मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करावेत ,तर सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी रक्तदान शिबिर सारखे विधायक कार्यक्रम दिवाळीत करावेत त्याच बरोबर फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्याने छोटे आणि जास्त आवाज न येणाऱ्या फटाक्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा आदी महत्वाच्या सूचना सरकारने केल्या आहेत
Similar Posts
योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर
मुंबई, (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांना सर्वद फौंडेशन तर्फे राज्यस्तरीय स्टार उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वद फौंडेशनच्या सुचिता पाटील आणि ओंकार देशमुख यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवार, ४ मे २०२४ रोजी एका शानदार सोहळ्यात हा पुरस्कार योगेश वसंत त्रिवेदी यांना प्रदान करण्यात येणार आहे….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेत मोठे बंड- सरकार कोसळणार
मुंबई/ नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडा नंतर शिवसेनेत तिसरे मोठे बंड झाले असून यावेळी या बंडाचे नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.एकनाथ शिंदे सोबत शिवसेनेचे तब्बल 35 आमदार असून हे सर्व जण भाजपात जाण्याच्या तयारीत असल्याने कोणत्याही क्षणी महवि कास आघाडी सरकार कोसळण्याची शक्यता आहेकालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारा ठरला कारण शिवसेनेचे 35…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसर्व महत्वाची खाती भाजपकडे- शिंदे गटाला कमी महत्वाची खाती – विस्तारात भाजपचे वर्चस्व
मुंबई/ काल अखेर शिंदे भाजप युती सरकारचे खाते वाटप झाले मात्र गृह आणि अर्थ ही प्रमुख खाती फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवली आहेत त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री नाराज आहेतभाजपने महसूल खाते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे तर ग्राम विकास गिरीश महाजन यांच्याकडे आहे कामगार खाते सुधा भाजपच्या सुरेश खाडेंकडे आहे . पर्यटन आणि सहकार यासारखी…
लग्नाला नकार दिला म्हणून दाऊदने यशश्रीची हत्या केल्याचं उघड – पोलीस टॅटू काढणार्याच्या शोधात
नवी मुंबई : उरण हत्याकांडामध्ये एक मोठी अपडेट समोर आली आहे. यशश्री शिंदेंच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलं आहे. दाऊद शेखच्या नावाने यशश्रीच्या शरीरावर दोन टॅटू असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. आता पोलिस या टॅटू आर्टिस्टच्या शोधात असून हे टॅटू संमतीने काढण्यात आले होते की जबरदस्तीने याचा शोध घेणार आहेत.उ रणमधील यशश्री शिंदेंच्या…
शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
राज ठाकरे यांची निवडणूक निकालावर शंका
मुंबई/सत्ताधारी महायुतीने ईव्हीएम च्या मदतीने विधानसभा निवडणूक जिंकली असा आत्तापर्यंत विरोधी पक्षातील नेते आरोप करीत होते परंतु आज मात्र महायुतीच्या जवळ असलेल्या मनसेनेही महायुतीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या निकालाबाबत शंका उपस्थित केले आहे हा निकाल कसा लागला याचा खुद्द निवडून आलेल्या सत्ताधारी आमदारांना ही धक्का बसला असल्याचे…
