: मुंबई – कोरोंनाच्या प्रदुभावामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा कॉलेज बंद असल्याने विध्यर्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . आता कोरोंनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने राजी सरकारने पुन्हा एकदा शाळा कॉलेज सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी लसीचे दोन डोस घेतलेल्या शिक्षकांची आकडेवारी गोळा केली जात आहे जर टास्क फोर्सने सहमती दाखवली तर ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामद्धे सरकारचा कॉलेज सुरू करण्याचा विचार आहे . लहान मुलांचे लसीकरण झाल्याशिवाय शाळा सुरू केल्या जाणार नाहीत त्यामुळे दिवालीच्या नंतरच शाळा सुरू केल्या जातील असे बोलले जात आहे .
Similar Posts
पोलिसांच्या लाठीमारानंतर रिफायनरी विरुद्धचे आंदोलन- ३ दिवसांसाठी स्थगित प्रकरण पुन्हा चिघळणार
राजापूर – रिफायनरीविरोधात बारसूमध्ये सुरू असलेले आंदोलन आज चिघळले. पोलिसांनी रिफायनरीच्या माती सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांवर लाठीचार्ज केला. त्याशिवाय, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक ग्रामस्थ जखमी झाले. पोलिसांच्या कारवाईनंतर जिल्हाधिकारी, कोकण परिक्षेक्षत्राचे पोलीस महानिरीक्षक दाखल झाले. त्यांनी आंदोलकांना चर्चेचे आवाहन केले. मात्र, ग्रामस्थांनी याला विरोध करत पाठ फिरवली. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह…
ताज्या बातम्या | मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईअमोल कोल्हे विरुद्ध महाराष्ट्रात संतापाची लाट
नथुराम वरून राष्ट्रवादीत मतभेदमुंबई/ व्हाय कील आय गांधी? या चित्रपटात राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे ची भूमिका करून त्या भूमिकेतील नथुराम याच्या माध्यमातून गांधी हत्येचे समर्थन केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे.अमोल कोल्हे याला राष्ट्रवादीतून हाकला अशी मागणी केली जात आहे तर दुसरीकडे नथुराम वरून राष्ट्रवादी मध्येच दोन मत प्रवाह निर्माण झाले आहे.नथुराम…
श्री विठ्ठल रखमाई मंदिराचा जीर्णोद्धार
मु. पो.- टाकवे , तालुका शिराळा, जिल्हा सांगली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर ह भ प वैकुंठवासी तुकाराम कृष्णा रावते महाराज (भाऊ ) यांनी 1975 साली मंदिर बांधले होते. ते साधे व छोटे होते शिवाय, त्याला 46 वर्ष होऊन गेल्याने ,भाऊ यांच्या पुतण्यानी एकत्र येऊन त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला .. या सोहळ्याला चार वेद अभ्यासक गुरुजी…
आदित्य ठाकरे यांना ठार मारण्याची धमकी देणारा गजाआड
मुंबई/ मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण् अंगावर आली असून याप्रकरणी जयसिंग राजपूत याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली .असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.तुम्ही सुशांतसिंग राजपूत याला मारलेत आता तुमचा नंबर आहे असा धमकीचा मॅसेज पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना आला होता तत्पूर्वी आरोपींनी…
अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची पळापळ
विमानाला लटकले तरी मृत्यने गाठलेकबूल/ अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या गदारीमुळे अखेर काल तालिबान्यांचा विजय झाला .राष्ट्रपतींना परदेशी पळ काढावा लागला तर अफगाणी जनता आणि विदेशी नागरिक यांना जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळावे लागले.मुंबईच्या लोकल ट्रेन सारखी विमानाला गर्दी झाली काहींनी विमानाला लटकण्याचा प्रयत्न केला पण विमानाचे उड्डाण होताच विमानाला लटकलेल्या तिघांचा खाली पडून मृत्यू झाला.दरम्यान तालिबानने…
विरोधी पक्षाच्या दबावाला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये ! -संजीव पोतनीस (नाशिक) एसटी महामंडळातील
कर्मचाऱ्यांचा संप आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एसटी महामंडळामध्ये जो सध्या कामगारांनी संप पुकारला आहेत त्याच्यामागे भाजपचे पडळकर आणि इतर मंडळी यांचा पाठिंबा आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष भारतामध्ये करोना या रोगाने थैमान घेतले आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी संस्था या आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. एसटी महामंडळाचे सांगायचे झाल्यास या…
