मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे असताना काँग्रेसने मोदींचा वाढ दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणे आणि मोदींच्या विरोधात भलते सलते बोलणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर थूकं व्याचा प्रयत्न आहे.आणि भारतीय जनता काँग्रेस ची ही नौटंकी कदापि सहन करणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवांणजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले .काँग्रेसला जे ७० वर्षात जमले नाही ते मोदींनी ७ वर्षात करून दाखवले.काँग्रेसने स्वतःच्या बेरोजगारीचे प्रदर्षण जरूर करावे कारण मोदींच्या विकास अभियानामुळे काँग्रेस बेरोजगार झालीय म्हणूनच ते मोदींच्या वाढ दिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करीत आहे . या उलट मोदींचा वाढ दिवस घराघरात साजरा करण्यात आला जणू काही ते आपल्या कुंटुबाचा एक आहेत ही भावना आज प्रत्येक भारतीयांमध्ये आहे.या उलट काँग्रेसचे झपाट्याने काऊटडाऊन सुरू आहे . काँग्रेस मधून नेते कार्यकर्ते बाहेर पडत आहे त्यामुळेच काँग्रेसला घर घर लागलीय आज काँग्रेसची अशी परिस्थिती आहे दोन तीन वर्ष झाली तरी काँग्रेसला अध्यक्ष मिळेनासा झालाय . तेंव्हा मोदींचा वाढ दिवस बेरोजगार दीन म्हणून साजरा करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा असेही बाबूभाई म्हणाले .
Similar Posts
गरीबांचे अश्रू पुसणे हीच शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ; खासदार गोपाळ शेट्टी यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरगरीब, दीनदलित, दुःखितांचे अश्रू पुसणे, त्यांना न्याय मिळवून देणे हीच खऱ्या अर्थाने शहीद ओमप्रकाश मिश्र यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशा शब्दांत उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाच्या तसेच शहीद ओमप्रकाश मिश्र प्रतिष्ठान च्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पक्षाचा कट्टर कार्यकर्ता व धडाडीचा नेता म्हणून ज्यांची बोरीवलीत…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार
पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवारबी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभमुंबई ( किसन जाधव) मुंबईच्या संघर्षमय इतिहासाची साक्षीदार असलेल्या बी डी डी चाळीचा पुनर्विकास होतोय पण त्यानंतर घर विकून इथला मराठी टक्का कमी करू नका असे कळकळीचे आव्हान शरद पवार यांनी पुनर्विकासाच्या शुभारंभाच्या प्रसंगी इथल्या रहिवाशांना केले तर माझ्या मुख्यमंत्री पदाच्या…
एकनाथ शिंदे यांना नारायण राणेंची ऑफर
मुंबई/ एकनाथ शिंदे हे शिवसेनेत कंटाळले असून तसे असेल तर त्यांनी भाजप मध्ये यावे इथे त्यांचा योग्य तो मान राखला जाईल अशी ऑफर केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांना दिली आहेनारायण राणे हे जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने सध्या मुंबई आणि कोकण दौर्यावर आहेत. नाला सोपारा येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की एकनाथ शिंदे…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयबलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का ? तरीही लांबेला वक्फ बोर्डावर नियुक्ती कसे केले ?
मुंबई/ बॉम्ब स्फोटातील माणसांकडून जमीन विकत घेतली म्हणून मलिक यांचे थेट दाऊद शी संबध तमेच डॉ. लांबे सोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचा खुलासा व्हावा कारण 2019 मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली होती मग दाऊदशी संबंध असलेल्या माणसाची वक्फ बोर्डीवर कशी नियुक्ती केली ? मग लांबे कोण त्याचे कोणाबरोबर संबंध होते हे ठाऊक नव्हते का…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमंदाकिनी खडसे यांना १२ जानेवारी पर्यंत न्यायालयाचा दिलासा
मुंबई/ पुणे जमीन घोटाळ्या प्रकरणी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे याना न्यायालयाने १२ जानेवारी पर्यंत अंतरिम दिलासा दिला आहे .त्यांचे वकील ॲड मोहन टेकावडे यांनी न्यायालयात उत्कृष्ट युक्तिवाद करताना मदकिनी खडसे कशा प्रकारे ई डी ला तपासात सहकार्य करीत आहेत ते सांगितले वारंवार समन्स बजावूनही न्यायालयात हजर न झाल्याने पीएमएलए न्यायालयाने अजामीनपात्र…
