मुंबई/ करोना प्रादुर्भाव भलेही कमी झालेला असला तरी करोना गेलेला नाही त्यामुळे राज्य सरकारने सावधगिरीचा सल्ला दिला असून दिवाळी बाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत त्यानुसार दिवाळी साधेपणाने आणि घरगुती स्वरूपात साजरी करावी,मार्केट मध्ये खरेदीसाठी जास्त गर्दी करू नये बाहेर पडताना तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे सोशल डिस्टन पाळणे बंधनकारक आहे तसेच हात स्वच्छ धुणे, यासारख्या गोष्टी लक्षात ठेवणे दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम मर्यादित स्वरूपात साजरे करावेत ,तर सांस्कृतिक कार्यक्रम ऐवजी रक्तदान शिबिर सारखे विधायक कार्यक्रम दिवाळीत करावेत त्याच बरोबर फटाक्यामुळे प्रदूषण होत असल्याने छोटे आणि जास्त आवाज न येणाऱ्या फटाक्यांचा मर्यादित स्वरूपात वापर करावा आदी महत्वाच्या सूचना सरकारने केल्या आहेत
Similar Posts
नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या कैद्यांची भारतात घुसखोरी५ कैद्यांना अटक
काठमांडू/नेपाळमधील तरुणांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने देशातील परिस्थिती गंभीर झाली. याचदरम्यान, नेपाळच्या १८ जिल्ह्यांतील तुरुंगातून सुमारे ६ हजार कैदी पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यातील पाच कैद्यांनी भारत-नेपाळ सीमेवरून भारतात घुसण्याचा प्रयत्न केला, पण सशस्त्र सीमा दलाने त्यांना सिद्धार्थनगर परिसरात अटक केली.नेपाळ मधील तुरुंगातून पळून गेलेल्या पाच कैद्यांना सशस्त्र सीमा दलाने अटक केली आहे….
गुजराती सोसायटीत पुन्हा मराठी माणसांना बिल्डरने घर नाकारले
मुंबई/ या देशात लोकशाही आहे त्यामुळे कोणी काय खायचे कोणी कसले कपडे घालायचे घालायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे असे असताना मुंबईतील काही गुजराती मारवाडी लोकांनी मराठी माणसांना घर नाकारण्यासाठी बिल्डरांकडे गळ घातली आहे त्यामुळे मुंबईतील बहुतेक बिल्डर मराठी माणसांना घर नाकारत आहेत हा सगळा प्रकार संताप जनक असून अशा बिल्डरांना ओसी देऊ नये अशी…
गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर धर्मांतर
वडोदरा/ हिंदुस्थानातील गरिबीचा फायदा घेऊन हजारो हिंदूंचे धर्मांतर केले जाते.पूर्वी इस्लामी आक्रमण कर्ते तलवारीच्या जोरावर गरीब हिंदूंचे धर्मांतर करीत असतं पण आता मात्र पैशाच्या जोरावर धर्मांतर केले जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून असे धर्मांतर ताबडतोब थांबवावे आणि दोषींवर…
फॉरेन फंडिंगला वेसण
केंद्राकडून 12 हजारहून अधिक एनजीओ चे परवाने रद्द दिल्ली- जामिया मिलिया इस्लामिया, ऑक्सफेम इंडिया सह देशातील बारा हजाराहून अधिक अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे (एन जी ओ )फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेगुलेशन लायसन्स ( परकीय निधी स्वीकारण्याचे परवाने) केंद्र सरकारने रद्द केले आहेत .एक जानेवारीपासून या सर्व संस्था परदेशातून मिळणाऱ्या देणग्या स्वीकारु शकणार नाहीत.गृहमंत्रालयाकडून शनिवारी माहिती देण्यात आली. सहा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयझोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवण्याची राज्यपालांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
गृहनिर्माण क्षेत्राला शासन चालना देत असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणारी घरे देण्याच्या योजनेला प्रोत्साहन दिले जाते. या योजनेचा लाभ घेऊन आगामी २ – ३ वर्षांमध्ये मुंबईत कुणीही झोपडपट्टीत राहणार नाही, या दृष्टीने प्रत्येक व्यक्तीला घर देण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बांधकाम व्यावसायिकांना केले. सर्वांना घर देण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी आपला…
सेनेतील अंतर्गत वाद वाढला -रामदास कदम यांचे परिवहन मंत्री परब यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई/ वादग्रस्त ऑडिओ क्लिप मुले सध्या सेना नेतृत्व पासून दुरावलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की माझ्या मुलाचे तिकीट अनिल परब यांनी कापलेे. सेनेच्या विरोधकांना घेऊन ते मातोश्रीवर जातात त्यांनी सेनेचे मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहेे. ते…
