मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा भाग सुरू करण्यात आला आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडला होता
Similar Posts
शरद पवार यांचा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा- गुगली काय ?
मुंबई- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर, राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तर पवारांनी आपला निर्णय मागे घेण्याचा हट्ट धरला. त्याचवेळी जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बड्या नेत्यांना अश्रूही रोखता आले नाहीत. त्याचवेळी दुसरीकडे अजित पवार यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर काहीवेळा…
सुमारे पंधरा हजार कामगारांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा कोविड भत्ता नाही ; बेस्टमध्ये असंतोषाचा वणवा
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रम अर्थात बेस्टच्या सुमारे पंधरा हजार कामगारांना कोविड भत्ता म्हणून प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले होते. परंतु गेल्या चार पाच वर्षांपासून हे पंधरा हजार कर्मचारी प्रत्येकी पन्नास हजार रुपये मिळण्यापासून वंचित राहिले आहेत. यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. कोविड…
पत्रकारांच्या एस.टी. प्रवास सवलतीत सुधारणा होणार– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
मुंबई, दि. १७ :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही शासन पातळीवर विचाराधीन असून, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.विधान भवनात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत आधीस्वीकृतीधारक पत्रकारांच्या…
आषाढी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या गाडयांना टोलमाफी
मुंबई – पंढरपुरला जाणाऱ्या मानाच्या पालख्या, भाविक व वारकऱ्यांसाठी शासनाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांच्या गाड्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टोलमाफीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. टोलमाफीचे स्टीकर्स हे पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्यांमधून देण्यात येणार आहे. आषाढी वारीसाठी पांढरपूरला जाणाऱ्या पालख्या तसेच भाविकासाठी, वारकऱ्यांसाठीच्या सोयी-सुविधा, त्यांच्या वाहनाांना टोल माफ करण्याबाबत राज्य सरकारने…
जयंत पाटलांच्या आईविषयी अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद पडळकर विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन
मुंबई/सुसंस्कृत महाराष्ट्राला मान खाली घालायला लावेल असे संतापजनक विधान भाजपचे मुजोर आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.”जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी अवलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद वाटतं नाही, काहीतरी गडबड आहे’, अशा शेलक्या भाषेत त्यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटलांवर टीका केली .त्यांच्या या टीकेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून पडळकर यांच्या…
मुंबई – महाराष्ट्राला मुसळधार पावसाने झोडपले – रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत
मंगळवारी ठाणे , रायगड , रत्नागिरी , सिंधुदुर्ग मधील शाळा कॉलेजने सुट्टीमुंबई- रविवारी मध्यरात्री पासून सुरूझालेल्या मुसळधार पावसाने मुंबई – महाराष्ट्राला झोडपून काढले रात्री १ ते सकाळी ७ या वेळेत ३०० मिमी पाऊस पडला त्यामुळे मुंबईच्या हिंदमाता, किंगसर्कल ,सायंन अंधेरी सबवे बोरिवली , मालाड , गोरेगाव या भागात गुढगाभर पाणी साट्ले त्यामुळे रस्ते वाहतूक आणि…
