मुंबई/ अनिल परब यांच्यावर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोप प्रकरणी किरीट सोमय्या यांना शिवसेना नेते रामदास कदम यांनीच कागदपत्र पुरवली असा आरोप आहे याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्ध ठाकरे चांगलेच संतप्त झाले असून ते रामदास कदम यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजते मात्र रामदास कदम यांनी आपल्यावरच आरोप फेटाळले असून ऑडिओ क्लिप मधील आवाज माझा नाही असे म्हटले आहे पण शिवसेनेत आता जुने विरुद्ध नवे असा वाद उफाळून आले काही दिवसांपूर्वी माझी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी महा विकास आघाडीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्यामुळे गीते यांनाही पक्ष नेतृत्वाने समाज दिली आहे .
Similar Posts
दहावी – बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
पुणे – विध्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागलेले होते त्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावी आणि दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानुसार २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावीची, तर २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीची…
औषध खरेदीचां प्रस्ताव महापौर कार्यालयात ८ महिने पडुन
मुंबई/ गरीब रुग्णांसाठी सरकारी रुग्णालये हा मोठा आधार असतो. कारण तिथे मोफत औषदुपचार होतात त्यामुळे तिथे येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये याची काळजी जशी पालिकेच्या आरोग्य विभागाने घ्याची असते तशीच ती पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख असलेल्या महापौरांनी सुधा घ्यायची असते .परंतु डेंग्यू,लेफ्टो,मलेरिया यासारख्या साथीच्या आजाराच्या चाचणी करण्याचा औषध प्रस्ताव तब्बल ८ महिने महापौर कार्यालयाकडे पडून…
हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत – साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर
हुबळी – लव्ह जिहाद सारख्या प्रकरण जशास तसे उत्तर द्यायचे असेल तर हिंदूंनी घरात हत्यारे बाळगावीत असा वादग्रस्त सल्ला भाजपच्या खासदार आणि मालेगाव बॉम्ब स्फोटाच्या प्रमुख आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर यांनी दिला आहे. कर्नाटकातील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितले कि हिंदूंनी घरामध्ये शस्त्रं बाळगली पाहिजेत किंवा धारदार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा…
शेतकऱ्यांचा लॉन्ग मार्च मागे घेणार ?
मुंबई – मुंबईच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चातील शेतकरी प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांच्या सोबत चर्चा झाल्याने आज हा मोर्चा स्थगित केला जाण्याची शक्यता आहे.भारतीय किसान सभेचे शेतकरी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठक यशस्वी ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याची माहिती आहे. उद्या शेतकरी मोर्चा माघारी घेण्याची शक्यता आहे. दोन ते तीन तासांच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहिंदूंच्याच सणांवर निर्बंध का ?
गणेशोत्सवातील कठोर निर्बंध च्या विरोधात नितेश राणेंनी घेतली राज्यपालांची भेटमुख्यमंत्र्यांवर गणेशोत्सव मंडळे नाराजमुंबई/ कोरोंनाचे कारण पुढे करून गणेशोत्सवावर सरकारने जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यामुळे गणेशोत्सव मंडळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असून हे निर्बंध मागे घेण्याची मागणी करीत आहेत आणि याच मागणीसाठी काल भाजपा आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची भेट घेऊन हिंदूंच्या च सनांवर…
कर्नाटकात भाजपचा पराभव
बंगळुरू/ कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत बजरंग दलावरील बंदीच्या काँग्रेसच्या आश्वासन बद्दल चुकीचं प्रर्चार करून साक्षात बजरंग बलीचा नावाने मते मागणाऱ्या भाजप वाल्यांच्या प्ररचारणे खुद्द बजरंग बलीच भाजप वर नाराज झाले आणि भाजपचा कर्नाटकात दारुण पराभव झाला.कर्नाटक विधानसभेच्या २२४जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक १३६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत प्राप्त केले तर भाजपला ६३ जागांवर समाधान मानावे लागले…
