: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे
Similar Posts
राजं ठाकरे यांनी घेतली जखमी कल्पिता पिंपळे यांची भेट
ठाणे/ फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन त्यांची व त्यांच्या अंगरक्षकाची विचारपूस केली . यावेळी स्वतःची काळजी घ्या आणि लवकर बर्या व्हा बाकीचे आम्ही बघू असे राज ठाकरे यांनी सांगितले तसेच अधिकृत आणि अनधिकृत…
दिशाला मृत्यू नंतरही बदनाम का करताय -आई वडिलांचा सवाल
मुंबई/ सुशांतसिंग राजपूत याची कथित सेक्रेटरी दिशा सलियान हिच्या आत्महत्येचे राजकारण सुरू झाल्यामुळे दिशाचे पालक प्रचड तनावा खाली असून आम्हाला शांतपणे जगुद्य अन्यथा जीवच बरे वाईट करू असा इशारा त्यांनी दिल्यामुळे आता दिशा सलीयान प्रकरणाला भावनात्मक कलाटणी मिळाली आहे.सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येनंतर दिशा सलियन हिनेही इमारतीवरून खाली उडी टाकून आत्महत्या केली होती. मात्र त्या अगोदर…
छ. शिवरायांकडून प्रेरणा घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवतीर्थावर अवतरली ‘शिवशाही; जाणता राजा महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला तुफान गर्दी मुंबईभारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले तेव्हा त्यांनी रायगडावर जात छ. शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होवून दर्शन घेतले. त्यांच्याकडून प्रेरणा आणि तेज घेवुनच गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले….
रुग्णालयात कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या व सफाई काम ठेकेदाराकडून पालिकेला चुना ! अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे च्या पाहणीत ठेकेदाराचे पितळ उघडकीस
मुंबई/आपली मुंबई महानगर पालिका ही कितीही श्रीमंत असली तरी पालिकेच्या तिजोरीत असलेला पैसा हा मुंबईकरांच्या घामाचा आहे .पण याच पैशावर पालिकेतील काही कंत्राटदार पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून कसा डल्लं मारतात हे अनेक वेळा उघडकीस आले आहे.पालिकेच्या रुग्णालयामध्ये काही कंत्राटी कामगार आहेत आणि हे कामगार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना पालिका दरमहा लाखो रुपये देते पण त्या बदल्यात कंत्राटी…
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
हिंदुत्ववाद्यांनी आव्हाडांचे पुतळे जाळले
मुंबई – सध्या राजकीय नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे राज्यातील वातावरण दिवसेंदिवस दूषित बनत चालले आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी असेच एक वादग्रस्त ट्विट केले आहे रावण कडून रामायणातून राम समजावून सांगा या त्यांच्या वक्तव्यामुळे भाजप आणि हिंदुत्ववादी संघटना संतप्त झाल्या असून आज ठिकठिकाणी त्यांचे पुतळे जाळण्यात आले : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
