: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर गेल्या 25 वर्षातील रस्त्यांच्या विविध कामांची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी भाजपने केल्याने सत्ताधारी शिवसेना आणि पालिका प्र्शासनाचे धाबे दणाणले आहेत .आज वर रस्त्यांची जिजि कामे झाली आहेत त्यात अत्यंत हलक्या दर्जाचे मटेरियल वापरले गेल्याने डांबारी करण केलेल्या रस्त्यांची वर्षभरतच चाळन होते आणि त्यामुळे मुंबईकर सतत पालिका प्रशासनाला दोष देत असतात 30 हजार कोटींच्या आसपास बजेट असलेल्या मुंबई महापालिकेला मुंबई शहरात चांगले रास्ते बांधता येत नसतील तर पालिका प्रशासन काय करतेय आणि ज्यांना मुंबईकरणी मोठ्या विश्वासणे निवडून दिले ते सत्ताधारी शिवसेना झोपले आहेत का ? रस्त्याच्या कामातील झोल त्यांना दिसत नाही का ? असा सवाल मुंबईकर करीत आहेत मुंबई शहर आणि उपनगरतील रस्त्यांची दुर्दशा झाली असून रस्त्याच्या साईट पट्टीवर मोठे खड्डे पडले आहेत . 1997ते 2021 या कलावधीत रस्त्यांच्या कामावर तब्बल 21 हजार कोटी खर्च हौ अनही ज्या रस्त्यांची ही अवस्था असेल तर त्या कंत्राटदारणी ही सर्व कामे केली आहेत .त्यांना केवळ काळ्या यादीत टाकून चालणार नाही तर त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवेत . तसेच रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामात त्यांना पालिकेतील ज्या अधिकार्यानी मदत केली आहे त्या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावरही करवाई करायला हवी अशी मुंबईकर जनतेची मागणी आहे .मुंबईतील 1950 किमी रस्त्यांपाइकी केवळ केवळ 750 किमी रस्त्यांचे सीमेंट कोंक्रेतीकरण झाले आहे तर उर्वरित 60 टक्के रस्त्यां पैकी निमया रस्त्यांचे डांबरीकरण झालेय त्याचा पाच वर्षांचं हमी कालावधी आहे .त्यामुळे त्याची पाच वर्ष देखभाल कंत्राटदारला करावी लागणार आहे
Similar Posts
सुमाया इंडस्ट्रीजने पे ॲग्रीमध्ये ची बहुसंख्य भागीदारी– सुमाया ॲग्रो एक समग्र कृषी व्यवसाय म्हणून उभारण्याचा महत्त्वाचा करार
मुंबई, २४ ऑगस्ट, २०२१: सुमाया इंडस्ट्रीज लि. (NSE Code: SUULD) एक उदयोन्मुख व्यवसाय आहे. या वैविध्यपूर्ण समूहाने अलीकडेच कृषी विषयक व्यवसायात प्रवेश केला आहे.या कंपनीच्या उपकंपनीने ५१% भागभांडवल संपादित केले आहे. पे ॲग्री इनोवेशन लि. कंपनी एक टेक कृषी आणि अन्न व्यवसायात काम करते. यात शेतकरी, प्रक्रिया आणि ग्राहकांच्या शेती विषयक वस्तूंचे मूल्यमापन करण्याचे काम…
नियोजित सी लिंक मुळे अलीबागच्या विकासाला कलाटणी मिळणार
मुंबई-करंजा-रेवस सी-लिंकची ४० वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने या कामासाठी ९०० कोटींची निविदा काढली आहे. त्यामुळे त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. या सी-लिंकमुळे नवी मुंबई ते आलिबाग यांच्यातील अंतर ४० किलोमीटरने कमी होणार आहे. त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे.राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांनी रेवस-रेड्डी या सागरी मार्गाची…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनगरमध्ये लव्ह जिहाद – चौघांना अटक
अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलं, तसंच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी धास्तावली यानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख…
आदित्यच्या खास अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू- पालिका प्रशासनात सेनेच्या वर्चस्वाला सुरुंग
मुंबई / राज्यात सतातर होताच सुडाच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. नव्या सरकार मधील नेत्यांनी शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असलेल्या पालिकेतील अधिकाऱ्यांची जुण्यापदावरून उचलबांगडी करायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आदित्यच्या अगदी जवळचे अधिकारी अशी ओळख असलेल्या जी विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी के पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रंशात सकपाळ…
टाकवे गावात नाथा प्रतिष्ठानतर्फे चित्रकला स्पर्धा
टाकवे -सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यातील टाकवे गावच्या टाकवे हायस्कूलचे संस्थापक दिवंगत कर्मयोगी नाथा शेठ जाधव यांच्या जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त १८ जानेवारी २०२३ रोजी शालेय सांस्कृतिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्त पंचक्रोशीतील टाकवे, बाबवडे , पाचुंबरी, वाटेगाव , धामवाडी, पनुबरे, गिरजवडे, भैरववाडी , शिवरवाडी , घांगरेवाडी, पुदेवाडी, या सर्व शाळांमधील पहिली ते दहावी…
भ्रष्टाचार प्रकरणी आघाडी सरकारचे २० मंत्री रडारवर
ठाणे/ वेगवेगळ्या भ्रष्टाचारात अडकलेले महा विकास आघाडी मधील २० मंत्री तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत त्यातील अनिल परब,प्रताप सरनाईक,जितेंद्र आव्हाड,हसन मुश्रीफ हे लवकरच जेल मध्ये जातील असे किरीट सोमय्या यांनी सांगितले ते काल ठाण्याच्या पाच पाखडी भागात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आले होते
