शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा म्हटला की राजकीय समाचार हा आलाच. शिवसेना आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारीदेखील झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयपुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवार
पुनर्विकास नंतर घर विकून इथला मराठी टक्का घालवू नका-शरद पवारबी डी डी चाळीच्या पुनर्विकासाचा शुभारंभमुंबई ( किसन जाधव) मुंबईच्या संघर्षमय इतिहासाची साक्षीदार असलेल्या बी डी डी चाळीचा पुनर्विकास होतोय पण त्यानंतर घर विकून इथला मराठी टक्का कमी करू नका असे कळकळीचे आव्हान शरद पवार यांनी पुनर्विकासाच्या शुभारंभाच्या प्रसंगी इथल्या रहिवाशांना केले तर माझ्या मुख्यमंत्री पदाच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व…
तुम्ही लुटा, चोरी करा, ३-३ बायका करा आणि आरोप केले की गोरगरीब-सोमया
भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मीडिया एजन्सीने सल्ला दिलाय की तुम्ही चोरी करा, लुटा, ३-३ बायका करा आणि किरीट सोमय्यांनी आरोप केले तर तुम्ही म्हणायचं गोरगरीबांचा. धनंजय मुंडे गोरगरीब आहे का? त्यांना ३ बायका आहेत, त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव देतात. त्यांनी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीययाला निवडणूक म्हणायची का ?
निवडणुका आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे आणि मेंदू आहेत तर संविधान हा आत्मा आहे.मात्र या तिन्ही यंत्रणा पोखरल्या जात आहेत आणि त्यामुळेच लोकशाही दिवसेंदिवस कमजोर बनत चालली आहे.निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून केवळ पैसा आणि ताकत या दोन गोष्टीचा जोरावर निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकांनाच तिकीट दिले जाते त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था पासून संसदेपर्यंत अनेक…
नगर पंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक २७ जागा जिंकल्या तर भाजपचे सर्वाधिक नगरसेवक महाविकास आघडीची सरर्शी
मुंबई/महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यातील १०६ नगर पंचायतीच्या निवडणुकीत वेगवेगळे लढूनही महा विकास आघाडीची सरशी झाली असून भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला यश आले आहे महाविकस आघाडीने सर्वाधिक ६६ नगरपंचायत जिंकल्या तर भाजपच्या वाट्याला फक्त २२नगर पंचायती आल्या मात्र भाजपने सर्वाधिक ३८४ जागा जिंकल्या आहेत तर राष्ट्रवादीने ३४४ काँग्रेसने ३१६ तर शिवसेनेला २८४ जागा मिळाल्यानगर पंचायतीच्या दोन…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर अनधिकृत बांधकाम इतिहासाची साक्ष देणारा विशाळगड भूमाफियाच्या ताब्यात
राजापूर/ छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या बहाद्दर मावळ्यांनी. रक्ताचा एकेक थेंब सांडून जिंकलेले महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे महाराष्ट्राच्या पराक्रमाची आणि शिवशाहीचे मुक साक्षीदार आहेत.त्यामुळे हा इतिहासिक ठेवा जतन करण्याची जबाबदारी सरकारवर आहे पण पण शिवाजी महाराजांच्या नावाने दुकानदारी करणाऱ्या इथल्या राजकीय पक्षांना महाराजांच्या गडकिल्ल्यांचे काहीच पडलेले नाही त्यामुळे आज पुरातत्व विभागाच्या ताब्यात असलेले हे किल्ले…
