दिल्ली/ मोदींना सतेतून घालवण्यासाठी सध्या विरोधकांनी कंबर कसली आहे या पार्श्वभूमीवर एन डी टिव्ही साठी सी व्होटर कडून एक सर्व्हे करण्यात आला होता . त्यात म्हटले आहे की आता जरी निवडणुका झाल्या तरी केंद्रात भाजप प्रणित एन डी ए ची सत्ता येऊ शकते आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील असे अहवालात म्हटले आहे .
सी व्होटेर च्या अहवालात लोकसभेच्या 543 जागांपैकी इन डी ए आघाडीला 298 तर काँग्रेस प्रणित यूपीए आघाडीला 153 जागा मिळतील इतरांना 92 जागा मिळतील त्यामुळे विरोधकांची यावेळेस सुधा डाळ शिजणार नाही .
Similar Posts
माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावरून संसदेत गोंधळ
नवी दिल्ली/राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेत जोरदार वादविवाद झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.राहुल गांधी यांनी एका माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचा हवाला देत चीनवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देत पुरावे देण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधी म्हणाले…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
भाईंदर मध्ये मराठी माणसांना फ्लॅट देण्यास नकार
भाईंदर/महाराष्ट्रात मराठी माणसाला राहायला घर मिळत नाही. मुंबईच्या उपनगरात असेलल्या भाईंदर परिसरात धक्कादायक प्रकार घडला आहे. भाईंदर मध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार देण्यात आला आहे. विशिष्ट जाती धर्माची नावे घेत तसेच जात समजल्यावर घर देण्यास नकार दिल्याचा आरोप संबधीत व्यक्तीने केला आहे.भाईंदरमध्ये मराठी माणसाला फ्लॅट देण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आलाय. रवींद्र खरात भाईंदर…
एकजुटीने निवडणूक लढवण्यास सज्ज व्हा – मुख्यमंत्री शिंदे यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई/माणसाची फसगत एकदाच होते सारखी सारखी होत नाही. लोकसभा निवडणुकीला विरोधकांच्या खोट्या प्रचारामुळे आपली फसगत झाली. परंतु यावेळी मात्र महायुतीतील तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ही एकजुटीने निवडणूक लढवू या. आणि विधानसभेत विजयी होऊया. असे जाहीर आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या मेळाव्यात केलेशनिवारी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात महायुतीचा मेळावा पार पडला .या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ…
घाटकोपर येथे फेरीवाल्यांचा हॉटेलवर हल्ला – फेरीवाल्यांमुळे नागरिक हैराण, कायमची कारवाईकरण्याची मागणी
मुंबई – मुंबईतील रस्ते अडवून बसलेले फेरीवाले आता मुंबैकरांच्या सुरक्षेसाठी धोका बनू लागले आहेत. कारण फेरीवाल्यांची तक्रार करणाऱ्या विरुद्ध फेरीवाले आक्रमक होऊन त्याच्यावर हल्ला करीत आहेत. घाटकोपर येथे हॉटेलसमोर धंदा लावणाऱ्या फेरीवाल्याची तक्रार केली म्हणून फेरीवाल्यांनी हॉटेलवर हल्ला करून त्या हॉटेलची तोडफोड केली या प्रकरणी पोलिसांनी चार फेरीवाल्या वर हुन्हा दाखल केला आहे.घाटकोपर रेल्वे स्थानकाला…
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
