मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं मुंबईकरणा चुना लावण्याचा खेळ सुरू आहे यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असल्याचे पालिकेचे कंत्राटदारच दबक्या आवाजात सांगतात खड्डे भरण्यासाठी 24 विभाग कार्यालय निहाय कत्रा ट दार नियुक्ती करण्यात येते . त्यासाठी मर्जीतले कंत्राटदार निवडून अगोदर टक्केवारी ठरवली जाते . यंदा प्रत्येक विभागासाठी 2 कोटी रुपये असे 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .यंदा रस्त्याच्या कामासाठी 1.20कोटी किमतीच्या 31 निविदा काढण्यात आल्या आहेत या सर्व निविदामद्धे 26ते33 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंत्राटदारणी का दाखवली ? हे वेगळे सांगायची गरज नाही अशा पद्धतीने पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालणारे कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांचे हे रॅकेट उध्वस्त करण्याची वेळ आता आली आहे . विरोधी पक्षात असलेल्या भाजपने त्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी मुंबईकरणी केली आहे .
Similar Posts
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आणखी – एका आरोपीला अटक बाबा सिद्दिकीच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
मुंबई/राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर काल मरीन ड्राईव्ह येथील बडा कब्रस्तान मध्ये त्यांच्या पार्थिवावर शाही इथमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ आधी नेते हजर होते दरम्यान या हत्या प्रकरणातील एक संशयित आरोपी प्रवीण लोणकर याला काल पुण्यातून अटक करण्यात आली तर मुख्य फरारी आरोपी शिवकुमार याचा शोध घेण्यासाठी क्राईम…
118 बडतर्फ एसटी कर्मचार्यांना सेवेत घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबई- एसटी संपकाळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी बडतर्फ करण्यात आलेल्या 118 एसटी कर्मचार्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले आहेत. त्यामुळे बडतर्फ झालेले 118 कर्मचारी कर्मचारी पुन्हा सेवेत रूजू होणार आहेत. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एसटी महामंडळाची बैठक पार पडली. या…
आदित्य ठाकरे च्या वरळी मतदार संघातील कार्यकर्ते मनसेमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का
मुंबई/आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष सक्रिय झाले आहेत आणि आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्ष बांधणी करीत आहेत तसेच केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहे या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही महाराष्ट्राचे दौरे करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला मतदार संघनिहाय सर्व माहिती घेतली आणि कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले राज ठाकरेंच्या मनसेची मुंबईत मोठी ताकद आहे…
राज्यपालांकडून कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप-डॉ संजय ओक, डॉ उदवाडीया, डॉ म्हैसेकर सन्मानित
मुंबई-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (दि. २६) राज्य शासनाच्या कोविड कृती दलाच्या सदस्यांचा करोना काळातील सेवेबददल राजभवन येथे सत्कार करण्यात आला.संपुर्ण राज्यातील कोविड व्यवस्थापन, वेळोवेळी केलेली औषध योजना व त्यानंतर लसीकरण या सर्व क्षेत्रात यशस्वीपणे मार्गदर्शन केल्याबद्दल राज्यपालांनी कोविड कृतीदलाच्या सदस्यांना कौतुकाची थाप दिली. दिनांक १३ एप्रिल २०२० रोजी स्थापन केलेल्या १६ सदस्यांच्या कोविड…
आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असो फाशी द्या – संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी तोंड उघडले
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.म स्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी परीक्षा रद्द
सरकारला न्यायालयाचा दणकामुंबई/ अकरावीच्या प्रवेशासाठी राज्य शिक्षण मंडळाने सी ई टी परीक्षा घेण्याचा जो निर्णय घेतला होता तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला असून दहावीच्या निकालावर प्रवेश दिला जाणार आहे .यावर्षी कोरोंनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा झाली नव्हती दहावी बारावीचा निकाल मूल्यक्वावर जाहीर करण्यात आला होता. मात्र अकरावीच्या प्रवेशासाठी सी ई टी ची अट घातली…
