मुंबई/ कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रीत करण्यात आलेली झी टीव्ही प्रचंड लोकप्रिय रहस्यमय मालिका १६ऑगस्ट पासून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येणार आहे.कोरोंनामिळे मधल्या काळात या मालिकेचे चित्रीकरण थांबले होते ते आता पुन्हा सुरू झाले असून सोमवार ते शनिवार रात्री ११वाजता ही मालिका बघायला मिळेल या मालिकेचे पाहिले दोन भाग भाग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले होते म्हणून तिसरा भाग सुरू करण्यात आला आणि तोही प्रेक्षकांना खूप आवडला होता
Similar Posts
स्टॅमिना वाढवण्यासाठी शक्तीवर्धक वायाग्रा खाणाऱ्या इसमाचा मृत्यू
मुंबई/गुजरात मधून एका मुलीला मुंबईला तिला एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्याशी शरीर संबंध करण्यासाठी स्टॅमिना वाढावा म्हणून शक्तीवर्धक व्याघ्र गोळ्या खाणाऱ्या एका डायमंड व्यापाऱ्याचा हार्ट अटॅक ने मृत्यू झाला आहेगुजरात मधील संजय कुमार तिवारी हा एका डायमंड कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करतो त्याने तिथल्याच एका कुटुंबाला आर्थिक मदत केली होती त्यानंतर त्या कुटुंबातील चौदा वर्षाच्या मुलीला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबईची सुरक्षा रामभरोस
देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर ही एक जागतिक कीर्तीची मोठी बाजारपेठ आहे.शिवाय औद्योगिक महानगर असल्याने इथली लोकसंख्या जवळपास 3 कोटींचा आसपास आहे.त्यामुळे येवढ्या मोठ्या शहरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून ज्या उपाययोजना व्हायला हव्या होत्या त्या होऊ शकल्या नाहीत त्यामुळे हाय सिक्युरिटी झोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येरियमधे सुधा गुन्हेगारी घटना घडत आहेत बुधवारी भर दुपारी मुंबई उच्च…
रेल्वेच्या हद्दीतील झोपड्या पुनर्वसन- केवळ मतांच्या लाचारीसाठी राजकारण्यांचे भलावण
मुबई- मुंबई ठण्या सारख्या शहरांमध्ये दिवसेंदिवस झोपडपट्ट्यांची वाढ होतेय.सरकारी आणि खाजगी भूखंडावर अतिक्रमण करून झोपड्या बांधल्या जात आहेत मात्र या झोपड्यांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तसेच बांगलादेशी नागरिकांचे बेकायदा वास्तव्य आहे आणि पोलिसांकडे त्यांचा कोणताही रेकॉर्ड नसल्याने या झोपडपट्ट्या गुन्हेगारांची आश्रयस्थान बनलेली आहेत.आणि हे सर्व इथल्या राजकीय पुढाऱ्यांना ठाऊक असतानाही केवळ मतांच्या लाचारीसाठी ते झोपडपट्ट्या…
जनरल बिपिन रावत व त्यांच्या पत्नीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार-महायोधा अनंतात विलीन
दिल्ली/बुधवारी तामिळनाडूतील कुननुर येथे झालेल्या भीषण अपघातात मृत्यू मुखी पडलेले सी डी एस बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मदुलिका यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात आणि पूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.रावत दांपत्याच्या दोन मुलींनी आपल्या आई वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आणि भारताचा एक महान लढवय्या सुपुत्र अनंतात विलीनझालेगेल्या बुधवारी कुंनर येथे लष्कराच्या एका हेलिकॉप्टरला अपघात…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र…
‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?
रिझर्व बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंजेस बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) भांडवल बाजाराची प्रमुख नियामक संस्था. मुंबईतील न्यू इंडिया बँकेच्या पाठोपाठ इंडसइंड बँकेतील अनियमितता, अयोग्य जोखीम व्यवस्थापन, इन्सायडर ट्रेडिंग यामुळे पुन्हा एकदा लाखो भागधारकांना कोकोट्यावधीरुपयांचा “चुना” लागला आहे. या पार्श्वभूमीवर हे दोन्ही नियामक खरोखरच लायकीचे किंवा योग्य क्षमतेचे आहेत…
