अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .
Similar Posts
सीएनजी पाईप लाईनमध्ये बिघाड! गॅसवर चालणाऱ्या रिक्षा टॅक्सी बसेस सारख्या प्रवासी वाहनांना फटका बसणार
मुंबई/सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. गेलच्या मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याने त्याचा परिणाम सीएनजी पुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षा, टॅक्सी, बस आणि खासगी वाहनांना या टंचाईचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. असं असलं तरी घरगुती पीएनजी ग्राहकांना मात्र कोणत्याही व्यत्ययाशिवाय गॅस पुरवठा सुरू राहणार…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे !
आश्चर्य वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे 1955 साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. मधु दंडवते, प्रमिला दंडवते यांनी निवडणुकीत युती…
मराठवाड्यात पावसाचा हाहाकार नांदेड, बीड, लातूर हिंगोलीला रेड अलर्ट
नद्या ओव्हरफ्लो गावात , शहरात पाणी शिरून घरांचेशेतीचे प्रचंड नुकसानबीड – महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या २४ तासांमध्ये मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पावसाची तीव्रता ४ सप्टेंबरपासून कमी…
तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल – अजित पवार गटाचा भाजपला इशारा
मुंबई : राज्यातील महायुतीत काहीही आलबेल नसल्याचं सातत्यानं दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील महायुतीच्या पराभवास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला जबाबदार धरलं जात आहे. भाजप नेत्यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना अजित पवारांमुळे आमची मतं वाढल्याचं म्हटलं. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मासिकातून थेट अजित पवारांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यानंतर, महायुतीमधील काही नेतेही खासगीत अजित…
राज्यात फेब्रुवारीत महापालिका निवडणुका ?
नागपूर – लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते महापालिका निवडणुकीकडे . कारण मुंबई महापालिकेश अनेक महापालिकांच्या निवणुका होणार आहेत . महापालिका निवणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात ज्या याचिका प्रलंबित आहेत त्याची सुनावणी जानेवारीत पूर्ण होण्याचीशाक्य्ता वर्तवली जात आहे त्यानंतर फेब्रुवारीत महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहेमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शतकीय जयंती वर्षानिमित्त…
