: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे
Similar Posts
कर्नाटकातील ८६५ गावातील इंच न इंच जागेसाठी कायदेशीर लढाई लढू-
अधिवेशनात कर्नाटक विरुद्ध ठराव एकमताने मंजूरनागपूर – कर्नाटकातील एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही असा ठराव कर्नाटक विधानसभेने केला होता . त्याला उत्तर म्हणून महाराष्ट्राच्या विधासभेतही मराठी भाषिक ८६५ गावातील एक एक इंच जागेसाठी कायदेशीर मार्गाने न्यायालयीनलढाई लढू असा एकमताने ठराव मंजूर करण्यात आला तसेच सीमा भागातील मराठी भाषिकांसाठी अनेक योजनाही जाहीर करण्यात आल्या बोमाईं…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईकलिना मध्ये होणार लतादीदीचे भव्य स्मारक
मुंबई/ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मारकाचा वाद आता मिटला आहे दिदिंचे स्मारक आता कलीना येथील उच्च शिक्षण तंत्र विभागाच्या जागेवर होणार आहे तब्बल अधिक एकर जागेत या स्मारकासाठी १२०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहेगत रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झाले होते त्यानंतर शिवाजी पार्क मैदानात त्यांचे स्मारक उभारावे अशी मागणी पुढे येऊ लागली…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुढील काळात एक नविन चळवळ मुख्यमंत्री शिंदे च्या रूपाने महाराष्ट्रात उभी होत आहे.- भवानजी
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मी अनेक दिवसापासून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय भाग घेत आहे. भारत काही घराण्याच्या तावडीत सापडलेला दिसतो , सामान्य माणसाला राजकारणात भाग घ्यायचा असेल तर घेऊ शकत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. म्हणूनच जो भारतातला टॅलेंट आहे, अत्यंत हुशार माणस आहेत, अत्यंत कर्तबगार…
हॉटेल,रेस्टॉरंट,यांना रात्री १० पर्यंत परवानगी
देवाचा बंदिवास कायममुंबई/ कोरोंनाच्या भीतीने गारठलेल्या सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत हळू हळू उद्योग धंदे सुरू करायला परवानगी दिली आहे. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हॉटेल्स,रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांच्या लढ्याला यश आले आहे .पण नाटयगृहे,चित्रपट गृह आणि मंदिरे बंदच राहणार आहेत. कोरोंनाच्या संकटांमुळे गेल्या वर्षभरापासून…
महाराष्ट्र सरकारने सणांवरचे निर्बंध अखेर हटविले -गुढी पाडव्याच्या शोभायात्रा परवानगी
मुंबई/ कोरोणचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अखेर काल सरकारने सनांवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे उद्या गुढी पाडवा दणक्यात साजरा होणार आहे शोभायात्रा काढण्यास परवानगी देण्यात आली आहे जनतेने सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहेकोरोनामुळे सरकारने पॅन्डनिक ॲक्ट अन्वये सणांमध्ये होणारी गर्दी रोखण्यासाठी काही निर्बंध घातले होते पण आता कॉरोणा जवळपास संपलेला आहे सगळे व्यापार…
