: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .
Similar Posts
राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली – राज ठाकरे
मुंबई – राज्यात झालेल्या सत्तानाट्यानंतर राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. राज्यात जे काही झालं ते किळसवाणं आहे. राज्यात घाणेरड्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनीच केली असल्याचं ते म्हणाले. ते पुण्यात बोलत होते. जनमताचा कौल तुम्ही घेतला तर प्रत्येक घरामध्ये शिव्या ऐकायला येतील दुसरे काही ऐकायला येणार नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील सत्तानाट्यावर संताप…
बजाज फायनान्सच्या पठाणी वसुली मुळे लोकांवर आत्महत्येची पाळी-बाबूभाई भवानजी .
मुंबई/ गरीब मध्यम वर्गीय माणसाची आर्थिक स्थिती बेताची असते त्यामुळे हा नोकरदार माणूस स्थिती चांगली नसल्याने आपला संसार गाडा चालवण्यासाठी अधून मधून कर्ज काढीत असतो . काही लोक छोटा मोठा धंदा सुरू करण्यासाठी कधी खाजगी सावकारांकडून तर कधी फायनान्स कंपन्यांकडून कर्ज काढतात.मात्र त्यांच्या याच मजबुरीचा फायदा घेत बजाज सारख्या फायनान्स कंपन्या कर्ज देताना अव्वाच्या सव्वा…
नाविकांना हवी आयकरात सूट ; मागण्यांचे निवेदन राज्यपालांना सादर ; केंद्र सरकार कडे भावना कळविण्याचे राज्यपालांचे आश्वासन
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : भारतीय खलाशांना २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण आयकरात सूट मिळावी व नाविकांचा प्रवास सुलभ होण्यासाठी प्राधान्याने कोटा मिळावा, या महत्त्वाच्या मागण्यांसाठी नॅशनल युनियन ऑफ सिफेरर्स ऑफ इंडिया या कामगार संघटनेचे सरचिटणीस व सह खजिनदार श्री. अब्दुल गणी सेरंग, उपाध्यक्ष मिलिंद कांदळगावकर व नुसीचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी प्रकाश ठाकूर यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल…
..तर एस टी कामगारांच्या असंतोषाचा उद्रेक राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई- पगारवाढ आणि राज्य सरकारच्या सेवेत एस टी चे विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस टी कामगारांनी जो संप पुकारला आहे तो न्यायालयाच्या आदेशानंतरही सुरूच असल्याने आता राज्य सरकार संपकरी एस टी कामगारांवर कठोर कारवाईची तयारी करीत आहे याच दरम्यान काल माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांना पत्र लिहून एस टी कामगारांवर कोणतीही कठोर…
यापुढे शासकीय शाळांमध्ये सिसी टिव्ही
ठाणे/ येत्या वर्षभरात राज्यातील सर्वच शासकीय शाळांमध्ये टप्प्या टप्प्यान सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मोठी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे या घोषणामुळे पालक आणि शिक्षक वर्गाने समाधन व्यक्त केले असले तरी हे सीसीटीव्हीचा अंमलबजाणी कधी होणार याची चर्चा सुरु आहे.वर्षा गायकवाड म्हणाले की, ज्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. अशा शाळांमध्ये प्रथम सीसीटीव्ही…
सीएनजी -पीएनजीच्या किमती कमी होणार
दिल्ली -: केंद्र सरकारने किरीट पारेख समितीच्या गॅसच्या किमतींबाबतच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे….
