मुंबई/ राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी नथुराम गोडसे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर चित्रपट तयार करणार असून त्याचा ट्रीझर गांधी जयंती दिवशी दाखवण्यात आला मात्र राष्ट्रवादीने गोडसे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही असा निर्धार व्यक्त केला असून महेश मांजरेकर हे हीन पातळीला गेलेत हेच त्यांच्या या कृतीवरून दिसत आहेत असे म्हटले आहे .त्याच बरोबर गोडसेला विरोध करण्यासाठी आरपार ची लढाई लढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे इतकेच नव्हे तर महेश मांजरेकर होत असलेल्या बिग बॉस चे लोणावळ्यातील चित्रीकरण उधळून लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे .
Similar Posts
कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसरकार आणि पक्षातही डावललं नाराजी वाढली शिंदे गट फुटणार?
मुंबई/ शिवसेनेत बंडखोरी करून ज्या 40 आमदारांनी भाजप सोबत युती करून सरकार स्थापन केले होते मात्र त्यातील काहींना सरकार आणि पक्ष संघटनेत सुधा कोणतेही पद मिळालेले नाही त्यामुळे ते नाराज झाले असून त्यातील काही फुटण्याच्या मार्गावर आहेत अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहेएकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह शिवसेनेत बंडखोरी करून महा विकास आघाडीचे सरकार पाडले…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे समझोता एक्सप्रेस
मुंबई/ राजकारणात कधी कधी काही मिळवण्यासाठी किंवा मिळवलेले टिकवण्यासाठी मनात नसतानाही तडजोडी कराव्या लागतात मुंबई बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जे तडजोडीचे राजकारण बघायला मिळाले ते एका दिवसात घडलेले नव्हते. त्याची पटकथा फार पूर्वी लिहिलं गेली असावी त्यामुळं तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो म्हणजे दोघांचीही प्रतिष्ठा टिकून राहील अशा पद्धतीची व्यूहरचना या निवडणुकीत करण्यात आली…
कलाश्रमच्या वतीने अभिनव दोन स्पर्धेचे आयोजन
लोककलेचे अभ्यासक आणि नाटककार प्रा. डॉ. रमेश कुबल यांच्या स्मृतीदिनानिमित्तने साहित्य मानवंदना तर रक्षा मंत्रालय भारतीय नौसेना, रिटायर्ड ऑफिसर दशरथ परब यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने सागर भरती, मी दर्यावर्दी काव्य स्पर्धा घेण्यात आली आहे. या दोन्ही स्पर्धेचे आयोजन स्वातंत्र्यसैनिक डॉ परशुराम पाटील यांच्या’कलाश्रम’ संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. एक ऑनलाईन तर दुसरी मुंबईत प्रत्येक्ष घेतली जाणार आहे….
अमिताभला शुभेच्छा
अमिताभचे यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहे. तरीही टीव्हीवर, सिनेमात, जाहिरातीत, इव्हेंट्समध्ये, सरकारी उपक्रमात, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर असा तो सर्वसंचारी आहे. अगदी तरुणपणी त्याला हवाईदलात जायची इच्छा होती. सात हिंदुस्तानी, आनंद, प्यार की कहानी, रास्ते का पत्थर, बंधे हाथ, एक नजर, बन्सी बिरजूमधला अमिताभ नवखा, पण उत्कट होता. तो स्टाइलाइज्ड झाला नव्हता. ‘भुवन शोम’ या…
शरद पवारांच्या खुलाशामुळे संपकरी एस टी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले -थेट विलीनीकरण शक्य नाही
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन आठवड्यं पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता बारगळण्याची शक्यता आहे.कारण शरद पवारांनीच आता थेट विलीनीकरण शक्य नसल्याचे सांगितल्याने एस टी कामगारांचे अक्षरशः धाबे दणाणले आहे.एस टी कामगारांच्या संपाबाबत न्यायालयाच्या आदेशाने जी समिती स्थापन झाली आहे टी १२आठवड्यात विलीनीकरण बाबत सरकारला अहवाल देणार आहे .त्यामुळे सरकार या विलीनीकरणाच्या…
