मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा खळबळजनक कबुली जबाब नोंदवला आहे त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम सुधा वाढण्याची शक्यता आहे
Similar Posts
कबूतर खाण्यांवरील बंदी कायम! उच्च न्यायालय मानवी आरोग्याच्या मुद्द्यावर ठाम
मुंबई/ धार्मिक बाबा असल्याचा दावा करून कबुतरांसाठी न्यायालयीन आदेश झुगारणाऱ्या जैन धर्मियांना मुंबई उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा झटका बसला आहे.आज झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने कबूतरांपेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाण्यांवरील बंदी कायम ठेवली आहे.कबुतरांसाठी कायदा हातात घेणाऱ्यांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सुधा हा झटकला म्हणावा लागेल.राजधानी मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च…
सोलापुरात संजय राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक
सोलापूर : सोलापुरात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या गाडीवर अज्ञांतांकडून चप्पलफेक करण्यात आली आहे. सोलापुरातील बाळे येथे एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत आले होते. त्यावेळी परत जात असताना राऊतांच्या गाडीवर चप्पलफेक करण्यात आली. राऊतांच्या गाडीवर चप्पलने भरलेली पिशवी फेकण्यात आली होती. दरम्यान यावेळी या प्रकारानंतर घोषणा देऊन कार्यकर्ते पसार झालेत. सध्या या कार्यकर्त्यांचा…
जातनिहाय जनगणना करून देशाचे विभाजन करण्याचा कॉंग्रेसचा डाव – योगी आदित्यनाथ
सांगली – २०१४ च्या आधी देशाचा सन्मान होत नव्हता. ना शेतकरी, ना व्यापारी, ना मुली देशात सुरक्षित होत्या. २०१४ नंतर परिस्थिती बदलली देशाची सीमा सुरक्षित झाल्या आहेत. दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला असल्याचे प्रतिपादन सीएम योगी आदित्यनाथ यांनी केले. सांगलीमध्ये भाजप खासदार संजय पाटील यांच्या प्रचारार्थ योगी यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना योगी यांनी…
पश्चीम बंगालमध्ये बांगलादेशी घुसखोरांना एस आय. आर ची भीती अनेकांचे मायदेशी पलायन
कोलकाता/भारतात सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगाल मध्ये आहेत परंतु आता मात्र केंद्र सरकारने पश्चिम बंगाल मध्ये एस आय आर ची प्रक्रिया सुरू केल्यापासून घाबरलेले बांगलादेशी पुन्हा आपल्या देशाकडे पलायन करीत आहे दरम्यान एस आय आर ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये राहता आले या घुसखोरांपैकी…
पीएम किसान सन्मान योजनेत घोटाळा! लाखो बोगस लाभार्थी शेतकऱ्यांवर कारवाई होणार
नवी दिल्ली/ देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या २१ व्या हफ्त्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे केंद्र सरकारनं पीएम योजनेचा लाभ घेत असलेल्या ३१ लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांची यादी तयार केली आहे. नियमांविरोधात जाऊन योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांची यादी सरकारकडून तयार करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची तयारी सरकारकडून सुरु आहे.केंद्र सरकारनं ३१ लाखांहून…
पालिकेची हातसफाई आणि १८४४ कोटींच्या घोटाळ्यांची वसाहात
मुंबई/सत्ताधारी शिवसेना ,पालिका अधिकारी,आणि कंत्राटदार या त्रिकुटाने मिळून पालिकेची तिजोरी लुटून खाण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे की काय असा संतप्त सवाल मुंबईकर जनता विचारीत आहे कारण पालिकेच्या जागेवर उभ्या राहिलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत तर कोट्यवधींचा घोटाळा झालेलाच आहे पण आता सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाच्या कामात सुधा १८४४कोटींचा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपने केला…
