धर्मवीर आनंद दिघे हे केवळ ठण्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील एक धाडसी आणि परोपकारी शिवसेना नेते होते.त्यांनी माणसाला मदत करताना त्याला संकटातून बाहेर काढताना कुणाची जात,धर्म किंवा पक्ष पहिला नाही म्हणून त्यांच्यावर ठाण्यातील ठाण्याच्या बाहेरील सुधा लोकांनी प्रेम केले .त्यांच्याविषयी लोकांच्या मनात एक वेगळा आदर होता मात्र अशा माणसाच्या जीवनावर आलेल्या चित्रपटाच्या टीझर चां प्रदर्शन सोहळ्यात सलमान सारख्या बदनाम माणसाला महत्व दिले जावे आणि सलमानने सुधा आपली आंनंद दिघे सारख्या महान व्यक्तीशी तुलना करण्याचा प्रयत्न करावा हे काही बरोबर नव्हते . शिवाय या कार्यक्रमाला नेहमी कॅमेऱ्याच्या शोधत असलेले राज ठाकरेंच्या भाषेत काही लवांडे बसले होते त्यांना आनंद दिघेंच्या सहकाऱ्यांना भेटण्या पेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून दिघे साहेबाच्या काही जुन्या आठवणींना उजाळा देण्या पेक्षा अर्ध वस्त्रतल्या ललना सोबत हस्तांदोलन करण्यातच अधिक इंटरेस्ट दिसत होता .
Similar Posts
मलिक विरुद्धच्या मोर्चात भाजप नेत्यांना अटक व सुटका
मुंबई/ सध्या ई डी च्या अटकेत असलेले अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तीव्र आंदोलन सुरू केले आहे. काल आझाद मैदान ते मेट्रो सिनेमा दरम्यान भाजपने मोर्चा काढला होता तसेच जोवर मलिक राजीनामा देत नाही तोवर विधिमंडळाचे कामकाज चालू देणार नाही असा इशाराही भाजपने दिला आहेनवाब मलिक यांच्यावर मनी लंद्रिंग प्रकरणी ई डी…
बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का?
तिकीट बंद केल्याने अनेक प्रवाशांनी नाराजी बरे लसीकरण हा निकष ठेवताना दोन डोसचीच मर्यादा का? एक डोस घेतलेले लोकल मधून गेले तर त्यांच्यामुळे कोरोंना पसरणार आहे का? बरे दोन डोस क्या मध्ये ८४दिवसांचे म्हणजेच जवळपास तीन महिन्यांचे अंतर आहे. मग एक डोस घेतलेल्यांनी तीन महिने नोकरी धंदा सोडून घरातच बसायचे का? बरे तुमच्या लसीकरण मोहिमेत…
जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ मुंबईत.
राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नात भुजबळ फॅमिलीची हजेरी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं. या लग्नाला भुजबळ फॅमिलीनं हजेरी लावली होती. जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई…
डान्सबार मालकांची नशा उतरविणाऱ्या राहुल गेठेंना- सरकारकडून प्रमोशन
नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत बेकायदेशीर डान्सबार चालविणाऱ्या बारमालकांवर थेट बुलडोजर फिरून एका रात्रीत सरळ केले. असे नवी मुंबई महापालिकेतील उपायुक्त डॉ. राहुल गेठेंना नव्या सरकारमध्ये मोठे प्रमोशन मिळाले आहे. अतिक्रमणांवर बेधडक कारवाई करून आधी शिंदे सरकारमध्ये दरारा वाढवलेल्या डॉ. गेठेंच्या प्रमोशनमुळे डान्सबारमालकांना नक्कीच धडकी भरणार आहे. शहरातील अतिक्रमणांना टार्गेट – ठाकरेंचे आमदार फोडून, त्यांना सुरत,…
पालिकेत अपुरे मनुष्यबळ लोकांची नागरी सुविधांची कामे रखडली
मुंबई/जगातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी मुंबईची ओळख आहे. मुंबई महानगरपालिकेचा 30000 कोटींचा बजेट आहे. परंतु जवळपास अडीच कोटी लोकसंख्या असलेल्या या शहरातून, पालिका जो महसूल वसूल करते, त्या महसुलातून लोकांची नागरी सुविधांची कामे होत नसल्याच्या असंख्य तक्रारी पालिकेकडे येत आहेत. आणि याचे मुख्य कारण आहे पालिकेकडे अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे नागरी सुविधांची कामे पूर्ण करण्यात…
आता मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे – कंत्राटी कामगारांसाठी सचिन अहिर यांचा इशारा
मुंबई – मी कंत्राटी कामगार होतो मग कायम झालो होतो. कंत्राटी कामगारांना कायम करण्याची एक प्रक्रिया असते ती प्रक्रिया मला माहिती आहे. त्यामुळे आता कंत्राटी कामगारांचा हा भव्य मोर्चा मंत्रालयावर घेऊन जायचे नाही, मंत्रालयच आझाद मैदानात आणायचे. तुम्हाला कसे कायम करत नाहीत बघुया. असा इशारा आमदार सचिन अहिर यांनी आझाद मैदानात दिला. कामगार कर्मचारी संघटना…
