


अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या…
कराची/सिंधू नदी मे हिंदुस्थानियों के खून की नदिया बहेगी असे उन्मत्त विधान करणारा पाकिस्तानचा मंत्री बिलावल भुत्तो याची बहिण असिफा हिच्या ताफ्यावर आंदोलकांनी हल्ला केला सुदैवाने ती या हल्ल्यातून बचावली असिफा ही राष्ट्रपती झरदारी व माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांची कन्या आहे. जर राष्ट्रपतीच्या कन्येच्या ताफ्यावर हल्ला होऊ शकतो तर इतरांचे काय? असा सवाल करी…
मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा…
मुंबई – अमोल मिटकरी व जितेंद्र आव्हाड यांच्या गाड्यांची तोडफोड झाल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलेले असतानाच , चिलरायारांच्या गाड्या काय फोडता शरद पवार , उद्धव ठाकरे , फडणवीस , मुख्यमंत्री शिंदे यांच्या गाड्या फोड असे प्रकाश आंबेडकर यांनी तोडफोड करणार्यांना आव्हान केले आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे.शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि…
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
मुंबई/वर्सोवा अंधेरी प. येथील एका इसमाच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते ते हटवण्यासाठी त्याने पालिकेच्या के पश्चिम विभागाकडे फिर्याद नोंदवली होती मात्र पालिकेचा दुय्यम अभियंता दीपक शर्मा याने अतिक्रमण हटवण्यासाठी 2 लाखांची लाच मागितली मात्र ही रक्कम मोठी असल्याने शेवटी 1 लाखांवर तडजोड झाली त्यानंतर या प्रकरणी फिर्यादी जागा मालकाने लाच लुचपत विभागाकडे तक्रार…