मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सालव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 4 ऑक्टोबरला निवडणूक होत असून क्रॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे .मात्र रजनी पाटील या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी क्रॉंग्रेसणे भाजपला त्यांचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे . याबाबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब थोरात , नाना पाटोळे यांनी देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी तुम्ही आमच्या 12 आमदारांचे अगोदर निलंबन मागे घ्या मग बघू अशी अट घातल्याचे समजते .मात्र फडणवीस यांनी या बातमीचा इन्कार केला आहे आम्ही कधीही अशा प्रकारची सौदेबाजी करीत नाही असे फडणवीस यांनी संगितले.
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआपापले बघा- सेनेचा काँग्रेस राष्ट्रवादीला संदेश
मुंबई/ राज्यसभा निवडणुकीतील पराभव शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे.त्यामुळे नाराज झालेल्या शिवसेनेने आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आपापले बघा असा संदेश काँग्रेस राष्ट्रवादीला दिला आहे त्यामुळे आघाडीत बिघडी होण्याची शक्यता आहे.येत्या 20 जून विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक होत आहे या निवडणुकीत शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी 2 उमेदवार उभे केले आहेत . पण विधानसभेतील संख्याबळ पाहता…
पुणे हादरले गतिमंद विवाहितेवर सामूहिक बलात्कार
पुणे/ महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली असून काल पुण्यात एका गतिमंद विवाहितेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केला या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहेपुण्याच्या भरती विद्यापीठ भागात राहणारी एक तरुणी स्वारगेट येथून जात असताना एका गुंडाने तिला फसवून दत्त वाडी येथील जनता वसाहतीत आणले त्यानंतर त्याने आपल्या इतर तीन मित्रांना बोलावून चारही…
आरसीएफ जवानांचा जयपूर -मुंबई एक्स्प्रेस मध्ये गोळीबार- रेल्वे पोलीस अधिकार्यांसह ४ ठार
पालघर – जयपूर-मुंबई सुपरफास्ट पॅसेंजर एक्स्प्रेसमध्ये रेल्वे सुरक्षा दलाच्या(आरपीएफ) जवानाने गोळीबार केला. त्यात आरपीएफच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकासह चौघांचा मृत्यू झाला. वापी स्थानकावरून रेल्वे सुटल्यानंतर पहाटे या जवानाने तीन डब्यांमध्ये फिरून एकूण १२ गोळ्या झाडल्या. त्यानंतर गाडीची चेन ओढली आणि आरोपीने मिरा रोड स्थानकावर गाडी थांबल्यावर उडी मारली. तेथील रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. या घटनेनंतर…
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला आणखी धक्के बसणार
बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे >. मंत्रिमंडाळाचा विस्तार होताच मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ होण्याची दाट शक्यता आहे. तशा हालचाली सुरु झाल्या आहेत. मुंबईतील प्रत्येक बंडखोर आमदाराला प्रत्येकी चार ते पाच माजी नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती शिंदे…
राज्यसभेसाठी कॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी
मुंबई – राज्य सभेच्या सहा रिक्त जागांसाठी पुढील महिन्यात निवडणूक होत असून त्यात राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या एका जागेचाही समावेश आहे . सुरवातीला या जागेसाठी राजीव सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार सुरू होता पण नंतर मात्र सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळखल्या जाणार्या रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली .रजनी पाटील या…
आदित्यच्या मतदार संघात भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष
मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून…
