मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये असेल त्यानुसार नवी मुंबईतील नगरसेवकांची संख्या १११वरून १२२ होणार आहे वसई विरार आणि औरंगाबाद मध्ये ११५वरून १२६ नाशिक आणि कल्याण डोंबिवली मध्ये १२२वरून १३३ ठाण्यात १३१वरून १४२ तर पुण्यात १६२वरून १७३ असे संख्याबळ वाढणार आहे
Similar Posts
ठाकरे गटाची यादी जाहीर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेनेनी १७ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे १६ जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली.संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण 22 जागांवार लोकसभा निवडणूक लढणार आहे.उरलेल्या ५ जागा लवकरच जाहीर…
मा.खासदार रामशेठ ठाकूर हे साहित्यप्रेमी राजकारणी-डॉ रवींद्र शोभणे
मुंबई / राजकारणात राहून साहित्यावर प्रेम करणारे मा.खासदार रामशेठ ठाकूर यांनी दिवाळी अंक स्पर्धेच्या माध्यमातून दिवाळी अंकस एक लाखाचा प्रथम पुरस्कार देऊन एक मोठे कार्य केले आहेच. सोबत दिवाळी अंकाला या पुरस्काराच्या माध्यमातून आर्थिक हातभारही लावला आहे. त्यामुळे असे साहित्यप्रेमी राजकारणी महान व्यक्तिमत्त्व आहे. असे मत ९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन चे अध्यक्ष डॉ…
मुंबई महापालिकेच्या स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती
मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या विविध प्रभागामध्ये चांगले आणि व्यवस्थित काम होण्यासाठी काम करणार्या अभियंताना त्यांच्या कामानुसार आणि नियमानुसार बढती दिली जाते. मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील जवळपास 105 दुय्यम अभियंत्यांना सहाय्यक अभियंता पदी पदोन्नती देण्यात आली. पदोन्नती देण्यात आलेल्या या अभियंत्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी नुसार सुधारित वेतनश्रेणी लागू होईल. पदवीधारक कोट्यातून 29/8/2024 पासून ही पदोन्नती देण्यात…
महाराष्ट्र केसरी स्पर्धेत राडा पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली
अहिल्या नगर/महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कधी घडली नव्हती अशी एक भयंकर घटना काल घडली गादीवरील अंतिम फेरीत शिवराज राक्षे आणि नांदेडचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील स्पर्धेत पंचांनी चुकीच्या पद्धतीने शिवराज राक्षेला बाद दिल्यामुळे चिडलेल्या राक्षेने पंचांना लाथ मारली या घटनेने मोठी खळबळ माजली दरम्यान माती आणि गादीवरील विजेत्यांमधील झालेल्या फायनल मध्ये पृथ्वीराज मोहोळ विजेता होऊन महाराष्ट्र केसरी…
चेन्नई सुपरकिंग्सने सामना एकहाती जिंकला.
IPL 2021 Final: इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) या जगप्रसिद्ध क्रिकेट लीगचं 14 वे पर्व (IPl 2021) नुकतेच पार पडले. अंतिम सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि चेन्नई सुपरकिंग्स (CSK) हे संघ आमने-सामने होते. काही ओव्हर्स अगदी सामना चुरशीचा होईल असं वाटतं असतानाच चेन्नईच्या गोलंदाजानी दमदार कमबॅक करत सामना एकहाती जिंकला.
लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार
मुंबई- राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार) कधी होणार याच्या तारखांवर तारखा समोर येत असताना भाजपमध्ये मात्र मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शांतता आहे, तर दुसरीकडे शिवसेनेत शपथविधीची लगबग सुरु आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची नेमकी तारीख अद्याप समोर आली नसली तरी चर्चा मात्र जोरदार सुरु झाली आहे. शिवसेनेचे सर्व आमदार मुंबईत लॉबिंगसाठी ठाण मांडून आहेत. लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मत आमदार…
