मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे एकदा ते म्हणाले होते की हे सरकार २५ वर्ष सतेत राहील त्यावर विश्वास ठेवायचा का आणि त्याच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी उत्तर द्यायला तो माझा बॉस आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे
Similar Posts
भटक्या श्वान नसबंदी कार्यक्रम: BMC चा २३ कोटींचा खर्च, पण संकट कायम!
मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी पुढील तीन वर्षांत १ लाख ३५ हजार श्वानांची नसबंदी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला असून, यासाठी २३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, २०२४ च्या सर्वेक्षणानुसार शहरात ९०,७५७ श्वान असूनही २०३० पर्यंत ही संख्या ४.४८ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.या कार्यक्रमात परळ पशुवैद्यकीय महाविद्यालयासह ९ संस्था सहभागी…
इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला – तिसऱ्या महायुद्धाचे काउंटडाऊन सुरू
तेहरान/इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, आता अमेरिकेची एन्ट्री झालेली आहे. अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या तीन अनुप्रकल्पांवर हल्ला करून जगात खळबळ माजवली आहे. त्यामुळे चिडलेल्या इराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे .परिणामी जगात तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकेची एन्ट्री म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी आहे अशी प्रतिक्रिया जगातील अनेक…
केंद्राकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज
दिल्ली -केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १ लाख कोटींचे कर्ज मिळणार आहे. या कर्जामुळे महाराष्ट्रातील काही समस्या सुटली तसेच काही प्रकल्प मार्गी लागतील त्यामुळे फडणवीसांनी केंद्राचे आभार मानलेत50 वर्षांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपयांचे व्याजमुक्त कर्ज देण्याची योजना आखण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. याबद्दल फडणवीस यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याशिवाय…
बॉलिवूडचे निर्माते दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर गोळीबार
मुंबई- प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्या घराबाहेर गोळीबार झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराबाहेर चार राउंड फायरिंग करण्यात आली. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचले. संबंधित घटनेचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यांच्या घराबाहेर सुरक्षाही वाढवण्यात आली आहे, दिग्दर्शकाच्या घराबाहेर मोठ्या संख्येने…
वार्ड फेर रचनेच्या विरोधात भाजप नगरसेवक न्यायालयात
मुंबई/ राज्य सरकारने नुकतीच मुंबई महापालिका क्षेत्रातील वार्ड ची जी फेररचना करून वार्ड ची संख्या वाढवली आहे त्याच्या विरोधात अभिजित सामंत आणि राजश्री शिरवाडकर या दोन भाजप नगरसेवकांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यावर गुरुवारी सुनावणी आहेे.काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मुंबईची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन वार्ड फेर रचना करून ९ वार्ड वाढवले.त्याला भाजपने विरोध केला आहे….
अवघ्या 20 रुपयावरून काँग्रेस नेत्याच्या भावाची हत्या
लुधियाना/ जेवणाच्या बोलतील अवघ्या 20 रुपयावरून काँग्रेसनेत्याच्या भावाची हत्या करण्यात आली.पंजाबमधील लुधियाना येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. साहनेवाल मतदारसंघातील नंदपूर सूए परिसरात जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादात काँग्रेस नेते अनुज कुमार यांचा भाऊ अमित कुमारची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी अमितला घेरलं आणि त्याच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेने परिसरात खळबळ उडाली…
