वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
Similar Posts
लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी समारंभाला माजी केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार !
मुंबई – महाराष्ट्र जरी आज ल़ोकमान्य टिळकांना विसरला असला तरी देश लोकमान्य टिळकांना विसरला नाही. स्वातंत्र्याची ती धग आजही ऊराशी बाळगुन असलेले माजी केंद्रीय मंत्री आशीष कुमार चौबे पुण्यतिथीच्या निमित्ताने लोकमान्य टिळकांच्या समाधी स्थानी दर्शनासाठी स्वराज्यभूमी ( गिरगाव चौपाटी ) येथे येत आहेत. त्यांच्याबरोबर लोकमान्य टिळकांवर अनेक नाटकं सादर करीत देशभर जन जागृती करणारे…
पायरी सोडणाऱ्यांचा नाद सोडा
सध्या भारतीय राजकारणात सज्जन आणि नीतिमत्ता जपणारे लोक दुर्मिळ झालेत त्यामुळे लोकशाहीचे काही खरे नाही पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक यांचे पायऱ्या वरचे जे घाणेरडे राजकारण बघायला मिळतेय ते संतापजनक आहे त्यामुळे अशा लोकांना आमचे लोकप्रतिनिधी म्हणायची सुधा आता लाज वाटायला लागली आहे. महाराष्ट्र सारख्या प्रतिभाशाली राज्यात असे लोकप्रतिनिधी निर्माण व्हवेत हे खरोखरच महाराष्ट्रातल्या साडे…
केजरीवाल यांच्या अटकेनंतर आम आदमी पक्षाचे उग्र आंदोलन ! २८ मार्च पर्यंत इडी कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ ८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 3 तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. तत्पूर्वी, केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.यावेळी ईडीने १० दिवसांची कोठडी मागितली. न्यायालायने ती मान्य केली….
परळ मधील बंद असलेल्या पालिकेच्या शाळेत सिलेंडरचे स्फोट
मुंबई – परळ परिसरातल्या मिंट कॉलनीतील बंद असलेल्या पालिकेच्या साईबाबा स्कूलमध्ये आज सहा ऑक्सिजन सिलेंडचा स्फोट होऊन भीषण आग लागली. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाने तातडीने धाव घेवून आग आटोक्य़ात आणली. या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.दरम्यान शाळा बंद असल्याने मोठा धोका टळला. मात्र गेल्या दोन वर्षापासून हे सिलेंडर शाळेत पडून का…
विरोधी पक्षाच्या १४६ खासदारांचे निलंबन मागे
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या निलंबित १४६ खासदारांना बुधवारपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाग घेता येणार आहे. गेल्या अधिवेशनात विक्रमी संख्येने १४६ खासदार निलंबित झाले होते. त्यापैकी मागील अधिवेशनाच्या काळापुरते निलंबित झालेल्या खासदारांना उद्यापासून अधिवेशनात सहभागी होता येणार आहे. उर्वरित 11 राज्यसभा खासदारांना विशेषाधिकार समितीने दोषी ठरल्याची माहिती आहे. परंतु…
कोकणात राणेवर सामंत बंधूंची नाराजी कायम – राणेंच्या अडचणी वाढणार
कणकवली/ कोकणात महायुती मधे प्रचड नाराजी आहे.कारण रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाची जागा शिवसेनेची असताना ती भाजपने बळकावली याचा एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांना राग असून याच रागातून ते राणेंच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे त्यामुळे राणेंच्या अडचणी वाढणार आहेत.उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण सामंत यांनी माघार घेतलेली असली तरी त्यांची नाराजी कायम आहेकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी…
