मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,आणि जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे
Similar Posts
दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ
मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन…
ऑनलाईन गेमवर अखेर बंदी येणार! सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली/ऑन लाइन गेम चालवून लाखो लोकांना गंडवणाऱ्या या प्रकारावर निर्बंध लादण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. यासाठी विशेष विधेयक पारित करावे अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीला यश आले आहे. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ऑनलाइन गेमिंगवर बंदी घालणारे विधेयक संसदेसमोर सादर केले आहे. त्यामुळं हे विधेयक पारित…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे .दरम्यान माझे ते विधान पंतप्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका गावगुंड…
दिल्ली बॉम्बस्फोटातील दहशतवादी महिला डॉक्टरचे महाराष्ट्र कनेक्शन उघडकीस
मुंबई/दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देशात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत नवनवीन खुलासे व्हायला सुरुवात झाली आहे. दिल्ली स्फोटाचे कनेक्शन हे फरिदाबाद मॉड्यूलसोबत असल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी फरीदाबादमधून डॉक्टर जम्मिल शकील आणि लखनऊमधून डॉक्टर महिला शाहीन शाहिद हिला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. आता महिला डॉक्टर शाहीन शाहिदचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे….
काँग्रेसचा जाहीरनामा हे हुकूमशाहीला दिलेले उत्तर- सोनिया गांधी
जयपूर/काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा हे मोदींच्या हुकमशहीला दिलेले उत्तर आहे असे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज जयपूर येथे काँग्रेसचा जाहीरनामा प्रकाशित करताना सांगितलेसोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींवर कडाडून हल्ला केला त्या म्हणाल्या मोदींमुळे जागतिक बाबीवर देशाची बदनामी होत आहे या देशातील धर्मनिरपेक्षता धुळीला मिळवली जात आहे. त्याचबरोबर तळागाळातील गरीब मागासवर्गीय तसेच अल्पसंख्यांक समाजावर…
सरकारला फटकरल्यानंतरही लोकल प्रवासाबद्दल सरकारची नकारघंटा
मुंबई/ ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत अशनाच लोकल प्रवासाची मुभा असेल याचा सरकारने पूनार्वृच्चार केला आहे सोमवारी या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला चांगलेच झापले होतेलसीकरण झालेल्यांचे लोकच प्रवास हा सरकारचा नियम पूर्णपणे वेकायदेशिर आहे असे म्हणत न्यायालयाने याबाबत सरकारला खुलासा करण्याचे आदेश दिले होते तसेच मॉल्स,हॉटेल्स आदी ठिकाणी नागरिकांना अडवणे हे चुकीचे आहे…
