मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं मुंबईकरणा चुना लावण्याचा खेळ सुरू आहे यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असल्याचे पालिकेचे कंत्राटदारच दबक्या आवाजात सांगतात खड्डे भरण्यासाठी 24 विभाग कार्यालय निहाय कत्रा ट दार नियुक्ती करण्यात येते . त्यासाठी मर्जीतले कंत्राटदार निवडून अगोदर टक्केवारी ठरवली जाते . यंदा प्रत्येक विभागासाठी 2 कोटी रुपये असे 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .यंदा रस्त्याच्या कामासाठी 1.20कोटी किमतीच्या 31 निविदा काढण्यात आल्या आहेत या सर्व निविदामद्धे 26ते33 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंत्राटदारणी का दाखवली ? हे वेगळे सांगायची गरज नाही अशा पद्धतीने पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालणारे कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांचे हे रॅकेट उध्वस्त करण्याची वेळ आता आली आहे . विरोधी पक्षात असलेल्या भाजपने त्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी मुंबईकरणी केली आहे .
Similar Posts
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळला नीतेश राणे वर अटकेची टांगती तलवार
मुंबई/ सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या राजकारणात संतोष परब या शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता मात्र काल उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नितेश राणे यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार असून…
यमुनेला आलेल्या महापुरामुळे अर्धी राजधानी दिल्ली पाण्यात
दिल्ली: यमुना नदीला महापूर आल्यामुळे राजधानी दिल्लीत अनेक भागांत पाणी शिरले असून नदीतील पाणीपातळी शुक्रवारी सकाळी धोक्याच्या पातळीच्या वर २ मीटर म्हणजे २०७.३१ मीटरवर पोहोचली. परिणामी महानगराच्या अनेक सखल भागांत पाणी शिरले असून निम्मे शहर जलमय झाले आहे. वासुदेव घाट ओलांडून पाणी वस्त्यांत व रिंगरोडवर शिरले असून हे पाणी उपसण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. यमुनेच्या…
कबूतर खाण्यांवरील बंदी कायम! उच्च न्यायालय मानवी आरोग्याच्या मुद्द्यावर ठाम
मुंबई/ धार्मिक बाबा असल्याचा दावा करून कबुतरांसाठी न्यायालयीन आदेश झुगारणाऱ्या जैन धर्मियांना मुंबई उच्च न्यायालयात दुसऱ्यांदा झटका बसला आहे.आज झालेल्या सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने कबूतरांपेक्षा नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत कबूतर खाण्यांवरील बंदी कायम ठेवली आहे.कबुतरांसाठी कायदा हातात घेणाऱ्यांकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष करणाऱ्या महायुती सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना सुधा हा झटकला म्हणावा लागेल.राजधानी मुंबईतील कबुतरखाना बंदी प्रकरणी मुंबई उच्च…
कोविड काळातील अपयशामुळे रुपानिणा हटविले भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
करोनाचा पहिला राजकीय बळीगांधीनगर/ गुजरात मधील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली पक्षांतर्गत धुसफूस आणि करोना काळातील सरकारचे चुकलेले नियोजन याला तत्कालीन मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना जबाबदार धरून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवली आणि त्यांच्या जागी फारसे चर्चेत नसलेले पण पाटीदार समाजात चांगले वजन असलेले भूपेंद्र पटेल यांच्याकडे भाजप नेतृत्वाने गुजरातची धुरा सोपवली आहे . त्यामुळे भूपेंद्र…
गुन्हे | ताज्या बातम्या | मनोरंजन | मुंबईसावधान ! दांडियावर पोलिसांची नजर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सव सुरू
मुंबई/ आजपासून देशभर कडेकोट बंदोबस्तात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे.पी एफ आय सारख्या कट्टर पंथी संघटनेवर एन आय ने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान नवरात्रोत्सवात दांडिया रासच्या वेळेला मुलींची छेड छाड करण्याचे प्रकार घडतात ते रोखण्यासाठी सर्व दांडिया रास वर पोलिसांची करडी नजर असणार आहेगणेशोत्सव ज्या प्रमाणे शांततेत…
हेमंत करकरे यांच्या मृत्यू वरून राजकारण तापले – उज्वल निकम यांच्यावर टीका करणारे वडेट्टीवार अडचणीत
मुंबई/२६/११ चां मुंबई वरील हल्ल्यात एटीएस चे तात्कालीन प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू दहशतवादी कसाबच्या गोळीने झाला नाही तर संघाचा समर्थक असलेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने झाला मात्र ही माहिती सरकारी वकील उज्वल निकम यांनी लपवून ठेवली त्यामुळे निकम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती त्यामुळे वडेट्टीवार…
