मुंबई/ राणे आणि शिवसेनेतील वाद शिगेला पोचला असताना आणि राणेंच्या अटकेनंतर सर्वच पक्षांचे नेते एकापाठोपाठ एक अशी प्रतिक्रिया देत असताना महा विकास आघाडीचे संस्थापक असलेले शरद पवार मात्र शांत असून अशा गोष्टींना आपण फारसे महत्व देत नाही. एवढ्या मोजक्याच शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .याउलट राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड,आणि जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे
Similar Posts
व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअभिनेते विजय कदम यांना दादा कोंडके पुरस्कार ; जागतिक रंगभूमी दिनी शानदार सोहोळ्यात पुरस्कार प्रदान
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : सातत्याने रौप्यमहोत्सवी मराठी चित्रपट प्रेक्षकांसमोर सादर करुन मराठी चित्रपट रसिकांच्या ह्रुदयसिंहासनावर विराजमान झालेले प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते दादा कोंडके यांच्या नांवाने देण्यात येणारा पहिला दादा कोंडके पुरस्कार ख्यातनाम विनोदी अभिनेते विजय कदम यांना जाहीर करण्यात आला. ‘अवतरण अकादमी’च्या विद्यमाने जागतिक…
ढोंगी भाजपा – यशवंत जाधव
भाजपाचे मुंबई महापालिकेत जे ८१ नगरसेवक आहेत, त्यातील ३० नगरसेवक हे मराठी आहेत, उर्वरित सर्व अमराठी आहेत. त्यामुळे ज्या पक्षाला महापालिकेत ५० टक्केही मराठी नगरसेवक देता येत नाहीत, त्यांनी मराठीवर बोलू नये. मराठीचा मुद्दा शिवसेनेच्या नसानसांत भिनलेला आहे. आता निवडणूक जवळ आल्यावर ते मराठीवर बोलत आहेत, पण हे त्यांचे ढोंग आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत…
मुंबईत आता लॉक डाऊन अटळ
मुंबई/ कोरोना आता झपाट्याने वाढत चालला असून शुक्रवारी मुंबईत कोरोणचे ५४२८ रुग्ण सापडले तर संपूर्ण महाराष्ट्रात ही संख्या ८०६४ इतकी झाली आहे एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने आत महाराष्ट्रात लॉक डाऊन अटळ आहेमुख्यमंत्री सतत टास्क फोर्स कोणत्याही क्षणी लॉक डाऊन लागू शकतो अशी स्थिती आहे तर दुसरीकडे ओमीक्रोंच्य रुग्ण संख्येतही मोठी वाढ होत आहे कारण…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयउपकाराची जान विसरलेला मराठी माणूस
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान देऊन मुंबई मिळवली मात्र तीच मुंबई आज परप्रांतीयांच्या हाती गेलीय मुंबईतील मराठी टक्का दिवसेंदिवस घासरत चालला आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या न्याय्य हककासाठी शिवसेना स्थापन केली आणि तेंव्हा पासून इथल्या मराठी माणसांचे भाग्य उजळले स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून मराठी माणसाच्या हाताला काम मिळाले .वडापाव विक्रीच्या माध्यमातून…
सैफवार हल्ला करणारा शहजाद बांगला देशातील कुस्ती पट्टू – सैफवरील हल्ल्याची दिली कबुली
मुंबई – अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास याला ठाण्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी बांगलादेशी नागरिक असून घुसखोरी करून देशात आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं. आता पोलिसांच्या चौकशीत शहजादने काही खुलासे केले आहेत. त्याने पोलिसांना सांगितलं की तो बांगलादेशमध्ये कुस्तीपटू होता आणि कमी वजनीगटातत तो…
