मुंबई– मुंबई शहरातील बेस्ट, रिलायन्स एनर्जी ,महानगर टेलिफोन निगम महानगर गॅस व अन्य कंपण्यांकडून खणलेल्या चारी बुजवण्यासाठी पालिकेकडून दुप्पट दराने शुल्क वसूल करण्यात येते आणि स्ट्रेच म्हणजे चार भरण्यासाठी 350ते 400 कोटी कंत्राटदारच्या घशात घालण्यात येतात पण चर नियमाने न भरल्याने पुन्हा खड्डे पडतात आणि ते खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांचे खिसे भरले जतातसा हा सगळं मुंबईकरणा चुना लावण्याचा खेळ सुरू आहे यात प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली असल्याचे पालिकेचे कंत्राटदारच दबक्या आवाजात सांगतात खड्डे भरण्यासाठी 24 विभाग कार्यालय निहाय कत्रा ट दार नियुक्ती करण्यात येते . त्यासाठी मर्जीतले कंत्राटदार निवडून अगोदर टक्केवारी ठरवली जाते . यंदा प्रत्येक विभागासाठी 2 कोटी रुपये असे 48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .यंदा रस्त्याच्या कामासाठी 1.20कोटी किमतीच्या 31 निविदा काढण्यात आल्या आहेत या सर्व निविदामद्धे 26ते33 टक्के कमी दराने काम करण्याची तयारी कंत्राटदारणी का दाखवली ? हे वेगळे सांगायची गरज नाही अशा पद्धतीने पालिकेच्या तिजोरीवर दरोडा घालणारे कंत्राटदार आणि पालिका अधिकार्यांचे हे रॅकेट उध्वस्त करण्याची वेळ आता आली आहे . विरोधी पक्षात असलेल्या भाजपने त्याबाबत पुढाकार घ्यावा अशी मागणी मुंबईकरणी केली आहे .
Similar Posts
आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचा महामोर्चा! संघर्षाचा निर्धार
नागपूर/ नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेल्या भव्य महामोर्चातून सरकारविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मराठा आरक्षणासंदर्भातील २ सप्टेंबरचा शासन निर्णय तात्काळ रद्द करण्याची प्रमुख मागणी या मोर्चातून करण्यात आली. हा मोर्चा यशवंत स्टेडियमपासून सुरू होऊन संविधान चौकात सभेत रूपांतरित झाला.मोर्चाचे नेतृत्व काँग्रेस नेते आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. ते म्हणाले की, आम्ही…
बस मधील गर्दी चालते मग ट्रेन मधली का नाही ? न्यायालयाने सरकारला झापले
लोकल ट्रेनचा निर्णय १२ ऑगस्टला ?मुंबई/ कोरोंनाची भीती दाखवून सर्वसामान्य जनतेला लोकल प्रवासास बंदी घालणारा उद्धव ठाकरे यांच्या महा विकास आघाडी सरकारला लोकल ट्रेनच्या मुद्द्यावर न्यायालयाने चांगलेच धारेवर धरले तुम्हाला बस मधील गर्दी चालते .मग लोकल ट्रेन मधील गर्दीच का चालत नाही असा थेट सवाल न्यायालयाने विचारला . पुढील १२ऑगस्टच्या सुनावणीत याबाबत काय असेल ते…
राज्यपालांच्या हस्ते ११५ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस पदक प्रदान
राज्यातील ११५ पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदारांना राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गुरुवारी (दि. ६) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. राजभवन मुंबई येथील दरबार हॉल येथे झालेल्या पदक अलंकरण सोहळ्यामध्ये २०२१ च्या स्वातंत्र्य दिनी तसेच २०२२ च्या प्रजासत्ताक दिनी जाहीर झालेली पोलीस पदके…
भारतीय हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानात पळापळ सुरू – लष्कर प्रमुख असीम मुनीरसह मंत्री आणि नेतेही बंकर मध्ये लपले
इस्लामाबाद – पहेलगाम हल्ल्याला जबाबदार असणारा पाकिस्तानी लष्कर प्रमुख असे असीम मुनीर याच्याविरुद्ध पाकिस्तान मधील जनतेनेच विद्रोह केला असून, एकीकडे पाकिस्तानी जनतेची भीती, तर दुसरीकडे भारतीय हल्ल्याचा धोका, यामुळे घाबरलेलाआसिफ मुनीर आता बंकर मध्ये लपला असल्याची माहिती उघडकीस आली आहे.पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी गेला होता. त्यानंतर संपूर्ण जगभर पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट…
.तर पुन्हा कडक लॉक डाऊन लावावा लागेल-मुख्यमंत्री
मुंबई/ कोरोंना अजूनही गेलेला नाही उलट तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशावेळी नागरिकांनी बेफिकीर राहू नये .सरकारने ज्या सूचना आणि नियम केले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे कारण आपल्या बेफिकीरी मुले पुन्हा कोरोंनाचा प्रादुर्भाव वाढला तर पुन्हा लॉक डाऊन लावावा लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिला आहे.आज स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राज्यातील…
नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार
पुणे/ सातारा मुंबई हायवे मार्गावरील नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे . ड्रायव्हरने उतारावर गाडीचे इंजिन बंद केले आणि न्युटल मध्ये गडी ठेवलित्यामुळे ती घसरली आणि पुढे थांबलेल्या वाहनांवर आदळली यात48 वाहनांचे कमी अधिक नुकसान झाले असून 50 जन जखमी झालेत . खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि भविष्यात…
