मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
सलमान भाईजान पुन्हा माफिया बिष्णोईच्या रडारवर
मुंबई – बोललीवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावेळी धमकी देणार्याने राखी सावंतच्या इ मेलवर हा धमकीचा मॅसेज टाकला होता . या प्रकरणी पोलीस तपास करीत आहेतसलमान खान याला यापूर्वीही रवी बिष्णोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे . राखी सावंत हिच्या मेल आयडीवर पाठवलेल्या या…
अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे,…
देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू- उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
खेड – आम्हाला देशद्रोही म्हणण्याचा प्रयत्न कराल तर जीभ हासडून टाकू असा इशारा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता त्यांना दिला आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा…
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला पावसाने झोडपले -पुढील तीन दिवस धोक्याचे
आभाळ फाटले जलप्रकोप !मुंबई – सोमवारी रात्रीपासूनच सुरु झालेल्या मुसळधार पावसाने काळ रौद्र रूप धारण करीत आभाळ फाटल्या प्रमाणे पाऊस कोसळत होता या मुसळधार पावसाने काल दिवसभर रौद्र रूप धारण करून मुंबईसह संपूर्ण कोकणाला झोडपून काढले मुंबईत पावसाचा जोर इतका होता कि तिन्ही मार्गावरची लोकल वाहतूक सेवा कोलमडून पडली . पुढील दोन दिवशी असाच मुसळधार…
मराठी शाळा बंद करून शाळांच्या जमिनी बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे कारण मुंबईतील जागेला प्रचड भाव आहे त्यामुळे पालिकेतील सत्ताधारी पालिका अधिकारी आणि बिल्डर यांची अभद्र युती मुंबईत सतत जागेच्या शोधात असतात पण आता मुंबईत जागाच शिल्लक नसल्याने शैक्षणिक संस्थेसाठी, स्पोर्ट साठी,रुग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भुखंदांवरचे आरक्षण हटवून त्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू…
राजचा अयोध्या दौरा स्थगीत
मुंबई/ येत्या 5 मे रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता पण या दौऱ्याला उत्तर भारतीयांचा जो विरोध होत आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या बाबत आपण 22मे चां जाहीर सभेत बोलू असे राज ठाकरे यांनी सांगितले आहेराजं ठाकरे यांनी गुडी पाढव्या चां मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यान विरोध करून हिंदुत्वाची…
