शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा म्हटला की राजकीय समाचार हा आलाच. शिवसेना आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याची तयारीदेखील झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आणि उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागलं आहे.
Similar Posts
भिवंडी कशेळी ठाणे रस्त्यावरील खड्ड्यां विरोधात धरणे आंदोलन…
भिवंडी दि 24(प्रतिनिधी ) शहरासह भिवंडी ठाणे बायपास रस्ता ,भिवंडी कशेळी ठाणे व भिवंडी अंजुरफाटा खारबाव कामण या सर्वच बीओटी वरील रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी मुळे नागरीक वाहनचालक सर्वच त्रस्त झाले आहेत.या समस्ये विरोधात विविध राजकीय पक्षांकडून आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात असतानाच वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हाध्यक्ष…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभा बरखास्त करण्याच्या हालचालीने शिवसेना बंडखोरांचे धाबे दणाणले
उधव ठाकरे राजीनामा देण्यास तयारमुंबई/ महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेंना हाताशी धरून भाजपने जे प्रयत्न सुरू केले आहेत ते आता त्यांच्यावरच उलटण्याची शक्यता आहे कारण उद्धव ठाकरे यांनी विधानसभा बरखास्त करण्याच्या दिशेने हालचाली सुरू केल्याने शिवसेना बंडखोर आणि भाजपचे सुधा धाबे दणाणले आहेत .कालचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा होता कारण सेनेतील बंडखोरी…
भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..
भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे…
पाच राज्यांच्या निवडणुकीची घोषणा- युपी मध्ये ७ टप्प्यात निवडणूक १० मार्चला निकाल
मुंबई/ निवडणूक आयोगाने काल उत्तरप्रदेश,पंजाब,गोवा उत्तराखंड,आणि मणिपूर या पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला त्यानुसार युपी मध्ये सात टप्प्यात मणिपूर मध्ये दोन टप्प्यात तर पंजाब, उतरखंड आणि गोव्यात १४फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. निकाल १० मार्च रोजी लागेल उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यात १० फेब्रुवारी,दुसऱ्या टप्प्यात १४फेब्रुवारी,तिसऱ्या टप्प्यात २० फेब्रुवारी, चौथा टप्प्यात२३ फेब्रुवारी,पाचव्या टप्प्यात२७ फेब्रुवारी,सहाव्या टप्प्यात…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चा स्वातंत्र्य दिन वसतिगृहात साजरा
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी निमित्त भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट स्वातंत्रदिन आणि ध्वजारोहण सोहळा अनोख्या पद्धतीने बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला । भाई शिंगरे ट्रस्ट तर्फे धनधान्य स्वरूपात किमान महिनाभर ची रसद मदत म्हणून देण्यात आलीसदर कार्यमाची सुरुवात डॉ पदमभूषण प्रकाश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली। या प्रसंगी विशेष आथिती म्हणून भाई…
ताज्या बातम्या | महापालिका | मुंबई | राजकीयराजकारणात अडकला डिलाईलरोडचा विकास
मुंबई-(अर्थरोडनाका) सातरस्ता ते डिलाईलरोड पर्यंतचा जो पट्टा आहे त्या संपूर्ण पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर मराठी माणसांची वस्ती आहे. इथला जो मुळ मराठी माणूस होता त्याला पद्धतशीरपणे इथून घालवण्याचे कारस्थान सुरू झाले आणि या कारस्थानात सर्वच पक्षांचे लोक कमी अधिक प्रमाणात सामील आहेत.इथले मराठी माणसांचे तारणहार म्हणून ओळखले जाणारे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सध्या लोढा सारख्या बिल्डरांच्या दलाल…
