मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
आर्यन खानच्या जामिनावर दोन दिवसात निर्णयाची शक्यता
मुंबई- रेव्ह पार्टी रेड प्रकरणातील मुख्य आरोपी आर्यन खान याच्या जामीन अर्जावरील सुनावणी काल सुधा पूर्ण झाली नाही त्यामुळे आर्यनला जामिनासाठी आणखी दोन दिवस वाट पहावी लागणार आहेआर्यन साठी भारताचे माजी सॉलिसिटर जनरल मुकुल रोहतगी तसेच संजय दत व सलमान खानची केस लढवणारे प्रख्यात वकील सतीश माने शिंदे,अमित देसाई यांच्या सारख्या बड्या वकिलांची फौज तैनात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयओसाड गावची पाटीलकी
मोदी आणि भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व विरोधी पक्षांना केले आहे.तशी पत्र त्यांनी विरोधी पक्ष नेत्यांना पाठवली आहे. ममता यांचा हा पत्र प्रपच सुरू होऊन काही तास लोटले नाही तोच दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची एक बैठक होऊन त्यात शरद पवार यांना यूपीए…
पक्षाशी गद्दारी करणारे तांबे पितापुत्रांची कॉग्रेसमधून हकालपट्टी
दिल्ली – नाशिक शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळूनही स्वतःचा निवडणूक अर्ज न भारत आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपडणारे आणि त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करणार काँग्रेसचे माजी आमदार सुधेयर तांबे आणि त्यांचा पुत्र सत्यजित तांबे यांची काँग्रेस मधून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई…
प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याचा आदेश मागे
मुंबई – हिंदुत्वाचाअजेंडा राबवताना काहीही निर्णय घ्यायचे आणि नंतर लोकांकडून विरोध झाल्यावर माघार घ्यायची यामुळे सरकारच्या विश्वसनीयतेलाच कुठेतरी तडा जातो.असाच काहीसा प्रकार वॅलेन्टाईन डेला गायीला मिठी मारण्याच्या आदेशाबाबत झाला आहे. सरकारच्या या निर्णयाचे जण माणसात हसे होताच हा निर्णय मागे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे ‘व्हेलेंटाईन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारून साजरा करावा असा आदेश…
