मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये असेल त्यानुसार नवी मुंबईतील नगरसेवकांची संख्या १११वरून १२२ होणार आहे वसई विरार आणि औरंगाबाद मध्ये ११५वरून १२६ नाशिक आणि कल्याण डोंबिवली मध्ये १२२वरून १३३ ठाण्यात १३१वरून १४२ तर पुण्यात १६२वरून १७३ असे संख्याबळ वाढणार आहे
Similar Posts
ट्रम्प यांच्यावरील गोळीबारा नंतर भारतातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत वाढ
नवी दिल्ली/अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. सुदैवाने यात ट्रम्प बचावले त्यांच्या कानाला गोळी लागून गेली त्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचे एन्काऊंटर केले परंतु ट्रम्प त्यांच्यावरील गोळीबारानंतर आता भारतातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे खास करून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेबाबत खूप काळजी घेतली जात आहे कारण मोदी आणि…
वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे ; लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात परखड मत
मुंबई, दि (प्रतिनिधी) : लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे. तमाशा परंपरेतील लोकसाहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या वगनाट्याने एकेकाळी समाजप्रबोधनाची ज्योत प्रखरतेने पेटवून समाजाला दिशा दिली. काळाच्या प्रवाहात अनेक बदल झाले असले तरी या परंपरेची मुळे संस्कृतीच्या मातीत घट्ट रोवलेली असल्याने वगनाट्याची परंपरा आणि योगदान सांस्कृतिक क्षेत्रात अधोरेखित करणारे…
कर्नाटकातील संघावरील बंदीला न्यायालयाकडून तात्पुरती स्थगिती
बंगळुरु/सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सरकारने गेल्या काही काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी मालमत्तांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अधिकाऱ्यांची पूर्वसंमती घेणं आवश्यक असल्याचे आदेश प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटकउच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने काँग्रेस सरकारने घेतलेल्या या निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली आहे.काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे पुत्र…
दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ
मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन…
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासनांची खैरात
लखनौ – उत्तर प्रदेशात भाजपच्या पाठोपाठ कॉंग्रेसनेही आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला . उन्नती विधान जन घोषणापत्र २०२२ या नावाने प्रसिद्ध केलेल्या या जाहीरनाम्यात कॉंग्रेस सत्तेवर आल्यास १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच २० लाख तरुणांना रोजगार देण्याचेही आश्वासन देण्यात आले आहे . .कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आज कॉंगेसचे तिसरे घोषणापत्र…
इस्लामाबाद,कराची,लाहोर,रावळपिंडी शहरांवर तुफान हल्ले-भारत पाकिस्तान युद्ध सुरू
नवी दिल्ली/भारताने पाकिस्तानच्या नऊ लष्करी तळांवर हल्ला केल्यानंतर, पाकिस्तानी सैन्याने भारताच्या १५ शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या अत्याधुनिक एस ४०० एअर डिफेन्स सिस्टीमने पाकचा हा क्षेपणास्त्र हल्ला उधळून लावला. त्यानंतर भारताने लाहोर मधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उध्वस्त करून पाकिस्तानला अक्षरशा अपंग केले आहे. दरम्यान भारताने राजधानी इस्लामाबाद सह लाहोर,कराची,रावळपिंडी आदि पाकिस्तानातील…
