मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,आणि जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे
Similar Posts
देशविरोधी पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरुद्ध रायगडमध्ये सर्वपक्षीय आंदोलन
पेण/रायगडमधील एका तरुणाने देशविरोधी पोस्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून रायगडच्या पेणमधील एका तरुणाने देशाविरुद्ध चिथावणी करण्याचा प्रयत्न केलाय. या घटनेनंतर पेण शहरातील सर्वधर्मीय नागरिकांनी त्याच्याविरोधात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणाची पेण पोलिसांनी दखल घेतली असून त्याच्यावर भा. न्या. स. कलम ३५३,१ख व ३५३ ( २) अंतर्गत गुन्हा…
जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला ३ जखमी
प्रजासत्ताक दिनावर दहशतवादाचे सावटदिल्ली/ आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दीन आहे मात्र या दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर मध्ये दशतवाद्यानी ग्रेनेड हल्ला केला त्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तसेच गुप्तचर संघटनांनी सुधा पर्जस्त्तक दिनी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे देशभर सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून पर्जासत्तक दिणावर दहशतवादाचे सावट आहेप्रजाासत्तक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचे…
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्बस्फोट
मुंबई/ अच्छे दिंचे गाजर दाखवून सतेवर आलेल्या मोदी सरकारं च्या राज्यात आता दिवसेंदिवस महागाईचा आगडोंब उसळत असून काल दिवाळीच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल आणि गॅसच्या किमती वाढवून महागाईचा बॉम्बस्फोट केला आहेकाल पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल ४२पैशाने महागले आहे त्यामुळे मुंबईत पेट्रोल ११५ तर दिसेल १०६ रुपये लिटर झाले आहे तसेच व्यावसायिक वापराच्या १९ किलो…
सेनेतील अंतर्गत वाद वाढला -रामदास कदम यांचे परिवहन मंत्री परब यांच्यावर गंभीर आरोप
मुंबई/ वादग्रस्त ऑडिओ क्लिप मुले सध्या सेना नेतृत्व पासून दुरावलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले की माझ्या मुलाचे तिकीट अनिल परब यांनी कापलेे. सेनेच्या विरोधकांना घेऊन ते मातोश्रीवर जातात त्यांनी सेनेचे मतदार संघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा डाव रचला आहेे. ते…
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी काँग्रेस पाकिस्तान सोबत होती – मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
गुहाटी/ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (१४ सप्टेंबर) आसाममध्ये १९००० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ‘काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींसोबत उभी राहते आणि घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी काम करते.’पीएम मोदी पुढे म्हणाले, ‘जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा दहशतवादी घटनांमुळे देश रक्तबंबाळ होत होता. ऑपरेशन सिंदूर दरम्यान…
महाराजांचा पुतळा कोसळण्याला जबाबदार असणा-यांना माफी नाही: खा. शाहू महाराज
मुंबई,-भाजपा सरकारने कमिशनखोरी व भ्रष्टाचार करून छत्रपती शिवरायांचा अपमान करण्याचे पाप केले आहे. मालवणमध्ये शिवरायांचा फक्त पुतळाच पडलेला नाही तर महाराष्ट्र धर्म पायदळी तुडवला व महाराष्ट्राचा अवमानही केला गेला. शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत, खोके सरकारने आमच्या दैवतांचा अपमान केला आहे. विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली पण हे पाप…
