर हे…
