मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,आणि जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे
Similar Posts
मुंबईतील 16 हजार जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
मुंबई/ इमारत मालकांच्या भरोषावर राहून रहिवाश्यांच्या जीव धोक्यात घालण्याचे दिवस आता संपले आहेत कारण नव्या सरकारने मुंबईतील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे .त्यानुसार इमारतीचा जो मालक असेल त्याने ठराविक काळात जर ती इमारत दुरुस्त केली नाही तर त्या इमारीचा पुनर्विकास तिथले रहिवाशी करू शकतात आणि या कामी त्यांना सरकार सर्वतोपरी…
शिवाजी महाराजांची शपथ मराठ्यांना आरक्षण देणारच – मुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई: मी मराठा समाजाचा आहे, आयुष्यभर समाजासाठी राबलोय, मी शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो की मराठा समाजाला आरक्षण देणार असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं. राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध आहे, तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे जे बोलतो ते करतोच असं सांगत त्यांनी राज्यातल्या प्रत्येक समाज घटकाला…
९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी रामराज्य स्थापन होईल / अभिनेते मिथुन चक्रवर्ती
कोलकाता/ पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तिथे हिंदूंवर अन्याय होतो असे बोलले जाते . त्यावर भाष्य करताना ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक महत्वाचे विधान केले आहे मिथुनदा म्हणाले पश्चिम बंगालमध्ये ९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी इथे रामराज्य येईल चक्रवर्तींनी मागच्या महिन्यात पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा…
पियुश गोयल यांच्या प्रचारात गोपाळ शेट्टी यांचा गौरव ; मावळते खासदार गहिवरले
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय जनता पक्षाचे उत्तर मुंबईचे उमेदवार आणि केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुश गोयल यांच्या प्रचारासाठी घेण्यात आलेल्या सभेत पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्याम कदम यांनी मावळते खासदार गोपाळ शेट्टी यांचा गौरव केला तेंव्हा ते अतीशय गहिवरले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. जेंव्हा केंव्हा गोपाळ शेट्टी यांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यात येईल तेंव्हा…
आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला
मुंबई/आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात…
पंचतत्वांच्या संरक्षणाची मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांसमवेत घेतली शपथ
कोल्हापूर, दि.20(जिमाका): कोल्हापूर येथील कणेरी मठ येथे पंचमहाभूत लोकोत्सव अंतर्गत पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश देणाऱ्या ‘पंचमहाभूत बोध’ या प्रयोगाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भरभरुन दाद दिली.यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भैय्याजी जोशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे,…
