: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .
Similar Posts
कोरोनाचे संकट वाढतेय
गेले कित्येक दिवस जगभरातील आरोग्यविषयक तज्ज्ञ कोरोना महामारीच्या नव्या लाटेचा इशारा देत होते. त्यातच कोरोना व्हायरसच्या ‘ओमायक्रॉन’ या नव्या व्हेरिएंटने आता युरोप आणि अमेरिकेमध्ये वेगाने पसरणे सुरू केले असून अनेक ठिकाणची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना संसर्ग वाढविण्यात ओमायक्रॉन हा महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ब्रिटन, फ्रान्स, इटली आदी देशांमध्ये कोरोनाच्या विक्रमी रुग्णसंख्येची नोंद झाली आहे….
पुणे पोटनिवडणुकीत अमित शहांची एंट्री
पुणे -कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येणार आहेत १८, आणि १९ फेब्रुवारीला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतीलभारतीय जनता पक्षाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मैदानात भाजपचे ‘चाणक्य’ अशी ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मैदानात उतरणार आहेत. येत्या १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी ते पुणे दौऱ्यावर येणार…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे .दरम्यान माझे ते विधान पंतप्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका गावगुंड…
अंधेरी पोट निवडणुकीत शिवसेना उद्धव गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय
मुंबई/ शिवसेनेच्या दोन गटातील राजकीय संघर्ष पाहता सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोट निवडणुकीत मोठा विजय झाला.पाणी पडले तरी मशाल विकली नाही त्यामुळे आता मध्यावधी निवडणुकीच्या तयारीला लागा अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व मतदार संघात पोट निवडणूक झाली या निवडणुकीसाठी पूर्वी…
जिल्हा परिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत भाजपला रोखण्यात सत्ताधाऱ्यांना यश – महा विकास आघाडीची सरशी
जिल्हा परिषद ८५ जागाभाजपा २२,शिवसेना १२काँग्रेस १७राष्ट्रवादी १८इतर. १६पंचायत समिती १४४ जागाभाजप. ३३शिवसेना. २२काँग्रेस ३५राष्ट्रवादी १६इतर ३८ मुंबई -जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत भाजपला रोखण्यात महा विकास आघाडीला वेगवेगळे लढून सुधा यश आले आहे भाजपला केवळ धुळे जिल्हा परिषदेत यश मिळाले तर नागपूर नंदुरबार मध्ये काँग्रेस वाशिम…
राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार केंद्राकडून 700 कोटींची मदत
दौर्याचे राजकारण सुरू मुंबई/ महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारं महाराष्ट्राला 700 कोटींची मदत करणार आहे असे काल कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यानी लोकसभेत सांगितले तर राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मदातिकडे लागले आहेमहाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे कारण पावसाचा जोर काहीसा कमी…
