मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा भाग सुरू करण्यात आला आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडला होता
Similar Posts
माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकावरून संसदेत गोंधळ
नवी दिल्ली/राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणावरील चर्चेदरम्यान, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून लोकसभेत जोरदार वादविवाद झाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.राहुल गांधी यांनी एका माजी लष्करप्रमुखांच्या पुस्तकाचा हवाला देत चीनवर प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, संरक्षणमंत्र्यांनी उत्तर देत पुरावे देण्याचे आश्वासन दिले. राहुल गांधी म्हणाले…
पंतप्रधान मोदींच्या हस्ते ३५ हजार कोटींच्या विकास कामांचे लोकार्पण
नवी मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवडी-नाव्हा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन झालं. या सेतूच्या उद्घाटनानंतर नवी मुंबई विमानतळाच्या मैदानावर मोदींची सभा पार पडली. यावेळी मोदींनी 35 हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यानंतर त्यांनी धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी मोदी सरकारने केलेल्या विविध विकासकामांचा पाढा वाचला. तसेच विकासकामांसाठी मोदी सरकार समुद्रालादेखील धडकू…
ग्रामीण भागातील गरिबाना रोजगार देणाऱ्या मनरेगा योजनेत मोठा बदल
नवी दिल्ली: केंद्रीय कॅबिनेटच्या झालेल्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरेंटी अधिनियम अर्थात मनरेगा चं नाव बदलण्यात आलं आहे. यापुढे ही योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाईल. २००६ मध्ये मनरेगा योजना लागू करण्यात आली. त्यावेळी देशात काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीए-१ चं…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयदसरा मेळाव्यासाठी मैदान मिळाले पण धास्ती कायम सेनेची नाकाबंदी करण्याचा प्लॅन ?
मुंबई – शिंदे आणि ठाकरे यांच्यात सध्या सुरु असलेला राजकीय संघर्ष पाहता या संघर्षाचा केंद्रबिंदू ठरलेला दसरा मेळावा आता दोघांसाठीही प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे. कारण आपलाच दसरा मेळावा मोठा व्हावा यासाठी दोन्हीकडून प्रयत्नांची शिकस्त केली जात आहे . पण शिंदे गटाची राज्यात सत्ता असल्याने आणि फडणवीस गृहमंत्री असल्याने मुंबई बाहेरून येणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना बाहेरच्या…
रात्री दहाच्या आत होळी पेटवावी लागणार -डी जे वर बंदी होळी वर कडक निर्बंध
मुंबई/ कोरोणाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा मोठ्या उत्साहात होळी आणि रंगपंचमी साजरी केली जाणार आहे.मात्र कोरोनचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी करीन करोना पूर्णपणे गेलेला नाही म्हणूनच यंदाही होळी वर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत त्यानुसार यंदा दहाच्या आता होळी पेटवावी लागणार आहे तसेच डिजे वर बंदी घालण्यात आली आहेकरोना आता जवळपास गेलेला आहे .मात्र…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय11 तारखेच्या न्यायालयीन सुनावणी नंतर मुहूर्त अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक – मंत्रिमंडळाचे गठण लांबणीवर
मुंबई/ बंडखोर आमदारांच्या पात्र अपात्र तेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतरच मंत्री मंडळाचे गठण होणार आहे.त्यामुळे 11 तारखेच्या नंतरच मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल असे दिसतेमहाराष्ट्रात भाजपा आणि शिंदे गटाचे सरकार अस्तित्वात आले आहे मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांचा शपथविधी झालेला आहे शिवाय सरकारने विश्वास दर्शक ठराव सुधा जिंकलेला आहे आता फक्त मंत्रिमंडळ अस्तित्वात…
