मुंबई-अंधश्रद्धा, अस्पृश्यता, बालविवाह आणि हुंड्याविरोधात आपल्या लेखणीची आणि वाणीची खणखणीत तलवार करुन अखंडपणे लढणारे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमीत्त त्यंच्या पवित्र स्मृतीस काल मुंबई मराठी पत्रकार संघात विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे, कार्यवाह विष्णू सोनवणे व इतरांनी प्रबोधनकारांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
Similar Posts
राज्य सरकारचा मोठा निर्णय सरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य
राज्य सरकारचा मोठा निर्णयसरकारी आणि खाजगी कार्यालयात मास्क अनिवार्य मुंबई/ करोना जरी काही प्रमाणात आटोक्यात आलेला असला तरी अजून तो गेलेला नाही त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी मास्क लावणे अनिवार्य केले आहे तसेच लसीचे दोन डोस घेणेही बंधनकारक केले आहे याबाबत सर्व विभागाच्या प्रमुखांना तशा सूचनाही देण्यात आल्या…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबई महानगरपालिकेस स्पष्ट निर्देश -कोणाच्याही दबावात न येता अनधिकृत बांधकामे रोखा- तातडीने युद्ध पातळीवर कारवाई करा
वॉर्डनिहाय पथके नेमून डेब्रीज टाकण्याचे प्रकार रोखामुंबई हे देशातले सुंदर, स्वच्छ बनविण्यासाठी मैदानात उतरा मुंबई दि २०: अनधिकृत बांधकामांवर मुंबई पालिकेने युद्ध पातळीवर तातडीने कारवाई करावी, यामध्ये कोणाचाही दबाव सहन करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या बैठकीत सूचना दिल्या. पूर्व आणि पश्चिम महामार्गालगत देखील मोठ्या…
भाजपच्या होकरस युनिट मार्फत दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयात मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न
भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,बाबूभाई भवणजी,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर उपस्थित – मुंबई/ मुंबईतील तान तणावाचे जीवन आणि लॉक डाऊन मुळे घरात राहावे लागल्याने मुंबईकरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता घरात बसून राहिल्याने शरीरातील अवयव आकडून गेले होते .ज्याप्रमाणे एखादी गाडी बरेच दिवस एका जागी परक करून ठेवल्यावर तिचे पार्ट जसे जाम होतात तशाच…
मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांचे निदर्शने
भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या बाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. मानखुर्द येथील उड्डाणपुलाचं नाव बदलण्याची मागणी भाजप नगरसेवकांनी केली आहे. मानखुर्द येथील उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यावे यासाठी भाजप नगरसेवकांनी जोर लावून धरला. यावेळी पालिका प्रशासना विरोधात सभागृह बाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज की जय नावाच्या घोषणांनीही यावेळी परिसर दुमदुमून गेला. याबाबत आता…
कोरोना ची तिसरी लाट फेब्रुवारी पर्यंत ओसरणार
मुंबई/ सध्या कोरोना ची तिसरी लाट आली असून तिने दिल्ली मुंबई मध्ये चिंता वळवायला सर्वात केली होती २५ डिसेंबर पासून दहा डिसेंबर पर्यंत कोरोणची रुग्ण संख्या महाराष्ट्रात झपाट्याने वाढत गेली मुंबई मध्ये्ये्ये्ये करोणाा चे रुग्ण २० हजाराच्या पुढे गेली तर महाराष्ट्रात ४६ हजारचा टप्पा ओलांडला ओमीक्रोनचे रुग्णही मोठ्या संख्येने सापडू लागले पण आता मात्र हळू…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंवर गुन्हा दाखल
मुंबई/ औरंगाबादच्या सभेत केलेल्या स्फोटक भाषणं प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून औरंगाबाद पोलीस त्यांचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दखल होणार आहेत .औरंगाबाद मधील सभेत राज ठाकरे यांनी सभेसाठी घातलेल्या 16 पैकी 12 अटींचे राजने उल्लंघन केले त्यामुळे याबाबतचा अहवाल गृहमंत्र्यांनी मागवला होता तो अहवाल पोलीस…
