: मुंबई – सध्या शिवसेनेच्या काही नेत्यांवर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या गंभीर आरोप करून त्यांना ईडी च्या तावडीत देण्याचा प्रयत्न करीत आहेत . मात्र सोमय्यानं येवढी माहिती कुठून मिळते याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती .अखेर खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी याबाबतचा गौप्यस्फोट करताना या सगळ्या मागे रामदास कदम असल्याचे संगितले .रामदास कदम यांचा एक खास माणूस आणि सेनेचा कार्यकर्ता प्रसाद कर्वे यानेच आर टी आय च्या माध्यमातून माहिती कडून ती किरीट सोमय्या यांना पुरवली .त्यामुळेच बेहिशोबी मालमतेमधून अनिल परब यांचा दापोलीतील रिसॉर्ट उभा राहिला . त्याची माहिती सोमय्यानं देण्यात आली असे खेडेकर यांनी संगितले .मात्र रामदास कदम यांनी खेडेकर यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत . तर या घटनेमुळे कोकणातील शिवसेनेत मोठी खळबळ मजली आहे
Similar Posts
पायाला दुखापत होऊनही जनसंपर्क सुरूच – शिवडीत मनसेच्या बाळाचीच जोरदार हवा
मुंबई – [ सोनू जाधव ] आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे . माणसे प्रमु ख राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी लोटत आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारा दरम्यान पायाला दुखापत झाली तरी जनतेशी…
लाड़ली बहन योजना के खिलाफ हाई कोर्ट में याचिका
मुंबई – लोकसभा चुनाव में हुए नुकसान की भरपाई विधानसभा चुनाव में करने के लिए महायुति ने प्रयास शुरू कर दिए हैं और सभी महिलाओं का समर्थन हासिल करने के लिए हर महीने 1500 रुपये देने के लिए लड़की बहन योजना शुरू की गई है लेकिन यह योजना शुरू होने से पहले ही कानूनी पचड़े…
नागपूर दंगलीचा सूत्रधार फईम खानचे अतिरेकी संघटनांशी संबंध किरीट सोमय्यांचा आरोप
मुंबई/औरंगजेबाच्या कबरी वरून नागपूर मध्ये नुकतीच जी दंगल भडकवण्याचा प्रयत्न झाला त्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. पण आता या फईम खानचा मालेगावातील दहशतवादी संघटनांची संबंध असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या याने केला आहे.नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीवरून काही दिवसांपूर्वी दोन गटात राडाराला होता त्यात पन्नास अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आपल्या…
ईव्हीएम शिवाय मोदी निवडणुका जिंकू शकत नाहीत- राहुल गांधी
मुंबई/उद्योगपतींची शक्ती हा देश चालवत आहेत .आणि मोदी हे केवळ एक मुखवटा आहे . त्यामुळे ईव्हीएम शिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाहीत .कारण ईव्हीएम मध्ये अशा प्रकारचे कागद सेट केलेले आहेत की ते फक्त एकाच चिन्हाला मत जाते. असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत बोलताना केला.राहुल गांधींच्या भारत न्याय…
आंबवकर सेवासंघ (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) या संघटनेची पहिली कार्यकारणीची सभा मुंबई येथे संपन्न.
आंबवकर सेवा संघ (नोंदणीकृत) मुंबई – रत्नागिरी यांची पहिली कार्यकारणी सभा विक्रोळी येथे पार पडली. सदर संघटनेचे कार्यक्षेत्र हे मुबंई व रत्नागिरी येथे आहे.आंबवकर सेवासंघ या संघटनेचे महत्वाचे उद्देश्य हे मूळ वतन आंबव या गावातून विखूरलेल्या समस्त आंबवकर भावकीस (आंबवकर,आंबोकर/आंबेकर,रीळकर,आंब्रे,) यांस एकत्र आणणे व त्यांची सामाजिक,आर्थिक व शैक्षणिक प्रगति करणे हे आहे. सर्व भावकी समाजामधे…
जरान्गेच्या आंदोलनाची एस आय टी चौकशीचे आदेश – फडणवीसांची माफी मागून जरांगे एक पावूल मागे
मुंबई : मराठा आक्षणाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंंभीर आरोप केले होते. एकेरी उल्लेख करत फडणवीसांना सागर बंगल्यावर येण्यार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर सरकारनेही कठोर भुमिका घेत जमावबंदीचे आदेश दिले. आज विधीमंडळ्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली. त्यासोबतच जरांगे यांच्या आंदोलनाला शरद…
