सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री असेल त्याची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जनतेने केली आहे.बोगस लॅब मध्ये प्रशिक्षित डॉकटर किंवा पॅथॉलॉजिस्ट नसल्याने रक्ताचे किंवा अन्य कशाचे चुकीचे रिपोर्ट दिले जातात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात म्हणून आता या बोगस लॅब च विरोधात पॅथॉलॉजिस्ट संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Similar Posts
अंधेरी पोट निवडणुकितील संघर्षाला सुरुवात- शिंदे गटाला ढाल तलवार
मुंबई/शिंदे आणि ठाकरे गटासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या अंधेरी पोट निवडणुकीतील संघर्षाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. कारण दोन्ही गटांना निवडणूक पक्षांची नावे आणि निवडणूक चिन्हे मिळाली आहेत शिवसेनेला मशाल चिन्ह मिळाल्यानंतर काल निवडणूक आयोगाने शिंदे गटाला ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह दिले आहे .त्यामुळे अंधेरी पोट निवडणुकीत मशाल विरुद्ध ढाल तलवार यांच्यातील सामना रंगणार…
महाशिवरात्री निमित्त बेस्टची विशेष बससेवा
मुंबई – महाशिवरात्री निमित्त भाविकांना शिव मंदिरात वेळेवर जात यावे यासाठी बेस्टने विशेष बससेवा सुरु केली आहे.दरम्यान महाशिवरात्रीनिमित्त यंदा त्र्यंबकेश्वर मंदिर रात्रभर खुले राहणार आहेयंदा राज्यात निर्बंधमुक्त महाशिवरात्री साजरी करण्यात येणार आहे… त्यानिमित्त सध्या जोरदार तयारी सुरु आहे…महाशिवरात्रीसाठी मुंबईतील महत्वाच्या मंदिरांमध्ये भक्तांना दर्शनासाठी जाता यावं.. यासाठी बेस्ट प्रशासनाने विशेष बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे…. संजय…
शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला तेलंगणातून अटक
हैदराबाद/इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला अखेर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तेलंगणा मधून अटक केली आहेछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात प्रशांत कोतकर विरुद्ध संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी तसेच छत्रपती…
आमच्या सरकारने दीड वर्षात शेतकऱ्यांना ४४ हजार २७८ कोटींची मदत केली – मुख्यमंत्री
नागपूर : विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजनांची माहिती दिली. दीड वर्षामध्ये ४४ हजार २७८कोटींची विक्रमी मदत केली असल्याचंं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. अवकाळी पाऊस, गारपीट आणि बळीराजाच्या समस्यांसंदर्भात विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अल्पकालिन चर्चा उपस्थित केली होती. या घोषणा करताना एकनाथ शिंदे यांनी कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली…
महाविकास आघाडीच्या नेत्यांना जनताच जोडे मारणार – मुख्यमंत्री
मुंबई – कर्नाटकात काँग्रेस सरकारने बुलडोझर लावून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून तोडण्यात आला. आता तेच काँग्रेसवाले आंदोलन करत आहेत. या काँग्रेसवाल्यांनाच खरंतर जोड्याने किंवा चपलेने मारलं पाहिजे. ते सोडून आता मुंबईत आंदोलन करत आहेत. मात्र महाराष्ट्राची जनता समजदार आहे. त्यांना पराभव दिसू लागला आहे. येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनता जोड्याने मारणार असल्याचेही एकनाथ…
महापालिका | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात
निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या उमेदवारांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे मात्र या सर्व घडामोडीत एका पोस्तरणे केवळ औरंगाबादच्या नागरिकांचे च नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.या जाहिरातीचे शीर्षक आहे ”…
