


मुंबई/ आर्थिक गैरव्यवहाराच्या बाबतीत देशात वरच्या क्रमांकावर असलेल्या मुंबई महानगर पालिकेत सत्ताधारी आणि पालिका अधिकारी यांना चरण्यासाठी वेग वेगळी कुरणे कशी निर्माण केली जातात हे मुंबईकर जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे. पालिकेचा आरोग्य विभाग आणि त्या अंतर्गत येणारी रुग्णालये ही खरतर जनतेच्या आरोग्य सेवेसाठी आहेत पण त्यांनाही कशा प्रकारे चराऊ कुरणे बनवण्यात आली आहेत हे…
मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहेअर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून…
मुंबई/विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक होत असून या निवडणुकीसाठी भाजपाने आपले तीन उमेदवार घोषित केले आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती संदीप जोशी यांचा पत्ता कट झालेला आहेविधान परिषदेच्या पाच पैकी एका जागेसाठी मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि अत्यंत निकटवर्ती संदीप जोशी आग्रही होते त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न केल्याचे समजते परंतु ऐनवेळी त्यांचा पत्ता…
जहिराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा मुस्लिम आरक्षणावरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. धर्माच्या आधारावर मुस्लिमांना ओबीसीमधून किंवा एससी, एसटीमधून आरक्षण देऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.तेलागणं येथील जहीराबाद येथे आयोजित जाहीर सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. ते म्हणाले की, वोट बँकेसाठी काँग्रेस संविधानाचा अवमान करत आहे. परंतु मी त्यांना एक सांगतो, जोपर्यंत…
बीड- सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला बीड जिल्हा आणि आसपासच्या परिसरातील तसेच मुंबई ठाणे पुणे आधी शहरांमधूनही मोठ्या संख्येने लोक हजर होते उपस्तुतांमध्ये भाजप आमदार सुरेश धस स्वराज्य संघटनेचे नेते छत्रपती संभाजी राजे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे ,आमदार जितेंद्र आव्हाड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते…
मुंबई/ भारतात ओमिक्रोंच्या रुग्णांची संख्या आता साडेतीनशेचां पुढे गेलेली आहे .त्यामुळे केंद्र सरकारं देशात रात्रीचा लॉक डाऊन लावण्याचा विचार करीत असून मध्य प्रदेशात रात्रीचा लॉक डाऊन लावल्या नंतर आज पासून उत्तर प्रदेशातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याची घोषणा करण्यात आली आहे आणि त्यानंतर आता ओमीक्रोनचे सर्वाधिक ८८ रुग्ण सापडलेल्या महाराष्ट्रातही रात्रीचा लॉक डाऊन लावण्याच्या हालचालींना वेग…