मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा खळबळजनक कबुली जबाब नोंदवला आहे त्यामुळे देशमुख यांच्या अडचणी वाढल्या असून त्यांचा तुरुंगातील मुक्काम सुधा वाढण्याची शक्यता आहे
Similar Posts
अजितदादांचा अपघात झालेल्या विमान कंपनीवर डी जी सी ए कडून मोठी कारवाईनवी
दिल्ली – अजित पवारविमानतळाजवळ झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात एकूण ५ जणांना जीव गमवावा लागला होता. मुंबईवरून बारामतीला जात असताना अजित पवारांचे विमान लँडिंगच्या आधी कोसळले होते. या घटनेमुळे संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. अनेकांनी घातपाताची शक्यता वर्तवली होती. अशातच आता डी जी सी ए ने व्हि आर एस कंमनीवर सर्वात मोठी…
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवनासाठी जागा देण्याची मुख्यमंत्र्यांची लेफ्टनंट गव्हर्नर यांना विनंती
श्रीनगर येथे महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याची विनंती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांना प्रत्यक्ष भेटून केली. सध्या मुख्यमंत्री कश्मीर दौऱ्यावर असून येथे असून यावेळी त्यांनी मनोज सिन्हा यांची भेट घेतली.यावेळी त्यांना दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढविणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे…
मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवण्याचे बालिश आव्हान-राणा दांपत्याची नौटंकी सुरूच
मुंबई/ उद्धव ठाकरे यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरुद्ध निवडणूक लढवून दाखवावी असे पोरकट आव्हान नवनीत राणा यांनी केल्यामुळे महाराष्ट्र खोखो हसत त्यांच्या या बालिशपणा ची थट्टा उडवत आहे .सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्यांना जमीन मंजूर केल्यानंतर रवी राणा यांची तुरुंगातून दुसऱ्या दिवशी सुटका झाली पण नवनित राणा मात्र प्रकृतीच्या कारणावरून लीलावती रुग्णालयात अँडमिट होत्या…
गुजरात मध्ये बोट उलटून- १४ विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू
वडोदरा -गुजरातमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. वडोदऱ्यातील हर्णी तलावात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेली बोट उलटली आहे. या घटनेत दोन शिक्षक, १२ विद्यार्थ्यांसह १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाकडून तलावात शोधमोहीम सुरू आहे.२७ विद्यार्थ्यांची सहल हर्णी तलावात बोटिंगसाठी आली होती. बोटवरील एकाही जणानं सुरक्षेसाठी लाइफ जॅकेट घातलं नव्हतं. तलावात गेल्यानंतर विद्यार्थ्यांसह बोट उलटली. यात…
यूपीतील धर्मांतर मास्टरमाइंड छागुर बाबाला अटक
लखनौ/उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा याला एटीएसने बलरामपुर येथून अटक केली त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हीलाही अटक करण्यात आली आहे सांगूर बाबा वर पन्नास हजार रुपयांचे बक्षीस होतेतपास यंत्रणांनुसार, जमालुद्दीन स्वतःला हाजी पीर जलालुद्दीन म्हणवून घेत असे. तो मुलींना आमिष दाखवून धर्मांतर करण्यान भाग पाडत असे. त्याचे लक्ष्य हिंदू मुली होत्या….
गुजरात मध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले -1आणि 5 डिसेंबरला मतदान- 8 तारखेला निकाल
गांधीनगर/ काल निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली त्यानुसार ही निवडणूक 2 टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा 1 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 89 जागांवर मतदान होईल तर 5 डिसेंबरला दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी मतदान होणार आहे . यावेळी गुजरात मध्ये भाजप,काँग्रेस आणि आम् आदमी अशी तिरंगी लढत होणार आहे.182 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे .मागील2017…
