: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे
Similar Posts
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन-
मुंबई, दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी आज…
महाराष्ट्र आणि मुस्लिम समाजानेही टाकला सुटकेचा निःश्वास
मनसेची आजची राज्यव्यापी महा आरती रद्दमुंबई/ भोंगे आणि हनुमान चाळीसच्या वादाने अगोदरच महाराष्ट्रातील वातावरण तापलेले असताना आज रमजान ईदच्या दिवशी च मनसेने महाराष्ट्रातील सर्व मंदिरांमध्ये आरती करण्याचा निर्णय घेतलेला होता पण नंतर तो रद्द करण्यात आला दुसऱ्याच्या सणात विघ्न नको म्हणून कुणीही 3 मे रोजी महाआरती करू नये पुढे काय करायचे ते मी ट्विट करून…
वरळी सिलेंडर स्फोटातील जखमींवर ४० मिनिटे उशिरा उपचार- डॉक्टर बडतर्फ तर नर्स निलंबित
मुंबई/ वरळी सिलेंडर स्फोटातील गंभीर जखमी पुरी दांपत्याला नायर मध्ये उपचारासाठी आणले असता त्यांच्यावर उपचार करण्यास तब्बल ४० मिनिटे उशीर झाल्याने त्या दांपत्याचा मृत्यू झाला असे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले असून या प्रकरणी डॉ.शशांक यांना बडतर्फ करण्यात आले तर नर्स प्रीती हिला निलंबित करण्यात आले असून तिची खाते निहाय चौकशी सुरू आहे ३ नोव्हेंबर…
भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेचे १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर
मुंबई -पालिकेतील भ्रष्टाचाराच्या हिरव्यागार कुरणावर चरणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आता दिवस भरले म्हणायला काही हरकत नाही कारण भ्रष्टाचार प्रकरणी पालिकेच्या तब्बल १३४ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे त्यातील ५५ जणांना बडतर्फ तर ५३ जणांना निलंबित करण्यात आले आहे शिवाय २०० अधिकारी तपस यंत्रणांच्या रडारवर आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल असलेल्या१२४ प्रकरणात २०० कर्मचारी समाविष्ट…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुंबई जनसत्ता न्यूज पोर्टलचे उध्दघाटन
मुंबई -प्रिट मीडिया मध्ये आपल्या धारदार लेखणीने गरीब,पिढीत आणि शोषितांना न्याय मिळवून देणार्या मुंबई जनसत्ताचे आता न्यूज पोर्टल ही सुरू झाले असून दिंनाक 28 जुलै 2021 संपादक किसन जाधव यांच्या हस्ते त्याचे उद्घघाटन झाले.यावेळी प्रसार माध्यमधील श्री बी.ए.जाधव, माजी पोलिस अधिकारी शिवाजी पोपळे, मेनेजर प्रविण शितोळे ,उद्योजक क्षेत्रातील अर्जुन गायकवाड,सत्तापा साळोखे आणि सामाजिक क्षेत्रातील चंद्रशेखर…
मुंबई महापालिकेसाठी भाजपचे मिशन १५०- भाजपला ६० मध्ये ऑल आऊट करू – संजय राऊत
मुंबई/ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, मुंबई महापालिका निवडणूक घेण्यासाठी हे सरकार घाबरत आहे. हे सरकार निवडणुकीपासून पळ काढत आहे. त्यांनी १५० जागा जिंकण्याची भाषा केली आहे, पण आम्ही त्यांना ६० च्या आत आऊट करू. याला प्रत्युत्तर देताना भाजपा नेते मनोज कोटक म्हणाले, मुंबई महापालिकेत भाजपाचाच महापौर होणार आहे. कोटक यांच्यापाठोपाठ आता…
