ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाणे टाळले .
Similar Posts
पंतप्रधान किसान संपदा योजनेचा बजेट वाढवला! शेतकऱ्यांना दिलासा
नवी दिल्ली/केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे बजेट वाढवून ६५२० कोटी रुपये करण्यात आले आहे. यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ साठी २००० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. त्यामुळे सहकारी संस्था मजबूत होण्यास फायदा होणार आहे.प्रधानमंत्री किसान संपदा योजना…
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्याने शेकापचे जयंत पाटील पराभूत !
विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचेसर्व उमेदवार विजयी ! काँग्रेसची मते फुटल्यानेशेकापचे जयंत पाटील पराभूत ! मिलिंद नार्वेकर मात्र विजयीमुंबई – विधान परिषदेच्या ११ जागांसाठी झलेल्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार विजयी झाले तर काँग्रेसची ८ मते फुटल्याने शरद पवारांनी पाठींबा दिलेले शेकापचे जयंत पाटील पडले. मात्र ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर विजयी झाले. भाजपाकडे ११० मते…
मुंबईतील मराठी शाळा टीकाव्यात म्हणून नवी योजना
विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्तावमुंबई/महापालिकेच्या मराठीशाळा टिकाव्यात तसेच पटसंख्या वाढवावी, यासाठी विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता देण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजेश्री शिरवाडकर यांनी मंगळवारी माध्यमांना दिली.शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त यांनी शिक्षण समितीसमोर सादर केल्यानंतर त्या माध्यमांशी संवाद साधत होत्या. पालिकेच्या न्यू माहीम रोड येथील शाळेची इमारत धोकादायक घोषीत झाल्यानंतर ती शाळा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू
मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला आहे. कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली होती.ही कारवाई योग्य असल्याची मान्यता कोर्टाने दिली आहे. हा कारखाना शेतकर्यांचा ताब्यात द्या, अशा आग्रह भारत सरकार आणि ईडीचा असल्याचे किरीट सोमय्या यांनी आहे. त्याच्या या वक्तव्याला आता राष्ट्रवादीचे…
अल्पसंख्यांक समाजासाठी उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला विशेष आदेश
मुंबई/अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी प्रत्येक घटकाला समप्रमाणात आणि पारदर्शकपणे वितरित व्हावा, तसेच विभागाचे कामकाज अधिक लोकाभिमुख व समाजाप्रती उत्तरदायी राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक विकास मंत्री सुनेत्रा अजितदादा पवार यांनी दिल्या. तसेच शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आलेल्या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुनेत्रा पवार…
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले – ५ फेब्रुवारीला मतदान ८ तारखेला निकाल
नवी दिल्ली – दिल्लीत एकाच टप्प्यात ५ फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. ८ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. तत्पूर्वी, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेच्या आरोपांवर 30 मिनिटे तथ्यांसह स्पष्टीकरण दिले.निवडणुकीत मतदार वाढवून विशिष्ट वर्गाला लक्ष्य करण्याचे आरोप चुकीचे असल्याचे ते म्हणाले. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्यास वेळ लागतो….
