मुंबई/ वाढलेल्या लोकसंख्येमुळे विकास योजनांचा वेग वाढविण्यासाठी महापालिका आणि नगर परिषदांमधील नगर सेवकांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला सध्या महापालिकेत नगरसेवकांची किमान संख्या ६५ तर कमाल१७५ आहे तर नगर परिषदेतील नगर सेवकांची किमान संख्या १७तर कमाल ६५ आहे पण लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांच्या संख्येत वाढ होणार आहे हा निर्णय मुंबई वगळून इतर महापालिकांमध्ये असेल त्यानुसार नवी मुंबईतील नगरसेवकांची संख्या १११वरून १२२ होणार आहे वसई विरार आणि औरंगाबाद मध्ये ११५वरून १२६ नाशिक आणि कल्याण डोंबिवली मध्ये १२२वरून १३३ ठाण्यात १३१वरून १४२ तर पुण्यात १६२वरून १७३ असे संख्याबळ वाढणार आहे
Similar Posts
बिपरर्जोय चक्रीवादळाने गुजरातमध्ये हाहाकार
पोरबंदर -महाभयंकर बिपरजॉय चक्रीवादळाने गुजरातमधील नागरिकांच्या हृदयाची धडधड वाढवलीय. कारण ताशी तब्बल१४५किलोमीटर वेगाने धडकलेल्या चक्रीवादळानंतर गुजरातमध्ये लँडफॉल सुरु झालंय. लँडफॉलनंतर गुजरातमधील द्वारका, कच्छ आदी किनारपट्टीवर विध्वंस सुरू झाला आहे. रात्री उशिरापर्यंत लँडफॉल सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवल्यामुळे एकून किती विध्वंस होईल, हे स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे सुरक्षित स्थळी हलवलेल्या ७४ हजार नागरिकांच्या मालमत्तेचं काय…
राडेबाजी नंतर सारथी बार बंद करण्याची स्थानिक नागरिकांची मागणी- सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील गावकर यांची धाडसी करवाई
मुंबई – केवळ सरकारला पैसे आणि पोलिसांना हफ्ते मिळतात म्हणून आजकाल नागरी वस्त्यांमध्येही अनैतिक धंदे सुरू झाले आहेत. मात्र अशा धंदया त्या भागातील मुलांच्या मनावर किंवा कामधंद्या निमित घराबाहेर पडणार्या सुसंस्कृत महिलांना किती त्रास सहन करावा लागतो याचा तरी इथल्या लोकप्रतिनिधी ,पोलिस आणि सरकारने विचार करायला हवा . लॉकडाउन मध्ये बार बंद असताना सर्वकाही शांत…
पाच लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द- ममता सरकारला न्यायालयाचा दणका
कोलकत्ता-कोलकत्ता उच्च न्यायालयाने बंगालच्या ममता सरकारला मोठा दणका दिला आहे. त्यांच्या कार्यकाळातील पाच लाख ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्यात आली आहे. न्यायमूर्ती तपोव्रत चक्रवती आणि न्यायमूर्ती राजशेखर मंथर यांच्या खंडपीठाने सांगितले की 2011 पासून राज्यात कोणत्याही मानक नियमाचे पालन न करता ओबीसी प्रमाणपत्र दिली जात आहेत. मागासवर्गीय आयोगाच्या सल्ल्याशिवाय सदर ओबीसी प्रमाणपत्र जारी करण्यात आली असल्याचे…
ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयअस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!
आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी जात पात धर्म कर्मकांड यातून काही मुक्ती मिळालेली नाही आजही या देशात अन्न ,वस्त्र ,निवारा, पाणी ,वीज रस्ते यासारख्या मूलभूत गरजांसाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.विकास फक्त कागदावर दिसतो .लोकसंख्या वाढतेय…
गरब्यासाठी बनावट पास बनवणाऱ्या सहा जणांच्या टोळीला अटक
मुंबई/बोरवली च्या पश्चिमेस असलेल्या रायगड प्रतिष्ठान आयोजित, रंग रास या गरबा कार्यक्रमाचे सहाशे बनावट पास बनवण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सहा जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे.सध्या नवरात्रीनिमित्त सर्वत्र देवीचा जागर सुरू आहे. यात गर्भारासची धूम आहे .मुंबई पुण्यासह अनेक महानगरांमध्ये विविध मंडळे व क्लबच्या माध्यमातून गरबा आणि दांडिया रास खेळाचे आयोजन करण्यात येत…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणारदिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
