मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययोगीच्या थोबाडात मारण्याची भाषा केल्या प्रकरणी पाच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल .- राणे सुटले पण मुख्यमंत्री अडचणीत
मुंबई/ शिवसेना आणि राणे यांच्यातील संघर्ष आता हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. कारण एकीकडे दोन्ही कडून एकमेकांना आव्हान प्रती आव्हान दिले जात असतानाच ज्या कानाखाली मारण्याच्या वक्तव्य वरून राणेंवर गुन्हा दाखल झाला आहे तसेच वक्तव्य २०१८ मध्ये उद्वव यांनी योगिंच्या बाबतीत केले होते त्यामुळे योगिंचे थोबाड फोडण्याची भाषा केल्या प्रकरणी यवतमाळ जिल्ह्यातील ५ पोलीस ठाण्यांमध्ये उद्धव…
अनिल देशमुख यांचा सीबीआय अहवाल लिक – देशमुखांच्या वकिलास ,सीबीआय अधिकान्यालाही अटक
मुंबई/ माझी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटींच्या खंडणी प्रकरणाचा सीबीआय अहवाल लीक केल्या प्रकरणी देशमुख यांचा वकील आनंद डागा आनी सीबीआय मधील एक सब इन्स्पेक्टर अभिजित तिवारी यांना अटक करण्यात आली असून सीबीआय न्यायालयाने त्यांना ६ सप्टेंबर पर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत त्यांची सध्या कसून चौकशी सुरु असून त्यांनी जर तोंड उघडले तर अनिल…
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. राजश्री अशोक शिंदे यांचे दुःखद निधन
; ७३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : कांदिवली येथील ठाकूर संकुलात वास्तव्यास असलेल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ राजश्री अशोक शिंदे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार सन्मानित अशोक महादेव उर्फ दादासाहेब शिंदे यांच्या त्या पत्नी होत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिजाब चां धार्मिक स्फोट
या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म ही तेंव्हाही अफूची गोळी होती आणि आताही आहे धर्माचं वेड डोक्यात शिरल की मग माणसाचा फालतू धार्मिक अभिमान जागा होतो आणि त्याला व्होट बँकेचं राजकारण बनवून पुढारी लोक आपली पोळी भाजून घेतात लोकांना हे सगळ…
ध्वनिप्रदूषण
मशिदींवरील भोंग्यांच मुद्दा सामाजिक की राजकीय हा एक स्वतंत्र चर्चेचा विषय आहे पण या मुळे ध्वनी प्रदूषणाचां मुद्दा ऐरणीवर आलाय.आणि सरकारवर या मुद्द्यांबाबत धोरण ठरवण्याची वेळ आली आहे.राज ठाकरेंनी मशिदींवरील भोग्याना विरोध तर केला पण त्यांचा हा विरोध कधीतरी बुंमरेंग होईल असे कुणालाही वाटले नव्हते कारण आता सगळ्याच धार्मिक स्थळांवर लावलेले भोंगे हटवण्याची पाळी आली…
६५ हजार एसटी कामगारांना मिळणार गणवेश
मुंबई : एसटी महामंडळाच्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांसाठी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आनंदाची बातमी आहे. एसटीच्या राज्यभरातील ६५ हजार कर्मचाऱ्यांना नवा गणवेश मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना नवे कोरे गणवेश पुरविण्यासाठी टेंडर काढले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना दोन गणवेशाचे कापड आणि शिलाई भत्ता मिळणार आहे. या नव्या निर्णयामुळे तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी…
