मुंबई-अंधश्रद्धा, अस्पृश्यता, बालविवाह आणि हुंड्याविरोधात आपल्या लेखणीची आणि वाणीची खणखणीत तलवार करुन अखंडपणे लढणारे थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या १३६ व्या जयंतीनिमीत्त त्यंच्या पवित्र स्मृतीस काल मुंबई मराठी पत्रकार संघात विनम्र अभिवादन करण्यात आले. अध्यक्ष नरेंद्र विश्वनाथराव वाबळे, कार्यवाह विष्णू सोनवणे व इतरांनी प्रबोधनकारांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
Similar Posts
मुंबई महापालिकेत 1600 कोटींचा जाहिरात घोटाळा
मुंबई/ सोन्याची कोंबडी अशी ओळख असलेली मुंबई महापालिका म्हणजे सत्ताधारी,कंत्राटदार आणि पालिका प्रशासन या तिघां साठी भ्रष्टाचाराचे हिरवेगार कुरण आहे आणि याच कुरणावर चारून काहीजण इतके मजले आहेत की ते आता कायद्याला सुधा जुमानयला तयार नाहीत असे आम्ही नाही तर संपूर्ण मुंबईकर जनता म्हणतेय आणि आता तर पालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी एक…
माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?
मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक…
संपतीच्या चौकशीची मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल – उद्धव ठाकरे अडचणीत
मुंबई/ शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपती ची ई डी आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दादर येथील गौरी भिडे यांनी ही याचिका दाखल केली असून लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार आहे मात्र या याचिकेमुळे शिवसेनेत मोठी खळबळ माजली आहे .अर्थात याचिके मागे…
गुणरत्ने सदावर्ते यांची वकिलीची सनद – २ वर्षांसाठी रद्द
मुंबई : एसटी संपाच्या आंदोलनात वकिलीचा कोट घालून भाग घेतल्याचा ठपका ठेवत त्यांची वकिली दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सीलने हा निर्णय घेतला आहे. सदावर्तेंनी आंदोलनामध्ये भाग घेताना बार कौन्सिलच्या नियमांचं उल्लंघन केल्याची तक्रार अॅड. सुशील मंचरकर यांनी केली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.एसटी आंदोलनात त्यांनी वकिलांचा…
बिल्डरांच्या फायद्यासाठी एसआरएचा नवा फंडा- पोटमाळ्यावर राहणाऱ्याना घरे देण्याची योजना
मुंबई- एसआरए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजना हि बिल्डरांच्या फायद्यासाठीच असते हे आता सर्वानाच ठाऊक झाले आहे पण आता मुंबईत धारावी आणि अँटॉप हिल सारखी काही मोजकीच ठिकाणे सोडली तर फारशा झोपडपट्ट्या राहिलेल्या नाहीत त्यामुळे आता झोपड्याच शिल्लक नसल्याने पुनर्वसन कोणाचे करायचे आणि त्यातून बिल्डरांचा फायदा कसा करून द्यायचा हा प्रश्न बिल्डरांचे दलाल म्हणून काम करणाऱ्या…
राज्यसभा निवडणुकीत शिवसेना -राष्ट्रवादी भाई भाई
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीची लगीनघाई सुरु असतानाच, सहाव्या जागेसाठी संभाजीराजेंनी उमेदवारी जाहीर केल्याने, निवडणुकीची राजकीय समीकरणे बदलू लागलीत. याच दरम्यान शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर करून राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेकडून दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठिंबा दिला होता. तसेच पुढच्या वेळेला राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावे अशी…
