मुंबई/ केवळ भारतालाच नव्हे तर मोदींनी जगाला विकासाचा , शांततेचा आणि बंधुत्वाचां मार्ग दाखवला आहे म्हणूनच जगात एक उत्तम मार्गदर्शक अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे असे असताना काँग्रेसने मोदींचा वाढ दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणे आणि मोदींच्या विरोधात भलते सलते बोलणे म्हणजे एक प्रकारे सूर्यावर थूकं व्याचा प्रयत्न आहे.आणि भारतीय जनता काँग्रेस ची ही नौटंकी कदापि सहन करणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवांणजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले .काँग्रेसला जे ७० वर्षात जमले नाही ते मोदींनी ७ वर्षात करून दाखवले.काँग्रेसने स्वतःच्या बेरोजगारीचे प्रदर्षण जरूर करावे कारण मोदींच्या विकास अभियानामुळे काँग्रेस बेरोजगार झालीय म्हणूनच ते मोदींच्या वाढ दिवशी राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करीत आहे . या उलट मोदींचा वाढ दिवस घराघरात साजरा करण्यात आला जणू काही ते आपल्या कुंटुबाचा एक आहेत ही भावना आज प्रत्येक भारतीयांमध्ये आहे.या उलट काँग्रेसचे झपाट्याने काऊटडाऊन सुरू आहे . काँग्रेस मधून नेते कार्यकर्ते बाहेर पडत आहे त्यामुळेच काँग्रेसला घर घर लागलीय आज काँग्रेसची अशी परिस्थिती आहे दोन तीन वर्ष झाली तरी काँग्रेसला अध्यक्ष मिळेनासा झालाय . तेंव्हा मोदींचा वाढ दिवस बेरोजगार दीन म्हणून साजरा करण्यापेक्षा काँग्रेसने आपल्या बेरोजगारीचा विचार करावा असेही बाबूभाई म्हणाले .
Similar Posts
घाबरू नका -पंचसूत्राचे पालन करा- मुख्यमंत्र्यांचे जनतेला आवाहन
नागपूर -जगात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढला आहे त्यामुळे खबरदारी बाळगणे गरजेचे आहे मात्र काळजी करण्याचे कारण नाही कारण कोरोनाचा बीएफ-७ व्हेरियंट अद्याप तरी महाराष्ट्रात आलेला नाही त्यामुळे काळजी करू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे जगातील कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील खबरदारी घेण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करतानाच सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या…
दौर्याचे राजकारण सुरू
पूरग्रस्त भागात पाहणी करण्याच्या निमित्ताने जे दौरे केले जात आहेत त्या दौर्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर ताण येतो म्हणून आता कुणी म्हणाले होते पण त्यावरून आता राजकारण तापले असून आम्ही दौरे केले नाही तर प्रशासकीय यंत्रणा वेगाने काम करणार नाही त्याच बरोबर तिथल्या जनतेच्या ज्या समस्या आहेत त्या विरोधी पक्ष नेता म्हणून अधिवेशनात मांडण्यासाठी दौरे करावेच लागणार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला ओबीसी आरक्षणाचा खेळ
ओबीसी आरक्षण पुन्हा लटकलेमुंबई/ ओबीसी आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल परिपूर्ण नसल्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे ओबीसीं समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा लटकले आहे राज्य सरकारसाठी हा फार मोठा धक्का आहेओबिसीचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्या नंतर ते परत मिळवण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले होते.त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?
हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले आहेत.कारण महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणणे इथल्या भाजप नेत्यांना शक्य नाही याची आता भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला चांगलीच प्रचती आली.कारण काँग्रेस राष्ट्रवादी मधून भाजपात जे उपरे आले .ते बिनकामाचे ठरले.फक्त तोंडाच्या वाफा घालवण्या पलीकडे त्यांच्या हातून काहीच…
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारचा साखर कारखानादाराशी भेदभाव – देवेन्द्र फडणवीस
दिल्ली -महाराष्ट्र सहकारी साखर कारखान्यांना मदत करण्याच्या संदर्भात आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या संदर्भात सहकारिता मंत्री केंद्र सरकार अमित भाई शहा यांच्याकडे बैठक आज झाली . केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे व हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामध्ये यांचे डेलिगेशन त्यांना भेटला आणि सर्व अधिकाऱ्यांसोबत वेगवेगळे प्रश्न आहेत ते प्रश्न त्या ठिकाणी ज्यांना सहकारी साखर कारखानदारी नीट माहिती आहे…
कायदे सर्वांसाठी सारखे असावेत-राज ठाकरे करोनाचे राजकारण करू नका- उद्धव ठाकरे महाराष्ट्रात ठाकरी संग्राम
मुंबई/ सध्या संपूर्ण महाराष्ट्र करोनाचा दहशतीखाली गारठलेल्या असतानाच याच कोरोनावरून सध्या ठाकरे बंधुचे जोरदार कलगीतुरा सुरू झाला आहे.मात्र त्यांचा हा कलगीतुरा म्हणजे महाराष्ट्रासाठी बिन पैशाचा तमाशा असल्याचे लोक म्हणत आहेत .काल राज ठाकरे यांनी पुण्यात माणसे कार्यकर्त्यांचा मेळा आयोजित केला होता या मेळाव्यात बोलताना त्यांनी करोना रोखण्यासाठी जे कठोर निर्बंध लादले आहेत त्यावरून सरकारवर कठोर…
