ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाणे टाळले .
Similar Posts
विधानसभेसाठी भाजपाची ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई/येत्या 20 नोव्हेंबरला होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली यामध्ये ८० आमदाराला पुन्हा तिकीट देण्यात आले आहे तर काही आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना कामठी मतदार संघातून तिकीट घेण्यात आले आहे तर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांना वांद्रे पश्चिम मधून तिकीट देण्यात आले आहे उपमुख्यमंत्री…
चाव्या कोणाकडेही असुदेत तिजोरीचे मालक आपणच! चंद्रकांत पाटलांचा अजितदादांवर हल्लाबोल महायुतीत तणाव
पुणे/राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असू दे, तिजोरीचा मालक आपल्याकडे आहे असं वक्तव्य भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी केलं. तिजोरीचा मालक आपल्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असंही ते म्हणाले. गडहिंग्लजमधील प्रचारसभेत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत, कुणाला निधी द्यायचा आणि कुणाला नाही हे आपल्या हाती असल्याचं वक्तव्य नुकतंच राष्ट्रवादीचे…
अखेर विधान परिषदेवर त्या 11 आमदारांचा शपथविधी
मुंबई/उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात विधान परिषदेसाठी 11 सदस्यांची नावे देण्यात आली होती पण अखेरपर्यंत त्या यादीतील लोकांना काही आमदारकी मिळालेली नाही. कारण तात्कालीन राज्यपाल भगतसिंग कोसारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी दाबून ठेवली आणि अखेरपर्यंत मवियाच्यात्या सदस्यांना विधान परिषदेवर जाता आले नाही त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि भाजपा शिंदे गट व अजित पवार…
कुलाब्यातील पालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाईच्या देखाव्यातून मुंबईकरांची फसवणूक
मुंबई/ पालिका अधिकारी आणि फेरीवाल्यांचेेे साटेलोटे असतातच पण मुंबईतले फेरीवाले सुधा पालिका अधिकाऱ्यांचे इन्कम सोर्स बनले आहेत त्यामुळेच मुंबईतील अनेक रस्ते फेरीवाल्यांनी आपल्या नावावर केलेत पूर्वी फुटपाथ त्यांच्या नावावर असायच्या आता रस्तेही त्यांच्या मालकीचे झालेत आणि त्यामुळेच मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत आहे काही दिवसांपूर्वी मुंबई जनसत्त्ता नळ बाजार मधील मंडई जवळचा रस्ता…
कोरोना गेल्याने देशभर होळीचा होळीचा उत्साह शिगेला मुंबईत धम्माल
कलरफुल रंगपंचमीमुंबई/ करोना मुळे गेली दोन वर्ष देशातील जनतेला कोणताही सण उत्साहात आणि आनंदात साजरा करता आला नाही मात्र यंदा करोना गेल्याने देशभर मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली .मुंबईमध्ये तर होळी आणि रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोचला होता त्यामुळे यंदा खऱ्या अर्थाने मुंबईत कलरफुल रंगपंचमी साजरी करण्यात आली .शासनाने यावेळी होळी बाबत काही नियमावली केली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे…
