धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन सोहळ्यात सलमान सारख्या बदनाम माणसाला महत्व दिले जावे आणि सलमानने सुधा आपली आंनंद दिघे सारख्या महान व्यक्तीशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा हे काही बरोबर नव्हते . शिवाय या कार्यक्रमाला नेहमी कॅमेऱ्याच्या शोधत असलेले राज ठाकरेंच्या भाषेत काही लवांडे बसले होते त्यांना आनंद दिघेंच्या सहकाऱ्यांना भेटण्या पेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून दिघे साहेबाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्या पेक्षा अर्ध वस्त्रतल्या ललना सोबत हस्तांदोलन करण्यातच अधिक इंटरेस्ट दिसत होता .
Similar Posts
एन आय ए मधील लष्कर ए तोयबाचा हस्तकला अटक
शिमला -भारताने बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला गुप्त माहिती व कागदपत्रे पुरवल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय तपास एजन्सीने माजी आयपीएस अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासात ६ जणांना अटक झाली आहे.लष्कर-ए-तोयबाचा भारतात घातपाती कारवाया घडवण्याचा कट होता. त्यात या संघटनेला नेगी यांनी मदत केल्याचा आरोप गेल्या वर्षी ६ नोव्हेंबरला…
राहूल शेवळेंच्या गौप्य स्फोटामुळे शिवसेना नेतृत्वाचे पितळ उघडं-अखेर सेनेचे खासदारही फुटले
मुंबई/ शिवसेनेने भाजप सोबत जायचे की नाही या बाबत बंडखोर आमदारांची जी भूमिका होती तीच भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची होती आणि त्यांनीही आम्हाला युती बाबत भाजप नेत्यांशी बोलून घ्या असे सांगितले होते असा धक्कादायक गौप्य स्फोट शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केला आहे .दरम्यान आज शिवसेनेचे लोकसभेतील 8 खासदार शिंदे गटात सामील झाले…
शिदे सेनेला हवे मुंबईचे महापौरपद! ८० ते ८५ जागा महायुतीत निवडणुकीपूर्वीच तणाव
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला शिंदे सेनेने खिंडीत गाठले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८० ते ८५ जागा,महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी केली आहे.त्यामुळे मुंबईत भाजपची कोंडी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या झालेल्या भेटी, चर्चा पाहता…
“हत्तीरोगाविरुध्द तळागाळात प्रबोधनाची गरज”
भारत सरकारने पोलिओ, एचआयव्ही एड्स तसेच देवी अशा विविध रोगांविरुद्ध अनेक दशके सर्वंकष उपायोजना करून त्याचे समूळ उच्चाटन केलेले आहे. मात्र त्याच वेळी आपल्या एकूण लोकसंख्येपैकी 51 टक्क्यांच्या जवळपास म्हणजे सुमारे 74 कोटी लोकांना हत्तीरोग (लिम्फॅटिक फिलिरियासिस – एलएफ- Lymphatic Filariasis) होण्याचा गंभीर धोका असल्याचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे. या आरोग्य विषयक गंभीर…
सोने चढला भयंकर झळाळी सोने १ लाख८२ हजार तर चांदी ४ लाखांच्या पुढे
मुंबई/गेल्या काही दिवसांता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून दीड लाखाचा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. मात्र, दीड लाखांवर गेलेलं सोनं आता कमी होईल, नंतर कमी होईल अशी अपेक्षा बाळगून असलेल्या ग्राहकांना सोन्याच्या दराने आणखी एक धक्का दिलाय. कारण, सोन्याच्या दरात एकाच दिवसांत तब्बल १४ हजार रुपयांची वाढ झाली आहे. जळगावच्या बाजारात सोने-चांदीमध्ये विक्रमी भाव वाढ…
जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत भाजपला रोखण्यात सत्ताधाऱ्यांना यश – महा विकास आघाडीची सरशी
जिल्हा परिषद ८५ जागाभाजपा २२,शिवसेना १२काँग्रेस १७राष्ट्रवादी १८इतर. १६पंचायत समिती १४४ जागाभाजप. ३३शिवसेना. २२काँग्रेस ३५राष्ट्रवादी १६इतर ३८ मुंबई -जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला वेगवेगळे लढून सुधा यश आले आहे भाजपला केवळ धुळे जिल्हा परिषदेत यश मिळाले तर नागपूर नंदुरबार मध्ये काँग्रेस वाशिम…
