वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
Similar Posts
पत्रकार दिनाबाबत-बाळ शास्त्री जांभेकर यांना कोटी कोटी प्रणाम
६ जानेवारी २०२२ पत्रकार दिन बाळ शास्त्री जांभेकर यांचा आज जन्म दिवस मुंबईतील इलीकस्टन कॉलेजमध्ये शिकत असताना समाजात वावरत असताना शास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत. पारतंत्र्याने ग्रासलेला देश याबरोबरच अनेक रूढी चाली रीती अज्ञान दारिद्रय भाकड समजुती यामुळे समाज कसा व्याधीग्रस्त झालाय या विचाराने ते चिंताग्रस्त असत. त्यांना जाणवलं की केवळ महाविद्यालयात शिकून उपयोग नाही.तर…
तेली परिवारांचा स्नेह संमेलन दिमाखात संपन्न
मुंबई -गुढी पाडव्याच्या शुभ मुहुर्तावर २ एप्रिलला लोअर परेल येथे तेली परिवाराचे एक स्नेह संमेलन आयोजित केले होते . ह्या स्नेह संमेलनात काशीराम वंजारी व सुरेन्द्र दळवी ह्यांच्या सह इतर काही जाणकार व्यकींनी लाकडी तेल घाणा व्यावसायाचे बहुमोल मार्गदर्शन केले . तेली समाजातील जास्तीत जास्त युवक युवतींनी तेल घाण्याच्या पारंपारीक व्यावसायाकडे वळायला हवं अशी कळकळ…
” जुनी निवृत्तीवेतन योजना ” आर्थिक संकटाची नांदी ?
गेल्या काही महिन्यांपासून केंद्र सरकार, विविध राज्ये यांच्यात जुन्या व नवीन निवृत्ती वेतन योजनेवरून जोरदार वाद, आंदोलने सुरू आहेत. सकृतदर्शनी जुनी पेन्शन योजना निवृत्तीधारकांसाठी फायदेशीर असली तरी राज्यांच्या आर्थिक शिस्तीच्या किंवा क्षमतेच्या दृष्टीने ही योजना मारक व आर्थिक संकटाची नांदी ठरणार आहे. त्यामुळे नवीन पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हितावह होणार आहे. या साऱ्या…
मालवणीतील शाळेच्या खाजगीकरणाविरुद्ध काँग्रेसचे आंदोलन
मुंबई/शिक्षण आणि आरोग्य हे जनतेचे मुलभूत अधिकार आहेत, परंतु भारतीय जनता पक्ष गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू पहात आहे असा आरोप काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात मुंबई काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी वर्षा गायकवाड यांनी भाजप आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर आरोप केले.मुंबई महानगर पालिकेने सर्वसामान्य समाजातील मुलांना चांगले व…
ओबीसी समाजासाठीही सरकारची उपसमिती स्थापन
मुंबई/ मराठा आरक्षणासाठी मुंबईत येऊन मुंबई जाम करणाऱ्या मराठ्यांच्या ८ प्रमुख मागण्या सरकारने मान्य केल्या.त्यामुळे ओबीसी मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.कारण ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज एकच आहेत याबाबत सरकार २ महिन्यात निर्णय घेणार आहे.ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे जारी सरकार सांगत असले .तरी मराठा आणि कुणबी एकच आहेत असा निर्णय झाल्यास, ओबीसी…
न्यायालयाच्या दणक्यानंतर राज्यपाल गृह मंत्र्यांच्या भेटीला
मुंबई/ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने मंजूर केलेला विधान परिषदेवर पाठवल्या जाणाऱ्या १२नामनिर्देशित सदस्यांची यादी राज्यपालांनी तब्बल ९ महिने दाबून ठेवल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त करताच राजभवनात खळबळ माजली असून या प्रकरणी काय करायचे याबाबतचा सल्ला घेण्यासाठी राज्यपाल गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटायला गेले आहेत आता अमित शहा यांच्या भेटीनंतर तर हा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त…
