मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्यांचे एका पाठोपाठ एक घोटाळे उघडकीस आरणारे किरीट सोमय्या गुरुवारी अहमद नगर जिल्ह्याच्या पारणेर मध्ये येत आहेत तेथे ते पारणेर सहकारी साखर कारखान्याच्या विकत झालेला गैरव्यवहार उघडकीस आणणार आहेत त्यामुळे तिथे त्यांना राष्टवादी कर्यकर्ते विरोध करतील असे सुरवातीला बोलले जात होते .मात्र किरीट सोमय्या यांना जास्त भाव देऊ नका असे आदेश पक्ष नेतृत्वाने दिलेले असल्याने पारणेर मध्ये राष्ट्वादी कार्यकर्ते सोमय्यानं विरोध करणार नाहीत पारणेर सहकारी साखर कारखाने कोंग्रेसचे माजी खासदार विदुरा नावले यांच्या क्रांति शुगर कंपनीने विकत घेतली असून या व्यवहारत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणार्यांनी सोमय्या यांची भेट घेऊन त्यांना हे प्रकरण सांगितल्याने सोमय्या यांनी चौकशीची मागणी केली आहे
Similar Posts
तर मागचे पान उघडू!अजित पवाराना त्यांचे घोटाळे बाहेर काढण्याचा भाजपचा इशारा
..पुणे/राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इशारा दिल्यानंतर आज अजित पवार यांनी या वक्तव्यावर प्रत्युत्तर दिलं आहे. “प्रत्येकाला पान चाळण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. तो अधिकार त्यांनी वापरावा. माझी भूमिका मांडताना ते त्यांची भूमिका मांडतील,” असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
गुगलच्या मस्तीला -जबरी दंडाचे चाप
देशातील व्यापार व्यवहारामध्ये, सर्वसामान्य ग्राहकाचे संरक्षण व्हावे, विविध कंपन्रांची एकमेकांमध्ये निकोप स्पर्धा असावी यासाठी कॉम्पिटीशन कमिशन ऑफ इंडिया (सीसीआय) केंद्रीय प्रतिस्पर्धा आयोग कार्ररत आहे. जगभरातील अनेक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपन्रा अनेक वर्षे आहेत. यामध्ये अमेरिकेच्या गुगलने तर खंबीरपणे भक्कम पाय रोवलेले आहेत. या कंपनीने व्यापार व्यवसाय करताना अनुचित व्यापारी प्रथा राबवल्याचे स्पष्ट झाले. वारंवार सांगूनही त्यानीं…
केंद्राकडून नो डेंटेन्शन धोरण रद्दनापास विध्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद – ५ वी ते ८ वी च्या विध्यार्थ्याबाबत मोठा निर्णय
सोमवारी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ‘नो डिटेंशन पॉलिसी’ संपविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनेक काळापासून सुरु असलेल्या व्यवस्थेत बदल केला आहे. या निर्णयनंतर इयत्ता ५ वी आणि ८ वीच्या वार्षिक परिक्षेत उत्तीर्ण न होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलणे बंद केले जाणार आहे. या निर्णयामुळे शाळांमध्ये आता गुणवत्ता वाढले असे म्हटले जात आहे.नवीन शैक्षणिक धोरणाने विद्यार्थ्यांची शिकण्याची…
त्यांना भाजपा सोबत जायचे होतेउद्धव ठाकरेंची ताटकरेंकडून पोलखोल
मुंबई – राजकारणात कधी कोणाची कोणाकडून पोलखोल केली जाईल याचा नेम नाही . आज राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी चक्क उद्धव ठाकरे व त्यांचे सहकारी संजय राऊत यांची पोलखोल केली . उद्धव ठाकरेंना भाजपासोबत जायचे होते असा गौप्यस्फोट तटकरेंनी केल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे ‘उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले,…
घुसखोर बांगलादेशी लखपतीचे पत्नीमुळे फुटले बिग
मुंबई/बांगलादेशी घुसकरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे खास करून बांगलादेशी घुसकर दिल्ली मुंबई पुणे यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये घुसतात आणि स्थानिक प्रशासनाला चिरीमिरी देऊन निवासाचे पुरावे म्हणून वर्षं वर्षे या ठिकाणी राहतात .मागील काही दिवसांपासून पोलिसांनी मुंबई ,नवी मुंबई ,पुणे आणि इतर शहरांमध्ये बांगलादेशी तस्करांवर कारवाई सुरू केली आहे मात्र ही कारवाई सुरू असताना मुंबईत…
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
