मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करावेत ,तर सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी रक्तदान शिबिर सारखे विधायक कार्यक्रम दिवाळीत करावेत त्याच बरोबर फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्याने छोटे आणि जास्त आवाज न येणाऱ्या फटाक्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा आदी महत्वाच्या सूचना सरकारने केल्या आहेत
Similar Posts
मोदींकडून विरोधी पक्षाचे वस्त्रहरणसरकार विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला
नवी दिल्ली – अखेर विरोधकांचा अविश्वास प्रस्ताव लोकसभेत आज फेटाळण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लोकसभेत अविश्वासाचा प्रस्ताव सादर झाल्यापासून जोरदार खडाजंगी रंगलेली बघायला मिळाली. यावेळी सत्तेतील आणि विरोधातील अनेक नेते आमनेसामने आले. त्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत भूमिका मांडली. नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत तब्बल अडीच तास भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणात मणिपूरच्या…
त्यांच्या तोंडून कधी शिवाजी महाराजांचे नाव नाही निघाले- राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार हल्ला बोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा झाली. या सभेतून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. तसंच शरद पवारांवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या नाराजीनाट्यावरही राज ठाकरे यांनी खास त्यांच्याच शैलीमध्ये टोलेबाजी केली. अरबी समुद्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. ‘काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार असताना कोणाच्यातरी डोक्यात खूळ आलं, अरबी…
गणेशविसर्जनासाठी बनवलेल्या कृत्रिम तलावात – कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले
.मुंबई – २०२० नंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मुर्त्यांवर निर्बंध लादले. पीओपीच्या गणेश मूर्ती बनवणे, विकणे व वाहतूक करणे यावर बंदी घालण्यात आली. जेणेकरून जलप्रदूषण होऊ नये. तसेच प्लास्टिक आणि थर्माकोलवरही बंदी घालण्यात आली. त्याऐवजी चिकणमातीच्या मूर्ती बनवाव्यात असे आदेश देण्यात आले. पॉप लवकर विरघळत नाही त्या ऐवजी चिकन माती…
शरद पवारांच्या पक्षाला मिळाले तात्पुरते नाव
नवी दिल्ली – राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आज केंद्रीय निवडणूक आयोगाने नवीन नाव दिलं. ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार’ असं नवीन नाव निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिलं आहे. त्यावर अॅड. सिद्धार्थ शिंदे यांनी आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, शिवसेना ठाकरे गटाला अशाच पद्धतीने तात्पुरतं नाव देण्यात आलं होतं, ते आता कायम राहिलं…
बकरी ईदच्या निमित्ताने नितेश राणेंचा मुस्लिमाना इशारा
मुंबई/जे नियम हिंदूंच्या सणाला लावले जातात तेच नियम मुसलमानांच्या सणाला का लावले जात नाहीत असा सवाल करीत राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी सोसायटीमध्ये जबरदस्तीने कुर्बानी द्याल तर याद राखा असा इशारा मुसलमानांना दिला आहे . नितेश राणे यांच्या या इशाऱ्यामुळे मुस्लिम समाजात संतापाचे लाट उसळली असून बकरी इच्छा तोंडावरच एका नव्या धार्मिक वादाला तोंड फुटणार…
नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा – जात प्रमाणपत्र ठरले वैध !
नवी दिल्ली – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे आहे. २०१९ मध्ये अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्यावर त्यांचे २०२१ मध्ये जात प्रमाणपत्र रद्द झाले होते. त्यांनी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उर्वरित काळ त्यांची खासदारकी कायम राहीली. अलीकडेच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना अमरावतीची उमेदवारी देण्यात आली. मात्र त्यांच्या जात प्रमाणपत्राचा खटला न्यायालयात प्रलंबित होता कारण…
