मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
Similar Posts
नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट व भाजपा तीव्र मतभेद
मुंबई/राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांच्या वरून अजित पवार गट आणि भाजप यांच्या तीव्र मतभेद होण्याची शक्यता आहे .नवाब मलिक यांना अजित पवार यांनी निवडणुकीचे तिकीट देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. तर दुसरीकडे नवाब मलिकांच्या उमेदवारीला मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे .दाऊशी संबंधित व्यक्तीला तिकीट देणे भाजपाला मान्य नाही. असं शेलार…
प्रसिद्ध साहित्यिक विजय मडव यांना शारदा पुरस्कार तर दिलीप चव्हाण आणि वसंत सावंत हे जय महाराष्ट्र नगर भूषण तसेच विजय घरटकर हे प्रेरणा पुरस्काराचे मानकरी
मुंबई, दि. (प्रतिनिधी) : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आचार्य अत्रे पुरस्कार सन्मानित आणि गेल्या ४१ वर्षांपासून न थकता न दमता मुंबई उपनगरातील रसिक श्रोत्यांना अविरत बौद्धिक मेजवानी उपलब्ध करून देणाऱ्या विजय वैद्य यांनी यंदाच्या ४२ व्या वर्षीच्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेत सालाबादप्रमाणे देण्यात येणारे शारदा पुरस्कार आणि जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईमोबाईल मधले किलर गेम
मोबाईल ही सध्या माणसासाठी जीवनावश्यक वस्तू बनली आहे.मात्र या मोबाईलचा जर चांगल्या कामासाठी वापर केला तर माणसाला आर्थिक लाभ आणि सार्वजनिक क्षेत्रात एक नवी ओळख मिळू शकते पण त्याचा दुरुपयोग केला तर मात्र माणसाचे आयुष्य बरबाद होऊ शकते त्यामुळे मोबाईल मधील वाईट गोष्टींपासून माणसाने नेहमीच दूर राहायला हवे खास करून मोबाईल मध्ये माहितीच्या मायाजलाच्या अंतर्गत…
हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा
उद्धव ठाकरेंचे शिंदे – फडणवीस याना जाहीर आव्हानसंभाजी नगर – हिम्मत असेल तर आता निवडणूक घेऊन दाखवा असे पुन्हा एकदा जाहीर आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस याना केले आहे ते पुढे म्हणाले तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरलं, आता वडिलही चोरायला निघालात, आता मी गप्प बसणार नाही, हिंमत असेल तर मोदींच्या नावाने मतं मागा, मी बाळासाहेबांच्या नावाने मागतो, मग पाहू महाराष्ट्र कुणाच्या…
तिरुपती मंदिराच्या लाडूतील भेसळीनंतर तिरुपती मंदिराचे होम हवन करून शुद्धीकरण
हैद्राबाद/तिरुपती मंदिरातील लाडू मध्ये प्राण्यांची चरबी आणि माशांचे तेल याची भेसळ असल्याचा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला होता त्यामुळे तिरुपतीच्या भाविकांमध्ये प्रचंड खळबळ आणि संताप झाला होता त्यानंतर या लाडू प्रसादाची लॅबोरेटरी मध्ये तपासणी केली असता चंद्राबाबूचे आरोप खरे असल्याचे आढळून आले आहे त्यामुळे काही हिंदुत्ववादी संघटनांचे तिरुपती मंदिरात ची…
एस टी कामगारांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; संप सुरूच
मुंबई/ राज्यसरकार मध्ये विलिनिकरन मुद्द्यावर असून बसलेल्या एस टी कामगारांनी काल कृष्ण कुंज वर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली यावेळी आत्महत्या करू नका कारण आत्महत्या करणाऱ्यांचे मी नेतृत्व करीत नाही असे राज यांनी एस टी कामगारांना सांगितले .तसेच तुमच्या मागण्यांसाठी आपण सर्व प्रकारची कायदेशीर लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे…
