मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करावेत ,तर सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी रक्तदान शिबिर सारखे विधायक कार्यक्रम दिवाळीत करावेत त्याच बरोबर फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्याने छोटे आणि जास्त आवाज न येणाऱ्या फटाक्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा आदी महत्वाच्या सूचना सरकारने केल्या आहेत
Similar Posts
महापालिका व नगर परिषदेतील नगर सेवकांच्या संख्येत वाढ होणार
मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर…
राष्ट्रवादीसह ४ मोठ्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द
दिल्ली/ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी, काँग्रेस,सिपिआय,तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.. पवरांसाठी हा मोठा धक्का आहेज्या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे .त्या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीत ६ टक्के मते मिळवली नव्हती त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने२०१९ च्या निवडणुकीत…
हिंदीच्या सक्ती बाबत मनसेचा सरकारला इशारा
मुंबई/शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या सक्तीला मनसेने विरोध केला आहे. उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे. त्यासाठी आयएएस लॉबी कडून महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करण्यासाठी दबाव आणला जात आहे. असा आरोप राज ठाकरे यांनी केला आहे .तसेच कोणत्याही परिस्थितीत आम्ही हिंदीची सक्ती होऊ देणार नाही त्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करू. असा इशाराही त्यांनी दिला आहे….
भाजपा शासित राज्यांमध्ये जर बंगालींचा छळ होत असेल तर त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे – दरमहा ५ हजार देण्याची ममता बॅनर्जींची घोषणा
कोलकाता/ज्या राज्यात डबल इंजिन सरकार आहे, तिथे बंगाली भाषिकांना त्रास दिला जात आहे. परराज्यात गेलेल्या बंगाली लोकांची संख्या जवळपास २२ लाख आहे. या सर्वांनी पुन्हा आपल्या राज्यात यावे, परराज्यात ज्या बंगाली भाषिकांचा छळ होतोय, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये परतावे. त्यांच्या मदतीसाठी श्रमोश्री योजना सुरू करण्यात येईल आणि त्यांना आर्थिक मदतही दिली जाईल अशी घोषणा पश्चिम बंगालच्या…
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी अफाट गर्दी
मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात…
मोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे दरम्यान माझे ते विधान पंत प्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका…
