अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .
Similar Posts
राष्ट्रवादी मुळे जातीयवाद वाढला–राज ठाकरे
पुणे/ राष्ट्रवादी च्या स्थापनेपासून महाराष्ट्रात जातीयवाद वाढला असा गंभीर आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्याने राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेतकाल राज ठाकरे यांनी आपल्या आक्रमक शैलित बोलताना महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणाबद्दल संताप व्यक्त करीत याला राष्ट्रवादी जबाबदार असल्याचे म्हटले आहे राज ठाकरे यांच्या या विधानाने राष्ट्रवादीत मोठी खळबळ माजली. त्यानंतर पलटवार करताना…
मुंबईतील भुसंखलन होणाऱ्या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी
मुंबई/ पावसाळ्यात मुंबई मध्ये काही ठिकाणी भुसंखळण होऊन दरडी कोसळण्याच्या घटना घडतात आजवर अशा घटनांमध्ये अनेकांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत म्हणूनच आता अशा ठिकाणी उपाय योजना करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी ६१.४८ कोटींच्या खर्चाला मंजुरी दिली आहेआदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक झाली या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेना नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे गटाला- निवडणूक आयोगाचा महत्वपूर्ण निर्णय
सत्ता संघर्षाची लढाई ७ न्यायमूर्तींकडे नेण्याची ठाकरे गटाची मागणी न्यायालयाने फेटाळलीत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलेला धनुष्यबाण आम्ही सोडवला -एकनाथ शिंदेदिल्ली – आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले त्यांची मुख्य याचिका लार्जर बेंचकडे सोपवण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली ता दुसरीकडे निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुःयबान चिन्ह शिंदे गटाला देऊन टाकले आता…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमस्ती मे आ पियेजा…-महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र परचिती होईल
दारूची नशा करी जीवनाची दशा हा वाक्प्रचार आता खूप झालाय आता दारूची नशा दाखवी जीवनाला दिशा असे यापुढे म्हणावे. लागेल कारण दारू कोणतीही असो वाइन असो की हातभट्टीची ती मानवी शरीराला फारशी हानिकारक नसल्यानेच दारूचे सर्वाधिक उत्पन्न आणि विक्री महाराष्ट्रात होते.दारू ही मराठी माणसाची ओळख बनलेली आहे. कारण दारू आणि महाराष्ट्रयंचे जिव्हाळ्याचे नाते आहे. अनेक…
मेट्रो बनली शाकाहारी मटण मच्छी नेण्यास बंदी
मुंबई/ नुकतेच मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे पंत प्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण झाले मात्र मेट्रो आता पूर्णपणे शाकाहारी झालेली असेल कारण मेट्रोतून मटण मच्छी नेण्यास बंदी करण्यात आली आहे.मात्र याबाबतची अधिकृत घोषणा अजून करण्यात आलेली नाही मात्र असे झाले तर मेट्रोच्या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहील कारण मुंबईत 80 टक्के लोक मांसाहारी आहे आणि मेट्रो ही पब्लिक…
नोटाबंदीवरील न्यायालयीन निर्णयाचा बोध महत्वाचा !
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ६ वर्षे प्रलंबित असलेल्या नोटाबंदीवरील निर्णयावर न्यायालयीन पडदा पडला. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने हा निकाल ४ विरुद्ध १ अशा बहुमताने दिला. एका न्यायमूर्तींनी नोटाबंदीच्या विरुद्ध मत दिले. यानिमित्ताने नोटाबंदीची प्रक्रिया व सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याबाबतचा उहापोह. आठ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा करून चलनातील ५०० आणि १००० …
