मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये असेल त्यानुसार नवी मुंबईतील नगरसेवकांची संख्या १११वरून १२२ होणार आहे वसई विरार आणि औरंगाबाद मध्ये ११५वरून १२६ नाशिक आणि कल्याण डोंबिवली मध्ये १२२वरून १३३ ठाण्यात १३१वरून १४२ तर पुण्यात १६२वरून १७३ असे संख्याबळ वाढणार आहे
Similar Posts
शिंदेची भाजपच्या काव्यावर मात – नाशिकसह ठाणे , कल्याणही मिळवले
ठाणे – गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे , कल्याण आणि नाशिक या तीन जागा कोणाला मिळणार यावर जो चर्चेचा काथ्याकुट सूर होता तो आता संपला आहे कारण शिंदेनी आपल्या मुत्सदी पानाच्या बळावर या तिन्ही जागा पदरात पाडून घेतल्या आहेत. त्यामुळे आता नाशिक मधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे, कल्याण मधून मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे व ठाण्यातून माजी…
फडणवीसांवर सोमवारी हक्कभंग ठराव
नागपूर – दिशा सालियन प्रकरणी सभागृहाला चुकीची माहिती दिल्याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे हे सोमवारी फडणवीस यांच्यावर हक्कभंग ठराव आणणार आहेत . त्यामुळे सोमवारी पुन्हा एकदा विधानसभेत सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यात सामना रंगणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सोमवारी हक्कभंग आणणार…
गुन्हे | महाराष्ट्र | मुंबईटाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू- अपघात की घातपात ?
पालघर / टाटा सन्स चे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या कारला काल मुंबई / अहमदाबाद महामार्गावर चारोटी जवळ त्यांच्या कारला भीषण अपघात होऊन त्यातच त्यांचा मृत्यू झाला दरम्यान उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश पोलीस महासंचालकांना दिले आहेत आज गुजरात मधे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेतकाल सायरस मिस्त्री हे मुंबईवरून त्यांच्या कारणे गुजरातला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसंभाजी राजेंची तलवार म्यान ?
सध्याचं राजकारण हे बेरजेचे आणि विश्वास घाताचे राजकारण आहे. त्यामुळे सतेत आणि सतेच्या अवतीभवती वावरणाऱ्या राजकीय पक्षांवर कुणीही विश्वास ठेऊ नये.संभाजी राजे हे जरी राजघराण्यातील असले तरी त्यांच्याविषयी इथल्या राजकारण्यांना तितकासा आदर नाही.छत्रपतींचे वंशज म्हणून शिवसेनेला संभाजी राजेंच्या विषयी आदर असता तर त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीच्या बदल्यात राजेंनी शिवबंधन बांधण्याची अट घातली नसती.शिवाजी महाराजांचे नाव घेऊन…
लालबागच्या राजाच्या दर्शनाला पहिल्याच दिवशी अफाट गर्दी
मुंबई / सर्व गणेश भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या वर्षी अफाट गर्दी लोटली आहे .दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर प्रथमच निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा होत असल्याने सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आणि भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. पहिल्याच दिवशी लाखो भाविकांनी मोठ्या भक्ती भावाने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर सेलिब्रिटी येतात…
यूपीएससी मध्ये मराठीचा झेंडा
मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा 2022 परीक्षेचा अंतिम निकाल आला आहे. ठाण्याची डॉ. कश्मिरा संखे युपीएससी परीक्षेत राज्यात पहिली आली. त्यांच्या यशामुळे ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवलाय. त्या स्वतः एक डॉक्टर असून डेंटिस्ट आहेत. स्वतःच्या डॉक्टरचा व्यवसाय सांभाळून त्यांनी हे यश मिळवलं आहे. आपल्या या यशाचं श्रेय त्यांनी आपल्या आईवडलांना दिले असून आता IAS ऑफिसर…
