अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .
Similar Posts
गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले – खा. अरविंद सावंत*
मुंबई / महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघडीशिवय पर्याय नाही. असे स्पष्ट मत दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार…
डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसांची जागा हडप करून भूमाफियांनी बांधली बेकायदेशीर इमारत
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील ६५बेकायदा इमारतींचा मुद्दा ऐरणीवर असतानाच भूमाफियांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. डोंबिवली जवळील दावडी परिसरात भूमाफियांनी चक्क घटनेचे शिल्पकार डॉ. पाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावावर असलेल्या भूखंडावर अतिक्रमण करत टोलेजंग इमारत उभारली आहे.कल्याण डोंबिवलीमधील बेकायदा बांधकामांचा प्रश्न जटिल आहे. भूमाफियांनी पालिकेचे बनावट कागदपत्रे बनवून रेरा घोटाळा केल्याचे प्रकरण…
आरोपी कुणाच्या कितीही जवळचा असो फाशी द्या – संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंनी तोंड उघडले
मुंबई – राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी गुरुवारी बीडच्या मस्साजोग प्रकरणावर आपली विस्तृत भूमिका स्पष्ट केली. संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका. त्याला थेट फासावर चढवा, असे ते म्हणालेत. त्यांच्या या भूमिकेमुळे या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.म स्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची…
मुंबईच्या पाणी पट्टीत वाढ होणार
मुंबई – यंदा पावसाळा लांबला आहे. धरणातील पाणी साठे कमी होत आहेत . त्यामुळे एकीकडे मुंबईकरांवर पाणी टंचाईचे संकट असतानाच पालिका पानपट्टी वाढवण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे.सन २०२३-२४ मध्ये मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ७.१२ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा हा प्रस्ताव पाणी विभागाने पालिका आयुक्त व प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्या मंजुरीसाठी पाठवला असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी…
आयपीएल मधील बंगळुरू संघाच्या विजयोत्सवात – चेंगराचेंगरी होऊन 11 ठार
कर्नाटक सरकारकडून न्यायालयीन चौकशीच्या आदेशबंगळुरू/आयपीएलच्या अंतिम फेरीत पंजाबचा पराभव करून, तब्बल १८ वर्षांनी आयपीएल चषक जिंकणाऱ्या ,आर सी बी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा बंगळुरू मध्ये विजय असो साजरा सुरू असताना, या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने जमलेल्या क्रिकेट प्रेमींमध्ये चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला, तर ४० हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण देश…
नवी मुंबईत साडेतीन लाखाहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण
नवी मुंबई- महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील एकूण तीन लाख ६० हजार १५० कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद पवार यांनी दिली. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत हे सर्वेक्षण करण्यात आले.शासनाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे काम २३ जानेवारीपासून सुरू करण्यात…
