मुंबईच्या जुन्या पुलांची पालिकेकडून पुनर्बांधणी होणार ,पण तिथल्या लोकांच्या पुनर्वसनाचे काय ?
मुंबई ( किसनराव जाधव ) पालिका निवडणूक जस जशी जवळ येत चालली आहे तसतशी नको नाकोती अनावश्यक कामे हाती घेऊन मुंबईकरांच्या पैशावर डल्ला कसा मारता येईल याचे पालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून मनसुबे आखले जात आहे. पेगविंच्या देखभालीची वाढीव खर्चाची तजवीज करण्याचा १५ कोटींचा प्लॅन फसल्यानंतर आता जवळपास १७०० कोटींच्या जुन्या पुलांच्या पुनर्बांधणीचा घाट घातला जात आहे. कोविड…
