सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री असेल त्याची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जनतेने केली आहे.बोगस लॅब मध्ये प्रशिक्षित डॉकटर किंवा पॅथॉलॉजिस्ट नसल्याने रक्ताचे किंवा अन्य कशाचे चुकीचे रिपोर्ट दिले जातात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात म्हणून आता या बोगस लॅब च विरोधात पॅथॉलॉजिस्ट संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Similar Posts
कर्करोग रुग्णांचे सक्षमीकरना साठी झटणारी – CPAA पुनर्वसन केंद्र
मुंबई- कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (CPAA) चे पुनर्वसन केंद्र कर्करोगाच्या रूग्णांसाठी एक आशा आणि सशक्तीकरणाचे किरण आहे, ज्यामुळे पेशंट यांना आर्थिक स्वातंत्र्याद्वारे त्यांचा सन्मान आणि स्वाभिमान पुन्हा मिळउन दिला आहे . श्रीमती मंजू गुप्ता यांनी 1987 मध्ये स्थापन करून, हे केंद्र रूग्णांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहे. याची माहिती देण्यासाठी श्रीमती अलका…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
अनंत चतुर्थदशी गणेश विसर्जनासाठी पालिकेची जोरदार तयारी 25 हजार अधिकारी कर्मचारी तैनात
मुंबई -यंदाचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा झाला असला तरी पालिका आणि पोलिस प्र्शासणणे सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवलेला होता त्याच बरोबर विसर्जनस्थीही पालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे . कोरोंना निर्बंधामुळे यंदा पालिका कर्मचारीच बाप्पाचे विसर्जन करणार आहेत त्यासाठी पालिकेच्या 24 विभागांमध्ये 25 हजार कर्मचारी अधिकारी तैनात केले जाणार आहेत .गर्दी टाळण्यासाठी पालिकेने 173 कृत्रिम तलावांची…
ग्रंथ आणि ग्रंथालये हाच विजय वैद्य यांचा श्वास – योगेश वसंत त्रिवेदी यांनी वाहिली आदरांजली
मुंबई, दि. (प्रतिनिधी) ग्रंथ आणि ग्रंथालये हा विजय वैद्य यांचा श्वास होता. सर्वत्र ग्रंथालये उघडावीत हा त्यांचा ध्यास होता. मंत्रालयातील पत्रकार कक्षात त्यांच्या नांवाने संदर्भ ग्रंथालय सुरू होऊन ते चांगल्याप्रकारे कार्यान्वित होणे या माध्यमातून त्यांची स्मृती चिरंतन राहील, अशा शब्दांत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक श्री योगेश वसंत त्रिवेदी यांनी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय वैद्य यांना आदरांजली…
काँग्रेसच्या 50 वर्षातील कामापेक्षा माझी 10 वर्षातील कामगिरी सरस – पंतप्रधान मोदींचा दावा
नवी दिल्ली – निवडणुकांना गांभिर्याने घेणे लोकशाहीमध्ये आवश्यक आहे. काँग्रेस सरकारचे ५ दशकांचे काम आणि माझे १० वर्षांचे काम पाहा. कोणत्याही क्षेत्रात तुलना करा. आमच्यात काही कमी असेल पण आमच्या प्रयत्नात कोणतीही कमी नाही. माझे २ वर्ष कोरोनाशी लढण्यात गेले. तरिही आम्ही सर्वांगीण विकास केला. सर्वसमावेशक विकास केला. काँग्रेसच्या मॉडेलपेक्षा आमचे रस्ते चांगले आहेत”, असे…
अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानचा हवाई हल्ला १९ ठार
कबूल/पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानाच्या सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील केलेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुलांसह १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती दिली गेली आहे. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती…
