: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .
Similar Posts
दीपावलीच्या तोंडावर एस्टीची भाडेवाढ
मुंबई/सध्या महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेला महा विकास आघाडीने आणखी एक शॉक दिला असून एन दिवाळीच्या तोंडावर एस टी ची प्रवासी भाड्यात १७.१७ टक्के इतकी वाढ केली आहे . आज मध्यरात्री पासून ही भाडेवाढ लागू होईल दरम्यान एस्टी कर्मचाऱ्यांना २५०० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येणार आहे तर अधिकाऱ्यांना ५ हजार दिवाळी भेट मिळणार आहे राज्य परिवहन…
शेतकऱ्यांच्या ३५९ दिवसांच्या संघर्षांत समोर मोदी सरकार अखेर झुकले-मोदींचा माफीनामा-केंद्राची फजिती
दिल्ली/ सरकारने संसदेतील बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी गेल्या ३५९ दिवसांपासून जे आंदोलन सुरू ठेवले होते त्यासमोर अखेर मोदी सरकार झुकले आणि काल सरकारने तिन्ही काळे कायदे मागे घेतले.शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आम्ही अपयशी ठरली त्यामुळे हे कायदे परत घेत आहोत आता आंदोलन शेतकऱ्यांनी आपापल्या आणि शेतात जावून काम करावे असे मोदींनी…
आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड
मुंबई/ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण् अंगावर आली असून याप्रकरणी जयसिंग राजपूत याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली .असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.तुम्ही सुशांतसिंग राजपूत याला मारलेत आता तुमचा नंबर आहे असा धमकीचा मॅसेज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आला होता तत्पूर्वी आरोपींनी…
छ. शिवरायांकडून प्रेरणा घेवूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शिवतीर्थावर अवतरली ‘शिवशाही; जाणता राजा महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला तुफान गर्दी मुंबईभारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांना पहिल्यांदा पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केले तेव्हा त्यांनी रायगडावर जात छ. शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होवून दर्शन घेतले. त्यांच्याकडून प्रेरणा आणि तेज घेवुनच गेल्या ९ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बदलून दाखविला असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले….
गणेशोत्सवासाठी पालिकेची नियमावली जाहीर
मुंबई – यंदा गणेशोत्सवाच्या पार्शवभूमीवर पालिकेने नियमावली जाहीर केली आहे त्यानुसार मंडप बांधताना खड्डे पडल्यास प्रत्येक खाद्यामागे २ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे . मंडपात प्रतिबंधित जाहिराती लावण्यास मनाई आहे मूर्तीच्या उंचीवर निर्बंध नसले तरी मंडपाची उंची मात्र ३० फुटांचं असायला हवीकाही दिवसात लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणरायाचं…
