मुंबई/महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचे खाऊन इथल्या महापुरुषांची बदनामी करणारे राज्यपाल भगतसिंग कोषरी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपतींनी मंजूर केला आणि महाराष्ट्रावरील संकट दूर झाले.त्यांच्या जागी आता रमेश बैस हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी आलेले आहेत.दरम्यान राज्यपाल कोशारी हे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून पायउतार झाल्याची बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात पसरताच अनेक ठिकाणी फटाके लावून तसेच मिठाई वाटून लोकांनी आनंद व्यक्त केला.
Similar Posts
पोलिओ डोस कामात अनधिकृत व्यक्तीचा वावर ?
विरारमध्ये पोलिओ डोसबाबत मोठी मोहीम राबविली जात असून आरोग्यसेविका घराघरात जाऊन तपासणी व चौकशी करत असताना काही अल्पवयीन व्यक्तीची या कामावर अनधिकृतपणे बेकायदापणे नियुक्ती केल्याचे जाणवते पोलिओ डोसबाबत इमारतीत घराघरात जाऊन मार्किंग केले जात आहे. हे मार्किंग करण्याचे काम कोणतेही नियुक्तपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या व्यक्तींकडे सोपविल्याचे विरारमध्ये पहायला मिळते. कोणतेही नियुक्तीपत्र किंवा ओळखपत्र नसलेल्या…
आज भाजपा महाविकास आघाडी बाबत मोठा गौप्यस्फोट करणार
मुंबई/ महाविकास आघाडी आणि मनसे यांनी शनिवारी मुंबईत महामोर्चा काढून निवडणूक आयोग आणि सत्ताधारी महायुती सरकारला जाहीर आव्हान दिल्यानंतर आज महायुतीकडून मत चोरीच्या खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.यात महायुती पलटवार करणार असून महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूबाबत मोठा गौप्यस्फोट करणार आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.राजकीयदृष्ट्या एक महत्वाची बातमी…
९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी रामराज्य स्थापन होईल / अभिनेते मिथुन चक्रवर्ती
कोलकाता/ पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. त्यामुळे तिथे हिंदूंवर अन्याय होतो असे बोलले जाते . त्यावर भाष्य करताना ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी एक महत्वाचे विधान केले आहे मिथुनदा म्हणाले पश्चिम बंगालमध्ये ९ टक्के हिंदू जरी एकत्र आले तरी इथे रामराज्य येईल चक्रवर्तींनी मागच्या महिन्यात पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा…
महायुती सरकार अवैध व अनैतिक धंद्यांची बजबजपुरी, खरात प्रकरण व मंत्री झिरवाळांच्या व्हिडीओ ने सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर!
* मुंबई, भोंदूबाबा अशोक खरातच्या अनैतिक दरबारात हजेरी लावणाऱ्या महायुती सरकारमधील डझनभर मंत्र्यांच्या अश्लिल व अश्लाघ्य कारनाम्याने महाराष्ट्राची पुरती नाच्चकी झालेली असताना राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह VDO सोशल मीडियावर व्हायरल होणे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन नरहरी झिरवाळांची मंत्रिपदावरून तात्काळ…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले
औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी औरंगाबाद मध्ये सेनेने मेळावा आयोजित केला आहे त्यामुळे 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये शिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्ष निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे .1मे रोजी औरंगाबाद मध्ये मनसेची जी…
दोषी आढळले तर आमच्या पक्षातील कार्यकर्त्यांवर सुधा कारवाई करणार- वळसे पाटील
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गृहमंत्र्यांवर नाराजमुंबई/ पुण्यातील राड्या नंतर भाजपच्या विरोधात मवाळ भूमिका घेणाऱ्या आपल्याच पक्षाच्या गृहमंत्र्यांवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा काहीही दोष नसताना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगणाऱ्या गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत पक्ष कार्यकर्त्यांच्या या नाराजीचा वळसे पाटील यांना फटका बसण्याची…
