अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .
Similar Posts
गांधी आणि मनुवादी!
भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे.इथे भलेही लोकांना धार्मिक स्वातंत्र्य असले तरीसुद्धा धर्मसंसद हा प्रकारच लोकशाही विरुद्ध आहे.बरे धर्म संसदेच्या माध्यमातून जर समाजासाठी,देशासाठी काही चांगले काम होणार असेल .आणि धर्मसंसदेतून समाजासाठी बंधुत्वाची भूमिका मांडली जाणार असेल तर ठीक होते.पण धर्मसंसदेचा वापर करून आपलाच हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी दुसऱ्याच्या धर्मावर टीका करणे त्यातून…
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन
पुणे/ शिवशाहीचा जाज्वल्य इतिहास घराघरात पोहचविणारे जेष्ठ इतिहासकार आणि संशोधक बाबासाहेब पुरंदर यांचे आज पहाटे पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल, पंतप्रधान मोदी यांच्यासह राजकीय सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आजच दुपारी पुण्याच्या वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात आले. मृत्यू समयी ते…
गद्दारी करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना लाथा घाला दुग्ध विकास मंत्र्यांची कार्यकर्त्यांना चिथावणी
नागपूर/ आजकाल राजकीय नेत्यांना कोणताही ताळतंत्र राहिलेला नाही किमान मंत्रीपदावर असलेल्या नेत्याने तरी संयम राखायला हवा पण तेही नाही मंत्रीही बेलगाम झाले आहेत .काँग्रेसच्या एका मंत्र्याने चक्क पक्ष कार्यकर्त्यांना चिथावणी दिली आहे की कुठल्याही काँग्रेस नेत्याने पक्षात गदारी केली की सरळ त्याला लाथा घाला पुढचं मी बघेननागपूरच्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेवाळ्यात विकास मंत्री आणि काँग्रेसचे नेते…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराजकीय भोंगे
या देशाचे काय होणार कुणास ठाऊक! पण एक मात्र खरं आहे शांततेने जीवन जगू पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आता हा देश सुरक्षित राहिलेला नाही.कारण या देशाची वाटचाल धार्मिक विद्वेशामुळे आणखी एका फाळणीच्या दिशेने सुरू आहे .आणि हे रोखणे वाटते तितके सोपे नाही.कारण लोकांनाच देशाची चिंता राहिलेली नाही .त्यामुळे काही लोक धार्मिक द्वेष भावना पसरवणाऱ्या लोकांच्या मागे…
“इंटरनेट खंडित करण्याच्या ” गुन्ह्यात” भारत अग्रेसर ! ” बाबतचा लेख.
संगणक, मोबाईल किंवा अन्य तत्सम उपकरणांच्या माध्यमातून सर्व देशांमधील प्रत्येक व्यक्ती इंटरनेटचा मुक्तपणे सर्रास वापर करत असते. त्याच्या वापराचे स्वातंत्र्य जरी सगळ्यांना असले तरी अनेक देश त्या स्वातंत्र्याचा संकोच करतात, त्यावर बंधने घालतात आणि काही वेळा तर इंटरनेट सेवा सुविधाच बंद करतात. नागरिकांवर अशी बंधने घालण्यात आशिया खंडात भारत प्रथम क्रमांकावर आहे. जगभरातील 77 देशांनी …
२५ हजार कोटींच्या शिखर बँक घोटाळ्यात अजितदादांसह ७० आरोपींना क्लिनचीट
मुंबई: राज्यातील राज्य सहकारी बँक म्हणजेच शिखर बँकेत हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप तत्कालीन विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. राज्यात भाजपचं सरकार पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर अजित पवार यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट समोर आला असून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, दिवंगत नेते अजित पवार यांच्यासह ७० जणांना क्लीन…
