सांगली/ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणावर बोगस लॅब चालवल्या जात आहेत कराड,सांगली,परभणी आदी ठिकाणच्या बोगस लॅब वर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र या बोगस लॅब ना आता राज्याच्या पालकंत्र्यांनी च अभय देऊन कारवाई करू नका असे आदेश देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे त्यामुळे राज्यातील बोगस लॅब ना पाठीशी घालणारा जो कुणी पालकमंत्री असेल त्याची मंत्री मंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणी जनतेने केली आहे.बोगस लॅब मध्ये प्रशिक्षित डॉकटर किंवा पॅथॉलॉजिस्ट नसल्याने रक्ताचे किंवा अन्य कशाचे चुकीचे रिपोर्ट दिले जातात त्याचे दुष्परिणाम रुग्णांना भोगावे लागतात म्हणून आता या बोगस लॅब च विरोधात पॅथॉलॉजिस्ट संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Similar Posts
सन्मान मराठी पत्रकारितेचा…
फुटबॉल विश्वचषकाच्या यजमान शहरातून, मेक्सिको सिटीच्या भूमीतून मी हे लिहित आहे. ही केवळ एक नगरी नाही; ही फुटबॉलच्या इतिहासाची जिवंत साक्षीदार नगरी आहे. याच शहराने जगाला एक असा नायक दिला, ज्याला काळाच्या ओघात देवत्व प्राप्त झाले. १९८६ मध्ये याच ऐतिहासिक स्टेडियमवर दिएगो मॅराडोनाने अर्जेंटिनाला दुसरे विश्वविजेतेपद मिळवून दिले आणि स्वतःला फुटबॉलच्या अमर गाथेत कोरून ठेवले….
नायर रूग्णालय दंत महाविद्यालयाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘सर्वोत्तम दंत रूग्णालय’ म्हणून गौरव
दंत उपचार सेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थित ‘पिएरी फॉचर्ड अकॅडमी’ मार्फत दिला जाणारा अत्यंत मानाचा पुरस्कार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालय दंत महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला आहे. ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्तम दंत रुग्णालय’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला आहे. पिएरी फॉचर्ड अकॅडमीमार्फत श्रीलंकेतील कोलंबो येथे दंत आरोग्याशी संबंधित विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले होते….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएस टी कामगारांना संप काळातील वेतन देण्यास सरकारचा नकार
मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पाच महिने संप करणाऱ्या एस टी कामगारांना संपाच्या काळातील वेतन देण्यास सरकारने नकार दिला आहे.पाच महिन्याच्या संपामुळे एस टी चे प्रंचड आर्थिक नुकसान झाले आहे आणि ही बाब यापूर्वीच सरकारने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे .त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईड लाईन नुसार काम नाही तर वेतन नाही हीच भूमिका एस टी महामंडळाने…
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी
मुंबई/राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते व प्रतोद जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीत हकालपट्टी केली तर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली. दरम्यान आता राष्ट्रवादीला…
संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग – या नव्या पुस्तकावरून वाद
।मुंबई/शिवसेना नेते संजय राऊत यांच्या, आज प्रकाशित होणाऱ्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात, मोदी शहाणा शिवसेनाप्रमुख आणि शरद पवारानी वाचवले असा दावा करण्यात आला आहे. त्यावरून पुस्तकाच्या प्रकाश नापूर्वीच राजकीय वादळ उठले आहे.मुख्यमंत्र्यांसह भाजपा नेत्यांनी या पुस्तकातील दाव्यावर कडाडून टीका केली आहे.त्यामुळे राऊतांचं नरकातील स्वर्ग वरून पृथ्वीवर राजकीय महाभारत सुरू झाले आहे.पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी २०२२ मध्ये…
पार्ल्यात दुमजली इमारतीची बाल्कनी कोसळून पती – पत्नीचा मृत्यू
मुंबई : शहरातील विले पार्ले परिसरात एका दुमजली इमारतीच्या बाल्कनीचा काही भाग कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. रॉबिन रॉकी मिस्किटा (वय ७०) आणि प्रशिला रॉबिन मिस्किटा (वय ६५) अशी मृतांची नावे आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, विले पार्ले येथील…
