: मुंबई – सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गंभीर आरोप करून त्यांना ईडी च्या तावडीत देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र सोमय्यानं येवढी माहिती कुठून मिळते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती .अखेर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताना या सगळ्या मागे रामदास कदम असल्याचे संगितले .रामदास कदम यांचा एक खास माणूस आणि सेनेचा कार्यकर्ता प्रसाद कर्वे यानेच आर टी आय च्या माध्यमातून माहिती कडून ती किरीट सोमय्या यांना पुरवली .त्यामुळेच बेहिशोबी मालमतेमधून अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट उभा राहिला . त्याची माहिती सोमय्यानं देण्यात आली असे खेडेकर यांनी संगितले .मात्र रामदास कदम यांनी खेडेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत . तर या घटनेमुळे कोकणातील शिवसेनेत मोठी खळबळ मजली आहे
Similar Posts
एमपीएससीने निवडलेल्या १११ उमेदवारांना इडब्ल्यूएसची सवलत नाकारली
मुंबई- – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निवडलेल्या १११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातून अर्ज भरलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्चं न्यायालयाने स्थगिती दिल्याने मराठा समाज संतप्त झाला असून त्यांनी नियुक्तीपत्र देण्यासाठी आयोजित केलेल्या वाय बी चव्हाण सेंटर मधील कार्यक्रमात गोंधळ घातला .आता मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न निकालात काढण्याचे आश्वासन दिले आहे.. मराठा मोर्चा समन्वयक आणि शिंदे गटाचे प्रवक्ते संजीव भोर…
वरळीतील कार्निवल बारवर पोलिसांची धाड
मुंबई – दिवंगत आर आर पाटील यांनी लेडीज बार बंद करणारा कायदा करून लाखो लोकांचं संसार वाचवले होते. आज ते हयात नसले तरी महाराष्ट्रातील लेकीबाळी त्यांना दुवा देत आहेत . मात्र मुंबई सारख्या ठिकाणी आजही पोलिसांबरोबर आर्थिक सेटिंग करून काही ठिकाणी लेडीज डान्स बार सुरु आहेत . पोलिस समाज सेवा शाखेला मिळालेल्या माहितीवरून दोन डिसेंबरला…
लाडकी बहीण योजने विरुद्ध उच्चं न्यायालयात याचिका
मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेले नुकसान विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याचे प्रयत्न सध्या महायुतीने सुरु केले आहेत त्यासाठीच सर्व महिलांचा पाठींबा मिळावा म्हणून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. पण हि योजना सुरु होण्यापूर्वीच कायद्याच्या कचाट्यात सापडणार आहे , कारण यायोजनेच्या विरोधात मुंबई उच्चं न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली असून…
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीची फेर मत मोजणीची मागणी
दि. म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक संचालक निवडणूक २०२५ – २०३० च्या मतमोजणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता व अनागोंदी झाल्याचा गंभीर आरोप जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत केला. यावेळी दिपक मदने, कविता विशे, वर्षा माळी, मुंजा गिरी आदी उमेदवार उपस्थित होते. जय सहकार पॅनलचे विष्णू घुमरे यांनी सांगितले की, मतमोजणी…
चेंबूर मध्ये पेटत्या दिव्याने घेतला एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी
मुंबई/चेंबूरच्या सिद्धार्थ नगरात पहाटे आग लागून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला .मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे याप्रकरणी पोलीस सध्या चौकशी करीत आहे दरम्यान मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आर्थिक मदत जाहीर केली आहेचेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीच्या के एन गायकवाड मार्गावरील गांगुर्डे फ्लॅट नंबर 16 येथे चेधीराम अलगुराम गुप्ता यांच्या राहत्या घराला पहाटे आग…
१४० कोटी भारतीयांनी लघवी केली तरी पाकिस्तानात सुनामी येईल – अभिनेता मिथुन चक्रवर्तीच पाकिस्तानी लष्करप्रमुखांना सडेतोड उत्तर
कोलकाता /भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी भारताला युद्धाची पोकळ धमकी दिली होती. भारताने जर सिंधू पाणी करार रद्द केला आणि सिंधू नदीवर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन्ही देशांमध्ये युद्ध होऊ शकते असं झरदारी यांनी म्हटलं आहे. यावर आता प्रसिद्ध…
