धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन सोहळ्यात सलमान सारख्या बदनाम माणसाला महत्व दिले जावे आणि सलमानने सुधा आपली आंनंद दिघे सारख्या महान व्यक्तीशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा हे काही बरोबर नव्हते . शिवाय या कार्यक्रमाला नेहमी कॅमेऱ्याच्या शोधत असलेले राज ठाकरेंच्या भाषेत काही लवांडे बसले होते त्यांना आनंद दिघेंच्या सहकाऱ्यांना भेटण्या पेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून दिघे साहेबाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्या पेक्षा अर्ध वस्त्रतल्या ललना सोबत हस्तांदोलन करण्यातच अधिक इंटरेस्ट दिसत होता .
Similar Posts
सुनेत्रा पवार एकमताने राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा
मुंबई/ राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा झाली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी बैठकीमध्ये राष्ट्रीवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. देवगिरीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे, प्रफुल पटेल…
अंधेरी पोट निवडणुकितील संघर्षाला सुरुवात- शिंदे गटाला ढाल तलवार
मुंबई/शिंदे आणि ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अंधेरी पोट निवडणुकीतील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही गटांना निवडणूक पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हे मिळाली आहेत शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काल निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह दिले आहे .त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल तलवार यांच्यातील सामना रंगणार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबांगला देश मधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?
मुंबई/ भारतात मुस्लिम धर्मीय आणि त्यांची धार्मिक स्थळे सुरक्षित आहेत मग पाकिस्तान आणि बांग्लादेशात हिंदूंची धार्मिक स्थळे सुरक्षित का नाहीत.असा संतप्त सवाल मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी केला आहेबांगला देश मध्ये हिंदूंच्या मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत बाबूभाई भवन जी यांनी तीव्र संताप व्यक्त केला नुकताच बंगला देशात 200 धर्मांध मुस्लिमांनी…
परप्रांतीय महिलेचा मराठी बोलण्यास नकार घाटकोपर मध्ये हिंदी मराठी वाद
मुंबई : राज्यात सध्या मराठीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. त्यातच मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी वाद समोर आला आहे. घाटकोपर पूर्वेमध्ये एका परप्रांतिय महिलेने मराठी बोलण्यास नकार दिला. इतकंच नाही तर तिच्याशी बोलणाऱ्या मराठी माणसांनाही तिनं हिंदी बोलायला सांगितलं. त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.घाटकोपर पूर्वमधील मदन केटरर्सच्या बाजूला असलेल्या दुकानाबाहेर काही लोक उभे होते….
अनाथांची माय!
काही माणसं अशी असतात की ती दुसऱ्यासाठी जगत असतात.दुसऱ्याच्या सुखात आपले सुख मानत असतात त्यासाठी आपल्या सर्व इच्छा,आशा आकांशा वर पाणी सोडतात.अशांपैकी च एक होत्या वात्सल्य मूर्ती सिंधुताई सकपाळ! १९४८ एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या सिंधुताई फक्त चौथी पर्यंत शिकल्या आणि त्यावेळच्या रूढी परंपरा नुसार वयाच्या दहाव्या वर्षी त्यांचा बाल विवाह झाला.पती पत्नीच्या नात्याचा अर्थही कळतं…
