मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे एकदा ते म्हणाले होते की हे सरकार २५ वर्ष सतेत राहील त्यावर विश्वास ठेवायचा का आणि त्याच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी उत्तर द्यायला तो माझा बॉस आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे
Similar Posts
छत्रपती संभाजीनगर शहरात नामांतराच्या समर्थनात भव्य मोर्चा
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी,सरकारच्या या निर्णयाच्या समर्थनार्थ शहरात भव्य असा मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या वतीने ‘हिंदू जनगर्जना मोर्चा’ आयोजन करण्यात आले. इतर अनेक पक्ष आणि संघटनांनी देखील या मोर्च्याला पाठींबा दिला. शहरातील क्रांती चौकातून साडेअकरा वाजेच्या सुमारास या मोर्च्याला सुरवात झाली होती.पुढे जालना रोडवरून निराला बाजार मार्गे…
राज्यातील शाळा सोमवार पासून सुरू होणार
मुंबई/ कोरॉनाच्या तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढल्यामुळे गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे .मात्र याबाबत परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेतकोरोनाच काही प्रमाणात कमी झाल्याने नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्यात आल्या होत्या मात्र डिसेंबर मध्ये पुन्हा र्भाव वाढल्यामुळे शाळा बंद करण्यात आल्या तेंव्हा…
किशोरी पेडणेकर मुख्यमंत्र्यांना भेटणार
मुंबई/ एस आर ए घोटाळ्यात नाव आल्याने आता मुंबईच्या माजी महापौर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटणार आहेत मात्र अचानक त्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ माजली आहे. दरम्यान आज किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी अडीच तास पोलिसांनी चौकशी केली तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी वरळीच्या गोमाता एस आर ए गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली. मात्र…
अवकाळी पावसामुळे पालघर मधील शेकडो कुटुंब उघड्यावर
राजकीय पक्षाचे पुढारी निवडणूक प्रचारात मग्नपालघर : राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून गेल्या आठवडाभरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या फळबागांचं नुकसान झालं असून वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून जाऊन आर्थिक झळही बसली आहे. विशेष म्हणजे शेतकरी त्रस्त झाला असून अद्यापही शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया बाकी असल्याने प्रशासन निवडणूक कामातच व्यस्त असल्याचे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची बाजी
मुंबई / रविवारी झालेल्या 608 ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत भाजप वरच्या श्रधेपोटी भक्तांनी भाजपच्या पदरात भरभरून मते टाकली आणि या निवडणुकीत भाजपने बाजी मारली.तर या निवडणुकीत शिवसेनेला फुटीचा फटका बसून शिवसेना पाचव्या क्रमांकावर फेकली गेली दरम्यान हा निकाल म्हणजे भविष्यातील नांदी आहे असे फडणवीस यांनी म्हटले आहे.रविवारी झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत जवळपास 80 टक्के मतदान झाले…
८० लाखांचे बक्षीस असलेल्या२ नक्षलवाद्यांचे एन्काऊंटर
गडचिरोली/केंद्र सरकारने देशाला नक्षलवाद्यांपासून मुक्त करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ ही अखेरची तारीख ठरवण्यात आली आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा यंत्रणा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशातच आता सुरक्षा दलांना छत्तीसगडमध्ये मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी 2 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. याबाबत सविस्तर…
