मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे असताना काँग्रेसने मोदींचा वाढ दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणे आणि मोदींच्या विरोधात भलते सलते बोलणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर थूकं व्याचा प्रयत्न आहे.आणि भारतीय जनता काँग्रेस ची ही नौटंकी कदापि सहन करणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवांणजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले .काँग्रेसला जे ७० वर्षात जमले नाही ते मोदींनी ७ वर्षात करून दाखवले.काँग्रेसने स्वतःच्या बेरोजगारीचे प्रदर्षण जरूर करावे कारण मोदींच्या विकास अभियानामुळे काँग्रेस बेरोजगार झालीय म्हणूनच ते मोदींच्या वाढ दिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करीत आहे . या उलट मोदींचा वाढ दिवस घराघरात साजरा करण्यात आला जणू काही ते आपल्या कुंटुबाचा एक आहेत ही भावना आज प्रत्येक भारतीयांमध्ये आहे.या उलट काँग्रेसचे झपाट्याने काऊटडाऊन सुरू आहे . काँग्रेस मधून नेते कार्यकर्ते बाहेर पडत आहे त्यामुळेच काँग्रेसला घर घर लागलीय आज काँग्रेसची अशी परिस्थिती आहे दोन तीन वर्ष झाली तरी काँग्रेसला अध्यक्ष मिळेनासा झालाय . तेंव्हा मोदींचा वाढ दिवस बेरोजगार दीन म्हणून साजरा करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा असेही बाबूभाई म्हणाले .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनवे गडी नवा आखाडा
देशाची स्थिती भले कितीही वाईट असो पण पंतप्रधान मोदी मात्र स्वतःची प्रतिमा जागतिक पातळीवर जास्तीत जास्त कशी चांगली होईल तयासाठी धडपडत आहेत. त्यांच्या अमेरिका दौऱ्यात जे चित्र बघायला मिळाले. त्याने भाजपावाल्यांना भलेही आनंद झालेला असला परंतु भारतीय जनतेसाठी मात्र ते चित्र समाधानकारक नव्हते. जगात भारताची प्रतिमा चांगली असायला हवी याबद्दल वादच नाही आणि त्यासाठी प्रयत्न…
दसरा मेळाव्यात कुणाचा राजकीय गेम करणार ?
शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा म्हटला की राजकीय समाचार हा आलाच. शिवसेना आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारीदेखील झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयहॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद का?-बाबूभाई भवानजी
हॉटेल,रेस्टॉरंट,बार उघडायला परवानगी मग मंदिरच बंद. का?/बाबूभाई भवानजीमुंबई/ पृथ्वीवरील जीव सृष्टी आणि संपूर्ण निसर्ग ही साक्षात परमेश्वराची देणं आंहे.म्हणूनच माणसाची त्याच्यावर श्रद्धा आहे आणि याच श्रधेपोटी माणूस देवाच्या चरणी लीन होतो मंदिरात जाऊन देवाची पूजा करतो.आज जे कुणी सरकार मध्ये बसले आहेत ते सुधा देवाच्याच कृपेने तिथवर पोचले पण सत्ता मिळताच त्यांना देवाचा आणि आपल्या…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय | विश्लेषणसत्याचा शोध आणि असत्यला कडाडून विरोध करणारा लोकशहीच्या चौथ्या स्तंभाचा खरा रखवालदार असलेले नवे न्यूज पोर्टल
मुंबई जनसत्ता तुमच्यासाठी तुमचे आणि तुम्हाला समर्पित असलेले एक जनजागृती मिशन …चला मग तुम्हीही यात सामील होऊन हा देश,आणि या देशातील लोकशाही वाचवू या!ताज्या आणि विश्वसनीय बातम्या,विविध विषयांचा आढावा घेणारे लेख ,कला,क्रीडा, सांस्कृतिक ,आणि आरोग्य याबाबतची त्यात्या विषयातील तज्ञांनी दिलेली अभ्यासपूर्ण माहिती आणि बरेच काही…..वाचा आणि वाचवा स्वतःला,आपल्या समाजाला आणि या देशातील लोकशाहीला..गेली बारावर्ष सा….
फडणवीस दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार
मुंबई/ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीस संतप्त झाले आहेत . मलिक यांनी लवंगी बार फोडून मोठा आवाज झाल्याचा आव आणला आहे पण मी मात्र दिवाळी नंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असे फडणवीस यानी सांगितले .मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नीचा ड्रग पेडलर बरोबर चा फोटो शेअर केला होता मात्र तो चार वर्ष…
निवडणूक आयोग बरखास्त करा – उद्धव ठाकरे
मुंबई -निवडणूक आयोगाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा आहे तो आम्हाला मान्य नाही. त्याविरुद्ध आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. तिथे योग्य तो निर्णय लागेल पण निवडणूक आयोग बरखास्त करून निवडणूक प्रक्रियेद्वारे आयुक्तांची निवड करावी अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे . दरम्यान शिंदे गटाला व्हीप काढण्याचा अधिकार आहे असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहेठाकरे गटाचे प्रमुख…
