मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
Similar Posts
विरोधी पक्षाच्या दबावाला एसटी कर्मचाऱ्यांनी बळी पडू नये ! -संजीव पोतनीस (नाशिक) एसटी महामंडळातील
कर्मचाऱ्यांचा संप आणि वस्तुस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. एसटी महामंडळामध्ये जो सध्या कामगारांनी संप पुकारला आहेत त्याच्यामागे भाजपचे पडळकर आणि इतर मंडळी यांचा पाठिंबा आहे. मुळात वस्तुस्थिती अशी आहे की गेली दोन वर्ष भारतामध्ये करोना या रोगाने थैमान घेतले आहे अशा परिस्थितीत सर्व सरकारी संस्था या आर्थिक अडचणीत आलेल्या आहेत. एसटी महामंडळाचे सांगायचे झाल्यास या…
पालिका निवडणूक पुढे ढकलण्यासाठी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचा आग्रह
मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईते जिथं असतील तिथून शोधून काढू – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी…
शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही -मुख्यमंत्री
कोल्हापूर – आम्ही बाळासाहेबांच्या विचारला बांधील आहोत त्यामुळे शिवसैनिकांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. गेल्या अडीच वर्षातील बंद कामाला चालना दिली, सर्वांसाठी सर्व घटकांसाठी निर्णय घेतले. विरोधी पक्षांकडे बोलायला शिल्लक नाही. सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पावर विरोधकांना टीका करता आली नाही. पंचामृतमध्ये लोटा भरून प्यायचं नसतं, थोडं थोडं घ्यायचं नसतं. सरकार कोसळेल, १६ आमदार अपात्र…
Mid-day मिल ऐवजी पी एम पोषण योजना-सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मोफत
मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय…
अखेर पालिकेतील प्रभारींना बढती
मुंबई – सध्या पालिकेचा कारभार प्रभारींच्या हाती आहे. त्यामुळे नागरी सुविधांच्या कामांना कुठेतरी खिळ बसली आहे अशा स्थितीत पालिकेतील प्रमुख अभियंता पदाची जबाबदारी गेल्या दीड ते २ वर्षांपासून प्रभारींच्या खांद्यावर होती. प्रभारी म्हटला कि त्याच्या कामावर आणि अधिकारांवर मर्यादा येतात परिणामी त्याचा फटका त्यात्या विभागातील कामांना बसतो. याबाबत मुंबईकर जनतेने अनेक वेळा आवाज उठवूनही पालिका…
