मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे एकदा ते म्हणाले होते की हे सरकार २५ वर्ष सतेत राहील त्यावर विश्वास ठेवायचा का आणि त्याच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी उत्तर द्यायला तो माझा बॉस आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे
Similar Posts
गणेश भक्तांना खुश खबर पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू तर मुंबई गोवा महा मार्गावर अवजड वाहनांना नो एंट्री
मुंबई/ गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर मुंबईतील चाकरमानी कोकणात जातात.त्यांच्या प्रवासात अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत करोना मुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेल्या दिवा ‘मडगाव,दिवा रत्नागिरी,मुंबई सावंतवाडी, आदी पॅसेंजर गाड्या ७ सप्टेंबर पासून पुन्हा सुरू होणार फेस्टिवल स्पेशल म्हणून कोकण रेल्वे मार्गावर या गाड्या धावणार आहेत त्यामुळे चाकरमान्यांचा गणेशोत्सवातील प्रवास सुकर होणार…
नायारचा भूखंड खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न – पालिका अधिकाऱ्यांना गोत्यात आणणार
मुंबई/ पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून सरकारी भूखंड लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिल्डरला सर्वोच्च न्यायालयाने चपराक देत मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे .मुंबई सेंट्रल येथील लाल चिमणी कम्पाऊड येथील नलिनी बेन यांचा ताबा असलेली गोदामांची जागा पालिकेने रबरवला डेव्हलपरला हस्तांतरीत केली होतो . ही जागा मूळची भारत स्विपिंग अण्ड विव्हींग मिलच्या मुळ मालकीची होती ….
काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घातले – डॉ. आंबेडकर अपमान प्रकरणी अमित शहांचा विरोधकांवर पलटवार
नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. त्यांच्या राज्यसभेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या विधानावरून राजकारण तापले असून काँग्रेसने राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शाह यांनी काँग्रेसने सत्याला असत्याची कपडे घालून संभ्रम निर्माण केल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.शाह यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे घरी परतले
मुंबई/ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर हीपबोन ची शस्त्रक्रिया यशस्वी रित्या पार पडली आहे त्यामुळे आज राज ठाकरे रुग्णालयातून घरी परतले.राजं ठाकरे यांना शस्त्रक्रियेसाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर 20 जून रोजी शस्त्रक्रिया पार पडली तब्बल दीड तास ही शस्त्रक्रिया चालली आणि ती यशस्वी झाली त्यानंतर पाच दिवसांनी राज ठाकरे यांना रुग्णालयातून…
नकली राष्ट्रवादी , नकली शिवसेनेकडून विकास होणार नाही – अमित शहा यांचा उद्धव ठाकरे, शरद पवार व कॉंग्रेसवर हल्लाबोल
नांदेड: महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत, पण तीन तिघाडा आणि काम बिघाडा अशी परिस्थिती असल्याची जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. महाराष्ट्राचा विकास हे तीन पक्ष करू शकत नाहीत, हे काम फक्त नरेंद्र मोदीच करू शकतात असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे मोदींनी…
शिवसेना आम्ही वाढवली आहे, उद्धव ठाकरेंनी वाढवलेली नाही- रामदास कदम यांचा खळबळजनक गौप्यस्फोट
मुंबई/गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राजकीय वतुर्ळाचे लक्ष लागून राहिलेले शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे दसरा मेळावे गुरुवारी मुंबईत पार पडले. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार, याकडे तमाम राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, या दोन्ही नेत्यांपेक्षा शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम हे दसरा मेळाव्याचे शो स्टॉपर ठरले आहे….
