: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .
Similar Posts
युट्युबवरील अश्लील जाहिरातीमुळे परीक्षांत नापास झाल्याचा दावा करून ७५ लाख मागणाऱ्याला २५ हजारांचा दंड
मुंबई – युट्युब वरील अश्लील जाहिराती मुळे लक्ष विचलित होऊन पोलीस भरती परीक्षेत मी नापास झालो . त्यामुळे मला ७५ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करणारी एक याचिका मुंबई उंचच न्यायालयात दाखल करण्यात आली होती . पण न्यायालयाने ती फेटाळली असून याचिकाकर्त्यालाच २५ हजारांचा दंड ठोठावला आहे मध्य प्रदेशमधील पन्ना येथे राहणाऱ्या आनंद…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमशिदीवर लावलेल्या भोंग्यांचा वाद – पोलिसांना न्यायालयाने फटकारले
मुंबई – मशिदीवरच्या लाऊडस्पीकरवरून हायकोर्टाने मुंबई पोलिसांना फटकारलं आहे. मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाविरोधात कारवाई न करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असं निरिक्षण हायकोर्टाने नोंदवलं आहे. याबाबत कोर्टाने झोन 12 चे पोलीस उपायुक्त यांना उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.कांनदिवलीच्या लक्ष्मीनगर भागातील गौसिया मशिदीच्या लाऊडस्पीकरमुळे होणाऱ्या प्रदुषणासंदर्भात दाखल याचिकेवर मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी झाली. स्थानिक…
महाराष्ट्रात पुन्हा मास्क
मुंबई – राज्यात सध्या कोरोना हद्दपार झाल्यासारखे वाटत असल्याने अनेकजण बिनधास्त वावरताना दिसत आहेत.मात्र राज्यात पुन्हा एकदा मास्क सक्ती केली जाण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्ण वाढीने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालय सतर्क झाला आहे. महाराष्ट्रासह केंद्राने पाच राज्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली,नोएडा,एनसीआर आणि चंदीगड या भागात रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे.त्यामुळे चिंता…
उच्च न्यायालयाची भव्य अप्रतिम इमारत मुंबईत लवकरच उभारणार
देशात लोकशाहीचे पालन होते आहे किंवा नाही यावर स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अमृत मंथन होणे गरजेचे. खंडपीठाच्या भूमिपूजनाच्या वेळी मी नव्हतो पण झेंडा रोवायला मी आलो आहे. शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. पण मी एक गोष्ट अभिमानाने सांगतोय की, न्यायमूर्ती श्री दिपंकर दत्ता यांनी परवानगी दिली म्हणून मुंबई उच्च न्यायालयाची ब्रिटीशकालीन अप्रतिम इमारत हेरिटेज वॉकसाठी…
उल्हासनगरातील गोरगरीब नागरिक कोविड लसी पासुन वंचित . मनसेचा आरोप
. उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहरात गेल्या दिड वर्षा पासून कोविड-१९ प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या सततच्या बंद मुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पुर्णपणे कोलमडल आहे. या नागरिकांना स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. दरम्यान कोविड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने मोफत लसीकरण सुरु केले आहे . परंतु या लसीचा साठा उल्हासनगर शहरात दिवसे दिवस कमी होत…
PM मोदी काशीहून निवडणूक लढले आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा कायापालट केला
मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी म्हणाले की मोदी काशीहुन निवडणूक लढले आणि काशी विश्वनाथ मंदिराचा कायाकल्प केला. केदारनाथ, बद्रीनाथ, अयोध्या, सोमनाथ, इ. मंदिरासह मंदिर परिसर सुशोभीकरण चालू आहे.आमचे पवार साहेब 4 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना आषाढी पूजेला पंढरपूरला गेले असणार. पंढरपूरला लागूनच असलेल्या माढा येथून लोकसभेत गेले. पण कधी अखंड…
