दिल्ली/ मोदींना सतेतून घालवण्यासाठी सध्या विरोधकांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर एन डी टिव्ही साठी सी व्होटर कडून एक सर्व्हे करण्यात आला होता . त्यात म्हटले आहे की आता जरी निवडणुका झाल्या तरी केंद्रात भाजप प्रणित एन डी ए ची सत्ता येऊ शकते आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असे अहवालात म्हटले आहे .
सी व्होटेर च्या अहवालात लोकसभेच्या 543 जागांपैकी इन डी ए आघाडीला 298 तर काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीला 153 जागा मिळतील इतरांना 92 जागा मिळतील त्यामुळे विरोधकांची यावेळेस सुधा डाळ शिजणार नाही .
Similar Posts
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान मधील पुष्पोत्सवात यंदा जागर राष्ट्राभिमानाचा
मुंबई महापालिकेतर्फे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच पूर्वीच्या राणीच्या बागेत येत्या ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या तीन दिवसांच्या कालावधीत पुष्पोत्सव भरविण्यात येणार आहे. दरवर्षी हा उत्सव एका विशिष्ट संकल्पनेवर आधारित असतो. यंदाच्या पुष्पोत्सवात भारतातील राष्ट्रीय प्रतिके पानाफुलांच्या मदतीने साकारण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना मनोरंजनासह ज्ञानातही भर घालता येणार आहे. याशिवाय…
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा ?
मुंबई – एन दहावी बारावीच्या परीक्षांच्या तोंडावर आज शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले आहे या आंदोलनाचं परीक्षेला फटका बसण्याची शक्यता आहे तसेच मागण्या मान्य झाल्या नाही तर हे कर्मचारी बेमुदत संप करण्याचीही शक्यता आहे विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आजपासून कामबंद आंदोलन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सुद्धा लेखी आश्वासन मागण्यांसंदर्भात दिले…
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
भारताचा १डाव ७६धावांनी दारुण पराभव
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात काल इंग्लंडने भारताचा १ डाव ७६ धावांनी पराभव करून पाच कसोटी सामन्यांच्या यमालिकेत१/१अशी बरोबरी केली आहेइंग्लंडच्या भेदक गोलंदाजी समोर भारताचा पहिला डाव अवघ्या ७८ धावत गडगडला त्यानंतर इंग्लंडने कप्तान जो ऋतच्या शतकाच्या जोरावर ४२९ धाव केल्या व भारतावर ३५६ धावांची आघाडी घेतली भारताने दुसऱ्या डावात पराभव टाळण्याचा प्रयत्न…
जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे दुःखद निधन
मुंबई – क्राइम संध्या ,पोलिस टाइम्स आदि साप्ताहिकांसह मुंबईतील काही वृत्तपत्रानमद्धे गुन्हे विषयक वृत्तांकान आणि स्तंभ लेखन करणारे जेष्ठ क्राइम रीपोर्टर राजेंद्र वेदांते यांचे शनिवारी भांडुपच्या रुबि हॉस्पिटल मध्ये अल्प आजाराने दु खद निधन झाले . त्यांच्या निधनाबद्दल प्रसार माध्यमांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मुंबई जनसत्ता परिवारातर्फे दिवंगत राजेंद्र वेदांते यांना भावपूर्ण श्रद्धांजली…
उद्धव ठाकरेंच्या बेगेत काय असणार ? ठाकरे बंधूंचा पुन्हा कलगी तुरा सुरु
मुंबई – उद्धव ठाकरेंची निवडणूक अधिकार्यांनी बेग तपासल्या वरून मोठा कल्लोळ उठला आहे. माझ्या प्रमाणेच मोदी आणि शहांची बेग तपासणार का असा उद्धव ठाकरेंनी अधिकार्यांना सवाल केला त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ज्या माणसाच्या हातून पैसा सुटत नाही त्याच्या बेगेत काय असणार असा सवाल केला काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. खरं तर निवडणूक…
