अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .
Similar Posts
काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्र बंद’मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे!: नाना पटोले
प्रदेशाध्यक्षांसह काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलन करणार मुंबई, दि 10 ऑक्टोबर-उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने शेतकऱ्यांना अत्यंत क्रूरपद्धतीने गाडीखाली चिरडून मारले. या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र विकास आघाडीने सोमवारी ११ तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. तसेच काँग्रेस नेते राजभवनासमोर मौनव्रत आंदोलनही करणार आहेत. काँग्रेसच्या…
नॅशनल हेरॉल्ड वरून पुन्हा काँग्रेस भाजपा आमने-सामने
पुणे/नॅशनल हेरॉल्ड प्रकारे पुण्याच्या काँग्रेस भावना समोर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते ही जमले. आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी तसेच धक्काबुक्की झाली. या राडेबाजीमुळे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण आणखी चिघळणार आहे .नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसचे काही नेते आरोपी आहेत….
मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले
१५ जानेवारीला मतदान तर १६ जानेवारीला निकालमतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्या बाबत निवडणूक आयोगाने हात झटकलेमुंबई/अखेर मुंबई-ठाण्यासह राज्यातील प्रलंबित महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी लागणार आहे. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली….
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात
मुंबई – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये देण्याचा सरकारने जो निर्णय घेतला होता त्याची अमलबजावणी आजपासून सुरु झाली आहे आज अनेक बहिणीच्या खात्यात दोन हप्त्याचे ३ हजार रुपये जमा झाले याबाबतचा स्क्रीन शॉट भाजप आमदार राम सातपुते यांनी सर्वाना शेअर केला आहे .महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण…
सरकार अध्यादेश काढणार ओबीसींना राजकीय आरक्षण?
मुंबई/ सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे ओबीसीचे राजकीय आरक्षण गेले होते .पण ते परत मिळवण्यासाठी सर्व पक्षांची एकजूट झाली होती आणि त्याचाच परिणाम म्हणून आता सरकारने ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे .मात्र हा निर्णय न्यायालयाच्या कसोटीवर किती टिकतो त्यावरच सर्व काही अवलंबून आहेनिवडणूक आयोगाने पाच जिल्हा परिषदा आणि ३३पंचायत समितींच्या निवडणुकीचा…
तर टोल नाके जाळून टाकू – राज ठाकरेंचा सरकारला इशारा
. मुंबई – राज्यातील टोलनाक्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. टोलनाक्याच्या प्रश्नावर सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. तसेच टोल घेतल्यास सगळे टोलनाके आम्ही जाळून टाकू, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिलाय. दरम्यान आज टोल नाक्यावर आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांना पोलिसांनी अटक केली आहे“टोल…
