मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप आहे याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे चांगलेच संतप्त झाले असून ते रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते मात्र रामदास कदम यांनी आपल्यावरच आरोप फेटाळले असून ऑडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही असे म्हटले आहे पण शिवसेनेत आता जुने विरुद्ध नवे असा वाद उफाळून आले काही दिवसांपूर्वी माझी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महा विकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्यामुळे गीते यांनाही पक्ष नेतृत्वाने समाज दिली आहे .
Similar Posts
अबू आजमीला नितेश राणेने झापले
मुंबई/ औरंगजेबाचे उदातीकरण करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी याला चांगलेच झापलेनितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले की औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता तरीही काही लोक त्याची डीपी ठेवतात त्यामुळे वातावरण मुद्दाम तापवले जाते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे .औरंगजेब याच्याविषयी आस्था असणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही…
महाराष्ट्राची दुर्दशा
कधीकाळी मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईची शान होता तर मुंबईची चाळ संस्कृती ही मराठी माणसाच्या धार्मिक आणि सामाजिक अस्मितेची ओळख होती या सारखे सन मुंबईत मोठ्या उत्साहात साजरे केले जायचे पण काळाच्या ओघात तो सर्व आनंद तो सर्व उत्साह कुठल्या कुठे गडप झाला कारण गिरणी कामगारांच्या संपात मुंबईतील संपूर्ण गिरणगाव आणि इथला मराठी माणूस पूर्णपणे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमनसे भाजपची युती होणार पाण्यासाठी दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा
मुंबई/ मनसे आणि भाजपा यांच्यातील संबंध आता किती घट्ट झाले आहेत.याची प्रचिती अखेर काल आली. पाण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन कल्याण डोंबिवली महापालिकेवर मोर्चा काढला आणि आमचे आता जुळले आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिले आहेसध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप आणि मनसे यांच्यात खूपच जवळीक निर्माण झाली आहे .मात्र या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत स्पष्टपणे बोलायला दोन्हीकडचे…
भारतीय सेनेच्या त्या अनाम वीर सैनिकांना कडक सॅल्यूट…
१४ जानेवारी २०२३ चा दिवस होता. एकीकडे देश मकर संक्रांती साजरी करण्याची तयारी करत होता तर तिकडे मेघा इंजिनिअरिंग इंडस्ट्री लिमिटेडचे कामगार झोझीला बोगद्याचे काम करत होते. संध्याकाळी साधारण ५:४० च्या सुमारास अचानक हिमस्खलन झालं त्यासोबत तिकडे काम करणाऱ्या तब्बल १७२ कामगार त्यात अडकले. त्यांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटला. हे हिमस्खलन इतकं भीषण होतं की…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभारत जोडो यात्रेत मिलिंद देवरा सहभागी
मुंबई/ सध्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशात जी भारत जोडो यात्रा सुरू केली आहे मोठा प्रतिसाद मिळत असून यात्रेत दक्षिण मुंबईचे माजी काँग्रेस खासदार मिलिंद देवरा आणि त्यांचे सहकारी काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत .
अफगाणिस्तानातून १३० भारतीय मायदेशी
मुंबई/ तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तिथे राहणे अवघड असल्याने अनेक देशांनी आपा आपल्या नागरिकांना त्यांच्या मायदेशी नेण्याची तयारी चालवली असून काल १३० भारतीय अफगाणिस्तानातून भारतात परतले मात्र अजून बरेच भारतीय अफगाणिस्तानात अडकले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी सर्व प्रयत्न केले जाणार आहेतकाल सर्वात प्रथम अफगाणिस्तानातील भारतीय दूतावासात काम करणारे अधिकारी कर्मचारी आणि इतर मिळून १३० नागरिकांना…
