वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
Similar Posts
पत्रकार संघाचे लोणावळ्यातील विश्रामधाम-कौटुंबिक जिव्हाळा जपेल- रामशेठ ठाकूर
मुंबई- बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी. गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शब्दात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुभेच्छा दिल्या. २० लाख रुपयांची वैयक्क्तिक देणगीही त्यांनी या…
एनसीबीच्या रडारवर, बॉलिवूडचा शहारुख
मुंबई : आर्यन खानच्या अटकेनंतर एनसीबी त्याच्या मुंबईतील ‘मन्नत’ निवासस्थानी पोहोचले आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या घरी एसीबीचे अधिकारी गेले आहेत. आता एनसीबीने शाहरुखच्या घराची झडती घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या छापेमारीनंतर काय समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, 2 ऑक्टोबरपासून आर्यन तुरूंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.
तर नारायण राणे ५० वर्ष तुरुंगातून बाहेर येणार नाही- संजय राऊत यांचा राणेंना इशारा
मुंबई – नारायण राणे माझ्या नादाला लागला तर त्याची अशी काही प्रकरणे माझ्याकडे आहेत कि तो त्या प्रकरणात आत गेल्यास ५० वर्ष बाहेर येणार नाही असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे भाजापा नेते व केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिवसेना (ठाकरे गट) नेते व खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता टोकाला जाण्याची चिन्ह निर्माण झाली…
गरब्यात मुस्लिमांना प्रवेशबंदी करा!विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाचा फतवा
अहमदाबाद/नवरात्रोत्सवात गरबा फक्त हिंदूसाठी, मुस्लीमांना प्रवेश देऊ नका, विश्व हिंदू परिषदेने नागपुरातील गरबा आयोजकांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. आधारकार्ड पाहूनच गरब्यात प्रवेश द्यावा, मुस्लिम तरूण गरब्यात आल्यास पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल, असेही यामध्ये म्हटले आहे. विहिंप अन् बजरंग दलाचे कार्यकर्ते यावर लक्ष ठेवून असणार आहेत. विहिंपच्या या निर्णयानंतर उपराजधानीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे.नवरात्रोत्सवाला अवघ्या काही…
हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगरा चेंगरी ६ ठार
हरिद्वार : उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे. हरिद्वारमध्ये मोठी दुर्घटना घडली. हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. मनसा देवी मंदिरात भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रविवारी, २७ जुलै २०२५ रोजी ही घटना घडली असून परिसरात शोककळा पसरली आहे.मिळालेल्या…
मुंबई महापालिकेकडून काळया यादीतील दोन कंत्राटदारांना पुन्हा रस्त्याच्या कामांचे कंत्राट
मुंबई/ एखाद्या कंत्राटदारांनी चुकीचे काम केले तर पुन्हा आपण त्याला काम देत नाही मात्र मुंबई महापालिका त्याला अपवाद आहे कारण कंत्राटदारांनी कितीही निकृष्ट दर्जाचे काम केले आणि त्यात मुंबईकरांच्या घामाचा कितीही पैसा लुटला तरी पालिकेत सत्ताधारी,कंत्राटदार आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांची जी युती आहे त्या युतीकडून ब्लॅक लिस्टेड कंत्राटदारांना पुन्हा पुन्हा कामे दिली जातात आतहीआतही मुंबईच्या रस्त्यावर…
