धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन सोहळ्यात सलमान सारख्या बदनाम माणसाला महत्व दिले जावे आणि सलमानने सुधा आपली आंनंद दिघे सारख्या महान व्यक्तीशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा हे काही बरोबर नव्हते . शिवाय या कार्यक्रमाला नेहमी कॅमेऱ्याच्या शोधत असलेले राज ठाकरेंच्या भाषेत काही लवांडे बसले होते त्यांना आनंद दिघेंच्या सहकाऱ्यांना भेटण्या पेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून दिघे साहेबाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्या पेक्षा अर्ध वस्त्रतल्या ललना सोबत हस्तांदोलन करण्यातच अधिक इंटरेस्ट दिसत होता .
Similar Posts
विधानभवन जवळ महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
मुंबई/ नाशिक मधील युवा स्वाभिमानी संघटनेच्या अध्यक्षा राजलक्ष्मी पिल्ले यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार होत्या पण महिला पोलिसांनी त्यांना वेळीच रोखल्याने अनर्थ टळलाराजलक्ष्मी पिल्ले यांच्या कुटुंबावर पोलिसांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत असा तिचा आरोप आहे या प्रकरणी तिने नाशिकचे पोलीस आयुक्त पांडे तसेच गृहमंत्री वळसे पाटील मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न…
हिमाचलच्या मंडी मध्ये किंग विरुद्ध क्वीन कंगना राणावत च्या विरोधात विक्रमादित्य
मंडी/हिमाचल प्रदेश मधील मंडी लोकसभा मतदार संघात भाजपाने कंगना राणावत याना तिकीट दिले आहे तर काँग्रेसने माझी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे पुत्र विक्रमादित्य याना मैदानात उतरवले आहे विक्रमादित्य हे राज घराण्यातील असल्याने मंडी मध्ये किंग विरुद्ध kveen असा मुकाबला होणार आहे.2021 साधी झालेल्या पोटनिवडणुकी या मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिभा सिंह विजय झाल्या होत्या पण जिजामाता त्याने…
कुर्ला येथे एल बी एस मार्गाच्या रुंदीकरण करण्याचा मार्ग मोकळा २२ दुकानांवर पालिकेची कारवाई
मुंबई/ पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मनात घेतले तर ते पोलिसांच्या मदतीने मुंबईतील सर्व अतिक्रमणे हटवू शकतात पण काही भ्रष्ट अधिकारी आणि राजकीय पक्षांचे पुढारी यांच्यामुळे अतिक्रमणे हटवण्याची मोहीम थांदावत असते .मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर कुणालाही काही करता येत नाही कुर्ला रावी दरम्यान एल बी एस मार्गाचे रस्ता रुंदीकरण या मार्गावरील दुकानांमध्ये रखडले होते या प्रकरणी दुकानदार न्यायालयात गेले…
मराठी एकजुटीचा दणक्यानंतर पोलिसांची मोर्चाला परवानगी मीरारोडमधे मराठ्यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
मीरा रोड/मराठीच्या विरोधात काढलेल्या मोर्चाला संरक्षण देणाऱ्या पोलिसांनी, मराठ्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारून कार्यकर्त्यांची धरपकड सुरू करताच, संतप्त झालेला मराठी माणूस रस्त्यावर उतरला. इतकेच नव्हे तर मुंबईसह आसपासच्या शहरांमधील सर्व मराठी मीरारोडच्या दिशेने निघाले होते त्यामुळे घाबरलेल्या सरकारने अखेर मोर्चाला परवानगी दिली.मराठी माणसांच्या एकजुटीसमोर फडणवीस सरकारला दुसऱ्यांदा गुडगे टेकावे लागले.तर मराठ्यांच्या या अभूतपूर्व शक्तिप्रदर्शनाचा, मराठी विरुद्ध…
सरकारचे वरातीमागून घोडे गणेशोत्सवाच्या एक महिन्यानंतर कोकणातला विमानतळ सुरू करणार
मुंबई/ कोकणातील बहुचर्चित चीपी विमानतळ ७ऑक्टोबरला म्हणेहाच गणेशोत्सवाच्या १महिन्याने सुरू केला जाणार आहे जर हा विमानतळ गणेशोत्सवाच्या अगोदर सुरू झाला असता तर लोकांना खास करून मुंबईतील गणेशभक्तांना दोन तासात कोकणात पोचता आले असते मात्र त्या दृष्टीने प्रयत्नच केले गेले नाहीत त्यामुळे हा विमानतळ सुरू करण्यास उशीर झालाय दरम्यान अजून काही परवानग्या मिळायच्या बाकी असल्याने ऑक्टोबर…
श्री सिद्धी, श्री शंभूराजे, वंदेमातरम् संघ विजेते
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष अ गटात श्री सिद्धी, ब गटात श्री शंभूराजे आणि महिला विभागात वंदेमातरम् क्रीडा मंडळाने विजेते पदाचा मान मिळवला. पुरुष गटाचे दोन्ही अंतिम सामने रंगतदार झाले. परंतु…
