मुंबई/ एस आर ए घोटाळ्यात नाव आल्याने आता मुंबईच्या माजी महापौर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना भेटणार आहेत मात्र अचानक त्यानी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात काहीशी खळबळ माजली आहे. दरम्यान आज किशोरी पेडणेकर यांची पोलिसांनी अडीच तास पोलिसांनी चौकशी केली तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी वरळीच्या गोमाता एस आर ए गृहनिर्माण प्रकल्पाला भेट दिली. मात्र आता हे प्रकरण एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपले आहे तर शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत . शिवाय ते शिवसैनिक सुधा होते त्यामुळे त्यांना भेटण्यात गैर काय असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला .
Similar Posts
अठरा वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा करा : शंकरबाबा पापळकर
मुंबई, : अनाथाश्रमातून 18 वर्षांवरील मुलांना काढून टाकलं जातं. त्यानंतर त्या मुलांच्या आयुष्याची वाताहत होते. त्यामुळे देशातील 18 वर्षांवरील बेवारस आणि दिव्यांगांना ते त्यांच्या पायावर उभे राहीपर्यंत अनाथाश्रमात राहू देण्याचा कायदा झाला पाहिजे, अशी मागणी सुप्रसिद्ध समाजसेवक श्री. शंकरबाबा पापळकर यांनी आज केली. मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकार भवनात आज आयोजित केलेल्या वार्तालाप कार्यक्रमात ते…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजेंना घेरण्याचा प्रयत्न
राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक संभाजी राजांवर सगळ्यांचाच राग आहे त्यांच्या मागे मोठ्या संख्येने मराठा समाज आहे आणि या मराठा समाजाने हिंदुत्वाच्या लढाईत कधीही सक्रिय होण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आपली ताकत हिंदुत्वासाठी लढणाऱ्या भुरट्या हिंदुत्ववाद्यांच्या मागे उभी केली नाही…
होळीच्या सणाला गालबोट चंदीगड भरधाव कारणे नाकाबंदीवरील तिघांना चिरडले दोन पोलिसांसह तिघांचा मृत्यू
चंदीगड/होळीनिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून काल देशभर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती मात्र दारूच्या नशेत 100 च्या स्पीडने कार चालवणाऱ्या एका इसमाने नाकाबंदीवरील बॅरीगेट्स तोडून तिघांना चिरडले या दोन पोलिसांचं एका मोबाईल कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्या याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहेपंजाब मधील चंदीगड / जीरकपुर हायवेवर काल होळी निमित्त…
मुंबईत भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांची जोरदार मुसंडी
मुंबई/विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला या निकालावर नजर मारली असता एक गोष्ट लक्षात येते की मुंबईमध्ये भाजप – शिवसेना (शिंदे गट) यांनी जोरदार मुसंडी मारलेली आहे. मुंबईतील 36 जागांपैकी महायुतीला 23 आमदार तर महाविकास आघाडीला फक्त 12 आमदार निवडून आले. मुंबई हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा गड असतानाही या ठिकाणी भाजपाने बऱ्यापैकी जागा मिळाल्यात….
शनिवारी बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी
पुणे-: कांदा, भाजीपाला, मिरची, कापसाची बाजार भावातील चढउतार, शेतकरी आंदोलनासाठी चर्चेत असणाऱ्या बाजार समित्या सध्या निवडणुकीमुळे चर्चेत आहे. कोरोना आणि इतर कारणानं लांबलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वच राजकीय नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे. शनिवारपर्यंत राज्यातील सर्व बाजार समित्यांचे निकाल हाती येणार आहेत. ग्रामपंचायतच्या निवडणुकीचा धुरळा नुकताच शांत…
वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून राजकीय धमासान
मुंबई : केंद्र शासनाच्या वक्फ़ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना २०११ पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसारच वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो, असे स्पष्टीकरण…
