मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा भाग सुरू करण्यात आला आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडला होता
Similar Posts
महायुतीला मनसेचे इंजिन
सत्तेच्या राजकारणात नैतिकता, विचारधारा, धोरण याना काहीही किंमत नसते. त्यामुळे कोण कोणाचा कायमचा मित्र, अथवा कायमचा शत्रू नसतो .कारण सत्तेच राजकारण हे बेरजेचं असतं. त्यामुळे कधी कधी आपली ध्येय धोरणे बाजूला ठेवून, युत्या आघाड्या कराव्या लागतात. सध्या महायुती असो ,किंवा महाविकास आघाडी, या दोन्हींमध्ये वेगवेगळ्या विचारधारांचे लोक एकत्र आलेले आहेत .आणि ही त्यांची मजबुरी आहे….
देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला मराठी भाषेचा गौरव
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल राज्याच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा सत्कार मुंबई – भाषा हे फक्त बोलण्याचे माध्यम नसून आपली संस्कृती, परंपरा, इतिहास आणि साहित्याशी भाषेची नाळ जोडलेली असते. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता मराठी भाषेमुळे अधिक समृद्ध होते अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेल्या मराठी भाषेचा गौरव केला….
मुंबईत परतीच्या पावसाचा धुमाकूळ
मुंबई -आज सायंकाळी मुंबई आणि परिसरात गेल्या तासाभरापासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, पश्चिम उपनगर, कुर्ला या भागात विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तसेच या पावसामुळं सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मुंबईसह मुंबई पूर्व…
बेळगावमध्ये मराठ्यांच्या महामेळाव्याला कानडी सरकारने परवानगी नाकारली ! नेत्यांची धरपकड सुरू
बंगळुरु/कर्नाटकमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनासाठी बेळगावला जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटकात मराठी जनतेमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले आहे. कोल्हापुरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एसटी डेपोत जोरदार निदर्शने करून कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला आहे. तर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर तणावाचे वातावरण झाल्याने कर्नाटक- महाराष्ट्र…
भाजपचे आता मिशन मुंबई महानगरपालिका
मुंबई/महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत 132 जागा जिंकून घवघवीत यश मिळवणाऱ्या भाजपचे आता मुंबई महानगरपालिकेवर लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे त्यासाठी नियोजन पद्धतीने मोर्चे बांधणी केली जाणार आहे त्यामुळे यंदाची महानगरपालिका भाजप जिंकणार अशी शक्यता आहेविधानसभा निवडणुकीत मुंबईच्या छत्तीस जागांपैकी भाजपाने 15 जागा जिंकलेले आहे तर मुंबईवर अधिराज्य गाजवणाऱ्या शिवसेनेच्या…
पुणे अपघात प्रकरणी २ डॉक्टर व सफाई कर्मचारी निलंबित ! ससूनचे डीन सक्तीच्या रजेवर
पुणे – पुणे अपघात प्रकरणातील ब्लड सॅम्पल अदलाबदल प्रकरणात अखेर राज्य सरकारकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. ब्लड सॅम्पल फेकून देऊन लाच खाणाऱ्या डॉक्टर अजय तावरे, डॉक्टर श्रीहरी हरनोर यांचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या वतीने निलंबन करण्यात आले आहे. शिवाय महत्वाचे म्हणजे बी जे मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांना देखील तात्काळ सक्तीच्या रजेवर पाठवण्यात…
