मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीत कॉँग्रेसच्या रजनी पाटील बिनविरोध निवडून याव्यात यासाठी कोंग्रेस नेत्यांनी चक्क भाजपला साद घातली असून भाजप त्यांचा उमेदवार मागे घ्यावा अशी मागणी केल्याचे समजते . मात्र उमेदवार मागे घेण्याच्या बदल्यात भाज्पच्या 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अशी अट भाजपने घातली आहे . त्यामुळे कॉँग्रेसची मोठी पंचाईत झाली आहे .कोंग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव सालव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी येत्या 4 ऑक्टोबरला निवडणूक होत असून क्रॉंग्रेसकडुन रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे .मात्र रजनी पाटील या बिनविरोध निवडून याव्यात यासाठी क्रॉंग्रेसणे भाजपला त्यांचा उमेदवार मागे घेण्याची विनंती केली आहे . याबाबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब थोरात , नाना पाटोळे यांनी देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी तुम्ही आमच्या 12 आमदारांचे अगोदर निलंबन मागे घ्या मग बघू अशी अट घातल्याचे समजते .मात्र फडणवीस यांनी या बातमीचा इन्कार केला आहे आम्ही कधीही अशा प्रकारची सौदेबाजी करीत नाही असे फडणवीस यांनी संगितले.
Similar Posts
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर गोळीबार
गुजराण वाला /पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पाकिस्तान मधल्या पंजाब प्रांतातील गुजरांवाला येथे गोळीबार करण्यात आला यात त्यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले असून त्यांच्यावर लाहोरच्या शौकत खणंम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला पकडले आहे दरम्यान इम्रान खान यांच्यावरील हल्ल्यानंतर संपूर्ण पाकिस्तानात इम्रांचे समर्थक रस्त्यावर उतरून तोडफोड करीत आहेत तर या हल्ल्यामागे…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय100 कोटीच्या खंडणी प्रकरणाचा तपास राजीव कुमार करणार – ई डीच्या सिडी आणखी बळकट
मुंबई/ अनिल देशमुख यांच्या कथित 100 कोटींच्या खंडणी प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे .कारण अचानक तपास अधिकाऱ्याची बदली करण्यात आली आहे . दरम्यान अनिल देशमुख यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे .मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या खंडणीचा आरोप केला होता . त्यानंतर…
महाराष्ट्रावरील संकट दूर झाले-राज्यपाल कोषारी अखेर गेले
मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
आदित्यच्या मतदार संघात भाजपच्या दहीहंडीचा जल्लोष
मुंबई/ आदित्यच्या वरळी मतदार संघावर आता भाजपची नजर आहे . त्यासाठी भाजपने जांबोरी मैदानात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते . या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली तसेच यापुढे पालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडायची आहे असे सांगून वरळी मधून पलिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे . वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून याच मतदार संघातून…
चीनची सावकारी
सावकारी पाश हा किती भयंकर असतो हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्म्हत्यांवरून दिसून येईल.महाराष्ट्रात गेल्या 2 दशकांमध्ये 40 हजार कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात.कारण कर्जबाजारी माणसाची कर्ज फेडण्याची कुवत संपल्यावर आत्महत्या हा एकच पर्याय त्याच्यासमोर असतो .पण एक क्रर्जबाजारी व्यक्ती आणि एक कर्जबाजारी देश यांच्याकडे तुलनात्मक दृष्ट्या पाहिले तर भलेही दोघांची समस्या एकच असली तरी परिणाम वेगवेगळे असतात.श्रीलंका…
