सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री असेल त्याची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जनतेने केली आहे.बोगस लॅब मध्ये प्रशिक्षित डॉकटर किंवा पॅथॉलॉजिस्ट नसल्याने रक्ताचे किंवा अन्य कशाचे चुकीचे रिपोर्ट दिले जातात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात म्हणून आता या बोगस लॅब च विरोधात पॅथॉलॉजिस्ट संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Similar Posts
महात्मा गांधींच्या विचाराने देशालाच नाहीतर जगाला दिशा दिली: नाना पटोले- टिळक भवन येथे जयंतीनिमित्त महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन
मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२१:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यचळवळीत देशातील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकजूट केले. सत्य, अहिंसा व सत्याग्रहाच्या माध्यमातून गांधींनी सामान्य माणसाला स्वातंत्र्यलढ्यात एका छताखाली आणले. बापूच्या एका हाकेवर देश एकत्र होत असे. त्यांनी बलाढ्य अशा ब्रिटिश सत्तेला अहिंसेच्या मार्गाने देश सोडायला लावला. गांधी विचाराने देशाला नाहीतर जगाला दिशा दिली. पण ज्या विचाराने…
जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना मुख्यमंत्र्यांकडून दणका
पुणे/मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना जमीन व्यवहार प्रकरणात अभय दिलं, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस त्यांनी भूमिका मांडली. “ज्यांना एफआयआर काय असतो हे समजत नाही असेच लोकं या प्रकारचा आरोप करु शकतात. एफआयआर दाखल करत असताना ज्या एक्सप्रेस पार्टी असतात त्यांच्यावर गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात…
निर्णयाचे निकष बदलणार नाहीतशरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही तसेच होण्याचे नार्वेकरांकडून संकेत
मुंबई – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ‘एका वृत्त वहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांना त्यांनी जाहीर केलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले. यावेळी राहुल नार्वेकर यांनी प्रत्येक प्रश्नावर मुद्देसूद उत्तर दिलं. राहुल नार्वेकर यांनी आपल्या निकालात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच पक्ष मुख्य शिवसेना असल्याचं म्हटलं. तसेच त्यांनी शिंदे गटाचे…
आहुति’चा ५५ वा दिवाळी विशेषांक वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना सस्नेह भेट तर मंत्रालयात उद्योग मंत्री श्री. सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते प्रकाशन !
55 व्या वर्षात उद्योजकांच्या यशोगाथा विशेषांक मुंबई, दि. (प्रतिनिधी) : दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन दिवाळी अंक साकारणाऱ्या अंबरनाथ येथील साप्ताहिक आहुतिचा 55 वा दिवाळी विशेषांक सोमवारी, १ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना ज्येष्ठ पत्रकार श्री. वसंतराव देशपांडे, श्री. विजय वैद्य, आणि सुमारे तीनशे पत्रकारांच्या साक्षीने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि…
कल्याणच्या लसीकरण केंद्रावर दोन तरुणींमध्ये हाणामारी
कल्याण/ रेल्वे प्रवासासाठी दोन डोस ची सक्ती तसेच कोरोनची वाढती भीती यामुळे लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे आणि याच वाढत्या गर्दीमुळे काही लसीकरण केंद्रावर हाणामारीचे प्रकार घडत आहेत काल कल्याणच्या हॉली क्रॉस रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या दोन तरुणींमध्ये जोरदार हाणामारी झाली सुरवातीला बाचाबाची होऊन नंतर शिवीगाळ झाली आणि त्या नंतर…
निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला – उद्धव ठाकरे
मुंबई -मराठी भाषादिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप शिंदे गट आणि निवडणूक आयोगावर घणाघाती टीका करताना निवडणूक आयोगावरचा आमचा विश्वास उडाला आहे असे सांगितलेठाकरे म्हणाले की, पक्षासंबंधी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने या गोष्टी करायला नको होत्या. रामविलास पासवान यांच्या मुलाला एक आणि त्याच्या काकाला एक चिन्ह दिली, पण ते दोघेही…
