मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे एकदा ते म्हणाले होते की हे सरकार २५ वर्ष सतेत राहील त्यावर विश्वास ठेवायचा का आणि त्याच्या प्रश्नाला प्रत्येक वेळी उत्तर द्यायला तो माझा बॉस आहे का ? असा सवालही त्यांनी केला आहे
Similar Posts
कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला
मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित चीपि विमानतळाच्या उद्घाटन समारंभ वरून आता शिवसेना व राणे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत असे विधान राणेंनी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यामुळे उद्घाटन समारंभात राडा होण्याची शक्यता आहेकोकणच्या…
दोन बहिणींशी विवाह त्याने केला- टॅक्सी वाल्यावर गुन्हा दाखल झाला
मुंबई -एका टॅक्सीवाल्याने दोन जुळ्या बहिणींशी विवाह केला . पण हा विवाह म्हणजे हिंदू विवाह कायद्याचे उल्लंघन असल्याचा आरोप करून एकाने तक्रार दखल केल्याने नावरदेवावर गुन्हा दाखल करण्यात आला असून हनिमूनसाठी पर्यटनस्थळी जाण्या ऐवजी त्याच्यावर तुरुंगात जाण्याची पाळी आली आहे. पत्रिका छापून वाजत गाजत केलेले लग्न आता अडचणीत येण्याची शक्यता असून कायद्यात जरी पळवाटा असल्या…
ठाण्यात महायुतीत वर्चस्वाची लढाई सुरू! एकनाथ शिंदे व गणेश नाईक समर्थक आमने सामने
ठाणे / ठाण्यात महायुती मधील बेबनाव शिगेला पोहचला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याला गणेश नाईक सुरू लावण्याच्या तयारीत आहेत.आणि त्याला आता महाराष्ट्र भाजपतील बड्या नेत्यांचा पाठिंबा असल्याने ठाण्यात महायुतीत धमासान सुरू होणार असल्याची चिन्ह आहेत.ठाणे शहरात सध्या मोठ्या घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीचे घटक…
मढ मधील बेकायदा बंगल्यावर कारवाई होणार
मुंबई- भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पालिकेकडे मालाड मढ येथील 41 बेकायदेशीर स्टुडिओ 22 बेकायदेशीर बंगले पाडण्याची मागणी केली होती. मात्र तत्कालीन पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार या बंगल्यांना काही दिवस अभय देण्यात आले होते असा दावा करण्यात आला .बंगले उभारताना पालिका किंवा अन्य सरकारी प्राधिकरणाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता .त्यामुळे…
काशिमीरा येथे हायवेवरच्या टारझन डान्सबारवर पोलिसांची धाड! २१ जनावर गुन्हा दाखल
भाईंदर/ पनवेल आणि मुंबईत डान्सबार सर्रासपणे सुरू असल्याचा अनेकदा दिसून आलं आहे. काही महिन्यांपूर्वी चक्क गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरही पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यामुळे, मुंबईतील डान्स बारचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणि केंद्रस्थानी आला होता. आता, मुंबईतील काशीमीरा पोलिसांनी डान्सबारवर कारवाई करत ५ बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्री महामार्गालगत असलेल्या “टार्जन डान्सबार”वर…
मावळते राज्यपाल रमेश बैस यांना निरोप
राज्याचे मावळते राज्यपाल रमेश बैस यांना आज राजभवन येथे निरोप देण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर,यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, राज्यपालांचे सचिव प्रवीण दराडे आदी मान्यवर उपस्थित होते.
