सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्या मध्ये असलेल्या चोफळा येथे कोरेगाव तालुक्यातील वातर शिरोळी येथील तरुणी तिच्या नातेवाईककडे आली होती मात्र त्याच दरम्यान तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा कोरेगाव तालुक्यातळच शिरणबे गावचा अनिकेत मोरे हा सुधा आला होता पण ती त्याला अजिबात भाव देत नव्हती त्यामुळे चिडलेल्या अनिकेतणे धारदार चाकूने तिचा गळा चिरला या हल्ल्यात ती जागीच ठार झाली तिचा मृत्यू होताच . अनिकेत स्वतच पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने खुनाची कबुली देताच पोलिसांनी त्याला अटक केली आहे .
Similar Posts
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईराज्यपालांच्या हस्ते ११४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान
राजभवन येथे २०२० व २०२१ वर्षांकरिता पोलीस अलंकरण समारोह संपन्न राज्यातील ११४ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचा-यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. १३) पोलीस शौर्य पदक, उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राजभवन मुंबई येथे झालेल्या पोलीस अलंकरण सोहळ्यामध्ये २०२० च्या स्वातंत्र्य दिनी…
सध्या भारतात शोध पत्रकारिता नामशेष होताना दिसत आहे -सरन्यायाधीश रमण
सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं. सद्यस्थितीत भारतातील माध्यमांमध्ये शोध पत्रकारिता (Investigative journalism) गायब होत आहे आणि आजूबाजूला सर्वकाही आलेबल आहे असंच दाखवलं जात असल्याचं, मत भारताचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमण (CJI N V Ramana) यांनी व्यक्त केलं….
बाल हत्याकांडातील दोन बहिणीना फाशी ऐवजी जन्मठेप
मुंबई/संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ९ मुलांच्या हत्याकांडातील क्रूर आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोन बहिणींनी फाशी रद्द करून न्यायालयाने त्यांना जाठेपेची शिक्षा ठोठावली आहेे.दरम्यान, महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीने विविध भागातून १३ बालकांचे अपहरण करून त्यापैकी ज्या मुलांनी…
अहमदाबाद बॉम्ब स्फोट प्रकरणी 38 जणांना फाशीची शिक्षा
अहमदाबाद/ जुलै 2008 मध्ये अहमदाबाद येथे झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील 49 दोषींना काल न्यायालयाने शिक्षा सुनावली यामधे 38 जणांना फाशीची शिक्षा तर 11 जणांना जनमठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे26 जुलै २००८ मध्ये अहमदाबाद शहरात २० साखळी बाँबस्फोट झाले होते यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर २०० जन जखमी झाले होते विशेष म्हणजे सुरत मध्ये…
