अमरावती/ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मध्यस्थी नंतर रवि राणा आणि बाच्चू कडू यांच्यातील वाद मिटला आहे .बचु -कडू हे यांनी गोहातीला जाण्यासाठी खोके घेतलेय रवि राणाच्या आरोपामुळे बचु कडू संतापले होते आणि त्यांनी राणाना 31 तारखेपर्यंत आरोप मागे घेऊन माफी मागण्यास सांगितले होते . दरम्यान रविवारी रात्री उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कडू आणि राणा यांच्या वेगवेगळ्या भेटी घेऊन त्यांची समजूत काढली . त्यानंतर सोमवारी रवि राणा यांनी घडल्या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करून आपले शब्द मागे घेतले .त्यानंतर आज बचु कडू यांनीही रणांची ही पहिली चूक असल्याने त्यांना माफ करतो असे सांगून वाद मीटवला .
Similar Posts
तुकाराम महाराज शेतकरी बीज महोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ !
शेतकरी कीर्तन महोत्सवात शाश्वत शेतीवर चिंतन _ प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांच्यासहमान्यवरांचा सहभाग परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : शेतकरी केंद्र बिंदू असलेल्या शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या तिसऱ्या वर्षी शाश्वत शेती विषयावर दिग्गजांचे मार्गदर्शन मिळणार आहे. अध्यात्मिक चळवळीतू शेतकऱ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि भौतिक विकासाला आकार देण्याचा प्रयत्न केला जात असून त्याला सर्व स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या…
रेसकोर्सवरील थीम पार्कच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
मुंबई : महालक्ष्मी रेसकोर्सच्या १२० एकरच्या भूखंडावर ‘थीम पार्क’ उभारण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. इथं थीम पार्क उभारल्यास पर्यावरणाची हानी होईल, असा दावा या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती कमल खता यांच्या खंडपीठासमोर गुरूवारी ही याचिका सादर झाली. तेव्हा यावर पुढील बुधवारी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं….
राजपूत करणी सेनेच्या अध्यक्षाची गोळ्या घालून हत्या
जयपूर : राजस्थान जयपूरमध्ये श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. गुन्हेगारांनी सुखदेव सिंह यांच्यासोबत असलेल्या अंगरक्षकावरही गोळ्या झाडल्या. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सुखदेव सिंह गोगामेडी यांना मृत घोषित केलं. गोळीबार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पसार झाले. श्याम नगर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत….
उल्हासनगर कॅंप ५ येथिल डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी शिवसेनेने केले आंदोलन . अडवल्यात कचऱ्याच्या गाड्या .
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ५ येथे असलेले अनधिकृत डंपिंग ग्राउंड हटवन्यासाठी गेल्या चार वर्षा पासुन स्थानिक नागरिका सह राजकिय पक्ष हे आंदोलन करत आहेत . मात्र ते डंपिंग ग्राऊंड हटवन्यात महापालिकेला अद्याप ही यश आले नाही . तेव्हा हे डंपिंग ग्राऊंड कायम स्वरुपी हटवन्यात यावे या मागणी साठी शिवसेने आज आंदोलन करुन त्या…
गुजरातमध्ये भाजपचा रेकॉर्डब्रेक विजय – पण हिमाचलमधील सत्ता गेली
गांधीनगर – गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळवले आहे तर काँग्रेसला अवघ्या १७ जागा मिळाल्याने त्यांचा सुपडा साफ झाला आहे. गुजरातमध्ये सरकार बनवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या आम आदमीला केवळ ५ जागा मिळाल्या . दरम्यान गुजरातमध्ये भाजपने जरी आपली सत्ता कायम राखली तरी हिमाचल प्रदेश मधील भाजपची सत्ता मात्र काँग्रेसने हिसकावून घेतली ….
रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख ” संवाद कौशल्य धोरण ” राबवण्याची गरज !
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशाच्या बँकिंग आणि वित्त क्षेत्राची प्रमुख जबाबदार नियामक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेची चांगली कामगिरी होत असतानाच दुसरीकडे रिझर्व्ह बँकेचे काही निर्णय अतर्क्य असल्याचे जाणवत आहेत. त्यांच्याकडे परिणामकारक संवाद कौशल्य धोरणाचा अभाव आहे. देशाच्या वित्त यंत्रणेतील या महत्त्वपूर्ण नियामकाच्या कार्यपद्धतीत जास्त प्रमाणात व वरचेवर त्रुटी जाणवत आहेत. ग्राहकाभिमूखकार्यक्षम सेवा हा रिझर्व्ह बँकेचा…
