मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप आहे याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे चांगलेच संतप्त झाले असून ते रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते मात्र रामदास कदम यांनी आपल्यावरच आरोप फेटाळले असून ऑडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही असे म्हटले आहे पण शिवसेनेत आता जुने विरुद्ध नवे असा वाद उफाळून आले काही दिवसांपूर्वी माझी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महा विकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्यामुळे गीते यांनाही पक्ष नेतृत्वाने समाज दिली आहे .
Similar Posts
आदीपुरुष मध्ये हिंदू देव देवतांची बदनामी भाजपचा आंदोलनाचा इशारा
मुंबई- आदीपुरुष या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित होताच हिंदूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे . कारण यात हिंदू देव देवतांची चुकीची प्रतिमा रंगवण्यात आली आहे त्यामुळे या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळली नाही तर हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे . आधी भाजप,हिंदू महासभा आणि युजर्सनी सैफ अली खानच्या रावण भूमिकेवर संताप व्यक्त…
वीज कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई – आज मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कामगार संघटनांमध्ये आज चर्चा पार पडली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या…
आता लोकसभा निवडणूक झाली तर पुन्हा मोदीच सत्तेवर येणार -सी व्होटरचा सर्व्हे अहवाल
दिल्ली/ मोदींना सतेतून घालवण्यासाठी सध्या विरोधकांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर एन डी टिव्ही साठी सी व्होटर कडून एक सर्व्हे करण्यात आला होता . त्यात म्हटले आहे की आता जरी निवडणुका झाल्या तरी केंद्रात भाजप प्रणित एन डी ए ची सत्ता येऊ शकते आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असे अहवालात म्हटले आहे .सी व्होटेर च्या…
अजूनही निष्ठा
शिवसेनेत भलेही बंडखोरी झालेली असली तरी काही बंडखोरामध्ये आजही ठाकरे कुटुंबाच्या विषयी आदर आणि थोडीफार निष्ठा आहे.त्यामुळे ठाकरे घरण्या विषयी कोण काही बोलले तर ते त्यांना सहन होत नाही पण त्याची किंमतही त्यांना मोजावी लागणार आहे.कारण शिवसेना ज्या उद्देशाने फोडण्यात आली त्यांना शिवसेना नामशेष करायची आहे त्यामुळे शिवसेनेतून फुटलेल्या माणसाने ठाकरे परिवाराचे गुणगान गायले की…
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते वानखेडे यांची क्रुझ वरील रेड ही बोगस होती तसेच ते मुस्लिम आहेत त्यांचा पहिला विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता त्यांची आई वडील आणि पहिली पत्नी मुस्लिम होती त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट सुधा बनावट होते असा आरोप करून त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.शिवाय…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी
सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत तर काही नेत्यांची चौकशी होऊन कारवाईची प्रक्रिया सुरु झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढाचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंग शिंदे यांचीही इडी कडून चौकशी झाली आहे.माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी साखर खात्यातील शेतकऱ्यांच्या नावावर…
