: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय | विश्लेषणसत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल
मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या देशातील लोकशाही वाचवू या!ताज्या आणि विश्वसनीय बातम्या,विविध विषयांचा आढावा घेणारे लेख ,कला,क्रीडा, सांस्कृतिक ,आणि आरोग्य याबाबतची त्यात्या विषयातील तज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती आणि बरेच काही…..वाचा आणि वाचवा स्वतःला,आपल्या समाजाला आणि या देशातील लोकशाहीला..गेली बारावर्ष सा….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार
मुंबई/ गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला . यावेळी संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित होते हृदयनाथ प्रकृती अस्वस्थ असल्याने उपस्थित राहू शकले नाहीत .माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात झालेल्या या सोहळ्याला राज्यपाल कोषारी आणि विरोधीपक्ष नेते फडणवीस हे सुधा हजर होते यावेळी बोलताना…
अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय
मुंबई/ शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष पाहता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत मोठा विजय झाला.पाणी पडले तरी मशाल विकली नाही त्यामुळे आता मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक झाली या निवडणुकीसाठी पूर्वी…
तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब-सोमया
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी…
बारावीचा निकाल 91.25 टक्के- यंदाही मुलींनीच मारली बाजी
मुंबई/ राज्य उच्च मध्मिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला या परीक्षेत 91.25 टक्के मुले मुली उत्तीर्ण झाली. कोरोना मुळे मागील वर्षी परीक्षा आणि पेपर तपासणीचा गोल होता. करोना काळात ऑनलाईन परीक्षा झाल्या होत्या शिवाय काही सवलतीही देण्यात आल्या होत्या. पण यावर्षी कारोना गेल्यामुळे बारावीच्या परीक्षा ऑफ लाईन आणि व्यवस्थित झल्यायांदा बारावीच्या…
दिशा सालीयन बाबत सीबीआयचा खुलासा
दिल्ली/ दिशा सलीयांन प्रकरण आम्ही कधीही हाताळले नाही त्यामुळे या बाबतच्या ज्या बातम्या पसरल्या आहेत त्या बिनबुडाच्या असल्याचा खुलासा सीबीआयने केला आहे सीबीआयचा या खुलाशामुळे आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे .दिशा सलियांन प्रकरणात सीबीआयचा निष्कर्ष अशा बातम्या पसरल्या होत्या . पण आमच्या नावाने पसरलेल्या या बातम्या बिनबुडाच्या आहेत .असा खुलासा आज सीबीआयने केला आहे.सुशांत…
