मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपंजाबमध्ये आपने केला काँग्रेसचा सुपडा साफ-चार राज्यात भाजपची सता
लखनौ/ पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकांचा काल निकाल लागला आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 268 जागा जिंकून भाजपने बहुमताने आपली सत्ता राखली.तर मूर्ख सिधूने पंजाबमध्ये काँग्रेसची नौका बुडविली तिथे सर्वाधिक92 जागा जिंकणाऱ्या आम आदमी पक्षाचे सरकार आले पंजाबचे मुख्यमंत्री चानी दोन्ही मतदार संघातून पराभूत झाले तर सिद्धू आणि माझी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह सुधा पराभूत झाले मणिपूर…
पेन्शनचे टेन्शन मिटवण्याचा प्रयत्न सुरु-नव्या पेन्शन योजनेत सरकारकडून सुधारणा
मुंबई – राज्यात सुरू असलेल्या राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. याआधी हे निवृत्ती वेतन दिले जात नव्हते. त्याशिवाय, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात…
कथा अर्शद वारसीची ” पंप अँड डम्प”च्या भानगडीची !
मुन्नाभाई एमबीबीएस, गोलमाल किंवा इष्किया या हिंदी चित्रपटात विनोदी भूमिका करणारा लोकप्रिय अभिनेता अर्शद हुसेन वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेट्टी यांच्यासह सोशल मीडियावर प्रभाव टाकणाऱ्या एकूण 45 जणांवर दि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे “सेबी”ने नुकतीच पुढील आदेश देईपर्यंत शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य कोणतेही व्यवहार करण्यावर त्वरीत बंदी घातली आहे. शेअर…
स्वर्गीय दादासाहेब मोकाशी जयंती निमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार
कराड -राजमाची तालुका कराड येथील मोकाशी कृषी विकास प्रतिष्ठान संचालित सर्व घटक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय दादासाहेब मोकाशी यांच्या 72 व्या जयंतीनिमित्त वकृत्व ,निबंध लेखन, चित्रकला स्पर्धेचे शैक्षणिक संकुलात आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये इयत्ता आठवी ते दहावी 900 अधिक विद्यार्थी चालू होती परीक्षेच्या अंतिम मूल्य माता नंतर विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम…
मला नाहक त्रास दिला जातोय ; कंगनाचे न्यायाधीशानवरही आरोप
: मुंबई -जावेद अख्तर मानहानि प्र्करणात अखेर कंगणा राणावत .अंधेरी न्यायालयात काल हजर झाली मात्र या छोट्याशा प्रकरणात मला सतत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देऊन माला नाहक त्रास दिला जातोय असा गंभीर आरोप तिने थेट न्यायाधीशांवर केला आहे .दरम्यान कंगनाणे जावेद अख्तर यांच्यावरही घरी बोलावून खंडणी साठी धमकावल्याचा आरोप केला आहे .यातील जावेद अख्तर बदनामी…
