मुंबई/ एस आर ए घोटाळ्यात नाव आल्याने आता मुंबईच्या माजी महापौर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटणार आहेत मात्र अचानक त्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ माजली आहे. दरम्यान आज किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी अडीच तास पोलिसांनी चौकशी केली तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी वरळीच्या गोमाता एस आर ए गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली. मात्र आता हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे तर शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत . शिवाय ते शिवसैनिक सुधा होते त्यामुळे त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला .
Similar Posts
गरदुल्ल्यांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला
मुंबई/शाहरुख खानचा गर्दुल्ला पुत्र आर्यन खान, अर्बान मर्चंट,मुन मुन धनेचा यांच्यासह क्रुझ परतीतील ९ आरोपींना ७ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिलेले असल्याने आर्यन खान आणि त्याच्या साथीदारांचा एन सी बी कोठडीतील मुक्काम वाढला आहे शाहरुख साठी हा फार मोठा धक्का आहे .शनिवारी एन सी बी च्या पथकातील २२अधिकाऱ्यांनी एका क्रुझ मधील रेव्ह पार्टीवर…
छत्तीसगड मधील चकमकी २७ नक्षलवादी ठार
नारायणपूर/भारताच्या लष्कराने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे नऊ तळ उध्वस्त करून शंभराहून अधिक दहशतवाद्यांना ठार मारल्यानंतर, देशांतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली नक्षलवाद विरोधी मोहिमही तेज करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या अबूजमाड मधील जंगलात पोलिस व नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत २७ नक्षलवादी मारले गेले .यात १ कोटींचे इनाम असलेला नक्षल कमांडर बसवराज राजूचा समावेश आहे.या चकमकीत एक जवान शहीद झाला.गडचिरोली…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
मोबाईल-टीव्ही-इंटरनेट म्हणजे मृत्युला कवटाळणे ! भावी पिढीने विचारपूर्वक आधुनिक तंत्रज्ञान वापरावे
मुुुंबई (दीपक शिरवडकर)ः मोबाईलमुळे आपली जीवनशैलीच बदलली आहे. विविध कामांचे नियोजन करण्याची आपली संस्कृती लोप पावत चालली आहे. त्यातच खोटे बोलण्याची प्रवृत्ती मोबाईल संस्कृतीमुळे वाढत आहे. नवी पिढी तर अक्षरशः मोबाईलच्या एवढी अधीन झाली आहे की, त्यांच्यात विचित्र स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मोबाईलचे नको ते व्यसन आजच्या पिढीला लागले असून तासन्तास मोबाईलवर बोलत रहाणे,…
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल आज काय होणार
ठाकरेच्या बाजूने निकाल लागल्यास सरकार कोसळणारदिल्ली – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावरील कायदेशीर सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणी ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज निकाल लागणार आहे . १६ आमदारांच्या अपात्रतेची मुद्दा ७ न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे जाणार कि याच खंडपीठात पुढील सुनावणी होणार हे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता कळेल मात्र जर याच खंडपीठाने निकाल दिला आणि निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून १६ आमदारांना अपात्र…
किश्तवाड ढगफुटी दुर्घटनेतील मृतांची संख्या ६५ अजून १०० बेपत्ता ३८ गंभीर
श्रीनगर/जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी झालेल्या ढगफुटीने आतापर्यंत ६५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही अनेक लोक पाण्यात आणि डोंगराच्या ढिगाऱ्यात अडकले आहेत. २१ मृतदेहांची ओळख पटली असून १६७ जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी ३८ जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला म्हणाले की, १०० हून अधिक लोक अजूनही बेपत्ता आहेत.माचैल…
