मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये असेल त्यानुसार नवी मुंबईतील नगरसेवकांची संख्या १११वरून १२२ होणार आहे वसई विरार आणि औरंगाबाद मध्ये ११५वरून १२६ नाशिक आणि कल्याण डोंबिवली मध्ये १२२वरून १३३ ठाण्यात १३१वरून १४२ तर पुण्यात १६२वरून १७३ असे संख्याबळ वाढणार आहे
Similar Posts
राजावाडी व भाभा रुग्णालयात मनमानी पद्धतीने कंत्राटी कामगार भरती ?
मुंबई- मुंबई महापालिका खर्च कमी करण्याकरिता विविध विभागातील कामांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करते. पण या कंत्राटाच्या सुधा निविदा काढल्या जातात त्यासाठी कामाचे निकष, वेतन आणि इतर बाबी बाबत कंत्राटदाराकडून हमी घेतली जाते , मात्र पालिकेच्या के. बी. भाभा रुग्णालय कुरला आणि राजावाडी रुग्णालय घाटकोपर या दोन रुग्णालयांची जबाबदारी डीन.विद्या ठाकूर या वैद्यकीय अधीक्षकांकडे असल्याने …
गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय – पण हिमाचलमधील सत्ता गेली
गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्याने त्यांचा सुपडा साफ झाला आहे. गुजरातमध्ये सरकार बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमीला केवळ ५ जागा मिळाल्या . दरम्यान गुजरातमध्ये भाजपने जरी आपली सत्ता कायम राखली तरी हिमाचल प्रदेश मधील भाजपची सत्ता मात्र काँग्रेसने हिसकावून घेतली ….
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधान परिषदेतही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर
महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६ हे राज्यातील जबरदस्ती, फसवणूक किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरावर आळा घालण्यासाठी आणले गेले. हे विधेयक मार्च २०२६ मध्ये विधानसभेतून मंजूर होऊन विधान परिषदेत मांडले गेले आणि वादळी चर्चेनंतर मंजूर झाले .विधान परिषदेतील चर्चामंत्री पंकज भोयर यांनी विधेयक मांडले, ज्यामुळे सभागृहात जोरदार चर्चा झाली. शिवसेना (ठाकरे गट) आमदार हेमंत पाटील यांनी…
जी २० मुळे मुंबईच्या सुशोभीकरणाला चालना – पालिका ५ हजार स्वच्छता दूत नेमणार
मुंबई-सुंदर मुंबई स्वच्छ – मुंबई हि योजना आतापर्यंत कागदावरच होती पण जी २० परिषदेला येणाऱ्या पाहुण्यांच्या समोर मुंबईचा बकल्पना उघड पडू नये म्हणून पालिकेने मुंबईच्या सुशोभीकरणाच्या मोहीम युद्धपातळीवर हाती घेतली आहे त्यासाठी संपूर्ण मुंबईत ५ हजार स्वच्छता दूत नेमले जाणार आलेत . सध्या :पालिकेच्या दैनंदिन कामकाजासोबतच मुंबई सुशोभीकरण प्रकल्प हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपले दवाखाना योजना,…
पोलिसांतील ” माणसां “चे आझाद मैदानात आंदोलन
मुंबई / कर्तव्य पार पाडत असताना घर दार सोडून वेळेचे बंधन झुगारून जनतेचे रक्षण करणारे पोलिस अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. आमच्याही काही मागण्या आहेत. त्या जर सरकारने पूर्ण केल्या नाही तर , आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष निर्माण करून सत्तेत राहून मागण्या पूर्ण करून घेऊ. असे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी …
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएस टी विलीनीकरण चे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती
मुंबई/ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे भवितव्य काय असेल हे आता त्रिसदस्यीय समिती जो न्यायालयास अहवा सोपविणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे मात्र समितीला हा अहवाल 18 तारखेपर्यंत सादर करावा लागणार आहे तर 22 तारखेला न्यायालयात सुनावणी आहे त्यामुळे तिथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी…
