मुंबई/ एस आर ए घोटाळ्यात नाव आल्याने आता मुंबईच्या माजी महापौर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटणार आहेत मात्र अचानक त्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ माजली आहे. दरम्यान आज किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी अडीच तास पोलिसांनी चौकशी केली तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी वरळीच्या गोमाता एस आर ए गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली. मात्र आता हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे तर शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत . शिवाय ते शिवसैनिक सुधा होते त्यामुळे त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला .
Similar Posts
नालेसफाई मध्ये यंदाही कंत्राटदारांची हात सफाईची तयारी 13 ते 29 टक्के कमी दाराच्या निविदा
मुंबई/ नालेसफाईच्या कामात कशा प्रकारे हात सफाई केली जाते हे आता सर्व मुंबईकरांना समजले आहे.यंदाही तोच प्रकराहे मोठी नदी आणि इतर मोठ्या नाल्यांच्या सफाई साठी यंदा पालिका132 कोटी40 लाख खर्च करणार आहे.पण आश्चर्याची गोष्ट अशी की यां पालिकेची निविदा प्रक्रिया नेहमी प्रमाणे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे . कारण कंत्राटदारांनी 13 ते 29 टक्के कमी दराने…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला
मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे तर दुसरीकडे त्यांना एस टी च्य सेवेतून कायमचे बडतर्फ केले आहे पण त्यांच्या पेक्षा वाईट अवस्था झाली आहे त्यांना भडकावणारा सदावर्ते याची त्याच्यावर आता महाराष्ट्राच्या इतर पोलीस ठाण्यांमध्ये सुधा गुन्हे दाखल…
नागपूर दंगली प्रकरणी आणखी दोघांना अटक शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही_ मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
नागपूर/नागपूर दंगली प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे यामध्ये मोहम्मद शहजाद खान आणि हबीब इंजिनियर या दोन एमडीपी नेत्यांचा समावेश आहे यातील इंजिनियर यांच्यावर या दंगलीची योजना आखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे दरम्यान या दंगलीला जबाबदार असलेल्या शेवटच्या दंगलखोराला अटक होईपर्यंत कारवाई थांबणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेनागपूर दंगली प्रकरणी आत्तापर्यंत…
अधिस्वीकृती पत्रिका देणारे संजय महाले निवृत्त
; मंत्रालयातील पत्रकारांनी केले सन्मानित. मुंबई, दि. (प्रतिनिधी) : पत्रकारांना गेल्या अनेक वर्षांपासून अधिस्वीकृती पत्रिका मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे, डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेऊन वावरणारे, नियमाप्रमाणे वागणारे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी श्री. संजय महाले हे नियत वयोमानानुसार गुरुवार, ३० एप्रिल २०२६ रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. विशेष म्हणजे त्यांचा गुरुवारी वाढदिवस होता….
मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास कळवा- रेल्वेचे नागरिकांना आवाहन
ठाणे/आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दिवा आणि मुंब्रा स्थानकांदरम्यान दुर्दैवी अपघात घडला. याल अनेक प्रवाशांनी जीव गमावले तर काही प्रवासी जखमी झाले. परंतु, घटना नेमकी कशी घडली, हे कोडे रेल्वेला सुटत नसल्याने आता प्रशासनाने घटनेबद्दल नागरिकांना माहिती पाठविण्याचे आवाहन केले आहे.यासाठी त्यांनी नंबर तसेच इ-मेल जारी केला आहे.मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी घडलेल्या दुर्घटनेची सखोन चौकशी करण्यासाठी मध्य रेल्वेने…
ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी दूर ठेवले त्याच काँग्रेस बरोबर जाऊन मुख्यमंत्रीपदासाठी युती केली – राज ठाकरे
मुंबई- दुसऱ्याला गद्दार भरणारे उद्धव ठाकरे हेच मोठे गद्दार आहेत त्यांच्यामुळेच नारायण राणे मी स्वतः आणि शिंदे शिवसेनेतून बाहेर पडले असा थेट आरोप मनसेचे नेते राज ठाकरे यांनी केला आहे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बाळा नांदगावकर यांच्यासाठी राज ठाकरे यांनी शिवडी मतदार संघात प्रचार सभा घेतली होती या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला…
