मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला तपासात मदत करावी असे त्यांनी आव्हान केली तर नवाब मलिक यांच्या तक्रारी नंतर मुंबईच्या चार पोलीस ठाण्यात एन सी बी विरुद्ध आणि खास करून समीर वानखेडे यांच्या विरुद्ध तक्रारी नोंदवण्यात आल्यात दुसरीकडे वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री कीर्ती रेडकर यांनी सांगितले की वानखेडे यांनी धर्म बदलले नाही त्यांचे पहिले लग्न ज्या मुस्लिम महिला सोबत झाले त्यावेळी केवळ त्यांच्या मुस्लिम आईच्या आग्रह खातर निकह केला . मात्र आजही ते हिंदूच आहेत तसेच नवाब मलिक यांचाही कीर्तीने समाचार घेतला .
Similar Posts
उद्वव ठाकरेंनी धोका दिलाय त्यांना शिक्षा व्हायलाच हवी – अमित शाह -भाजपचे मिशन 150
मुंबई / अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यात मुंबई महापालिका जिंकण्यासाठी मिशन 150 ची घोषणा केली आहे तसेच भाजपला धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिक्षा व्हायलाच हवी असा ठाकरेंवर हल्लाबोल केलाय ‘त्यामुळे सेना भाजपतील संघर्ष आणखी तीव्र होणार आहेमुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहा यांनी आज सकाळी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले त्यानंतर फडणवीस- शिंदे शेलार यांच्या गणपतीचे दर्शन…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकाच घरात दोन दोन कायदे का – मोदींकडून समान नागरी कायद्याचे समर्थन
भोपाळ/एकाच घरात जेव्हा दोन दोन कायदे असतात त्यावेळेला ते घर व्यवस्थित चालू शकत नाही असे म्हणून पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याची वकालत केली आहे.भोपाळ मध्ये भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदींनी सांगितले की देशामध्ये मुस्लिमांना काही पक्षांकडून भीती दाखवली जात आहे परंतु प्रत्यक्षात तसे नाही उलट मुस्लिम माहिती आजची स्थिती खूपच वाईट आहे…
भाजपचा आदेश शिंदेंना मान्य करावाच लागतो- शरद पवार
मुंबई/ एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठींब्या मुळेच मुख्यमंत्री झालेले असल्याने त्यांना भाजपचा आदेश मान्य करावा लागतो आणि भाजप मध्ये आदेश मानण्याची पद्धत असल्याने शिंदे काहीही करू शकत नाहीत असे शरद पवारांनी म्हटले आहे.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शिंदेंनी कर्नाटकात जावून भाजप उमेदवारांचा प्रचार केला होता त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे.याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी शिंदेंची…
मुंबई श्रीचे तीन वर्षांनंतर दणदणीत पुनरागमन – येत्या शुक्रवार-शनिवारी स्पर्धेचे शहाजी राजे क्रीडा संकुलात धमाकेदार आयोजन
मुंबई, दि.२६ (क्री.प्र.)- कोरोनाच्या संकटात होरपळून निघालेल्या फिटनेस इंडस्ट्रीला तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मुंबई श्रीचे पीळदार ग्लॅमर अनुभवता येणार आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसारखाच दर्जा आणि मान-सन्मान असलेल्या मुंबई श्रीला यंदाही स्पार्टन न्यूट्रिशनचे आर्थिक पाठबळ लाभले आहे. येत्या ३१ मार्च आणि १ एप्रिलला होणार्या या स्पर्धेला सलग तिसर्या वर्षी स्पार्टन मुंबई श्री म्हणून ओळखले जाईल. त्यामुळे पुन्हा…
इडीच्या कारवाईला जातीय रंग देणाऱ्यांना सोडणार नाही- मोदीचां इशारा
मुंबई/ चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला जे यश मिळाले आहे त्या यशानंतर पंत प्रधान मोदी यांनी ईडीच्या कारवाई वर टीका करणाऱ्या नेत्यांना जो इशारा दिला आहे त्यामुळे महा विकास आघाडीमध्ये मोठी खळबळ माजली असून काल शरद पवार यांनी याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केलीगुरुवारी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या विजयी मेळाव्यात बोलताना पंत प्रधान…
फायर बाईक खर्चाचा मुंबईकरांना भुर्दंड का?
मुंबई/ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही वर्षांपासून वारंवार आगीच्या घटना घडत आहेत मात्र आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहचतांना गल्ली बोळा मुळे अडचण येते त्यामुळे फायर बाईक च पर्याय शोधण्यात आला आहे.पण फायर बाईक हा काही सक्षम पर्याय नाही मुळात झोपडपट्ट्या आणि गल्ली बोळ कोणामुळे निर्माण झाले? तसेच बेकायदेशीर पार्किंग कडे कोण दुर्लक्ष…
