मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करावेत ,तर सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी रक्तदान शिबिर सारखे विधायक कार्यक्रम दिवाळीत करावेत त्याच बरोबर फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्याने छोटे आणि जास्त आवाज न येणाऱ्या फटाक्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा आदी महत्वाच्या सूचना सरकारने केल्या आहेत
Similar Posts
यापुढे शिक्षकांना नोकरी टिकवण्यासाठी व पदोन्नतीसाठी पात्रता परीक्षा बंधनकारक – सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
नवी दिल्ली/सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. ही परीक्षा देणे बंधनकारक आहे का असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र, तामिळनाडूसह काही राज्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर हा निकाल देण्यात आला.राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) २०१० मध्ये इयत्ता १ ते ८ पर्यंतच्या शिक्षकांच्या…
मोदी-3.0- आर्थिक शिस्त व सुधारणेचे कडवे आव्हाण
लोकसभेच्या इतिहासातील 2024 ची निवडणूक ऐतिहासिक ठरली. भारतीय मतदारांनी घडवलेला आणीबाणी नंतरचा हा दुसरा ‘भूकंप’. ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ दोन्ही आघाड्यांना अनपेक्षित यश – अपयश लाभले. अखेरीस ‘मोदी-3.0’ चा कसाबसा उदय झाला. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतलेल्या नरेंद्र मोदी यांच्या 72 मंत्र्यांच्या जम्बो मंत्रिमंडळाचा शपथविधी खाते वाटपासह पार पडला. गेल्या दहा वर्षात पंतप्रधानपदी असलेले मोदी आणि आज…
जनगणना ही जात निहाय झाली पाहिजे तरच आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये टिकेल
मुंबई -येत्या 26 तारखेला आरक्षण बाबत सुप्रीम कोर्टामध्ये निकाल आहे . महाराष्ट्र सरकारच्या वतीने योग्य बाजू मांडली न गेल्यास या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त करू व महाराष्ट्रातील खासदार व आमदार यांना तृतीयपंथ याद्वारे बांगड्यांचा आहेर त्यांच्या घरी जाऊन देवू व त्यांच्या घरासमोर आंदोलन करू असा निर्णय मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित महाचिंतन बैठक मध्ये…
दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या उमर नबीचे घर बुलडोझर लावून जमीनदोस्त केले
नवी दिल्ली/ राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. या कार बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या डॉ. उमरचा या कटात सहभाग आहे. या स्फोटात तो स्वत: मारला गेला. डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची…
- ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय
आजपासून महागाईचे नवे पर्व सुरू
करोना आणि लॉक डाऊन चां दुष्ट संकटातून आताच कुठे माणूस सावरला आहे .त्यामुळे पण संसाराची आर्थिक घडी अजूनही नीट बसलेली नाही.कारण नुकताच कुठे काम धंदा सुरू झाला आहे पण येणारा पगार लॉक डाऊन च्या काळातील कर्ज फेडण्यावर खर्च होत आहे अशावेळी देशातील जनतेला सावरण्यासाठी सरकारने आणखी काही काळ सवलत द्यायला हवी होती पण सवलत देणार…
कोरोनाचे संकटाने मंदी; तरीही गणेशोत्सवाची तयारी! जागरणातील जुगाराची प्रथाही संपुष्टात येणेची चर्चा
! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- सध्या सर्वत्र १० दिवसावर येवुन ठेपलेल्या गणेशोत्सव सणाकडे सर्वांचे डोळे लागुन राहीले आहेत. मोठ्या उत्साहाने या वर्षाचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकांची लगबग सुरु आहे. मात्र सध्या कोरोनाची तिसरी लाट येणेची चर्चा जोरदार सुरू असल्याने या सणावर भीतीचे व आर्थिक मंदीचे प्रंचड सावट आहे. असे असतानाही सर्वत्र गणेशभक्त सध्या हा उत्सव साजरा करण्याची…
