भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या आय एस आय च्या गुप्तहेरला अटक
जयपूर/पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध इतके जास्त ताणले गेले की, परिस्थिती युद्धाची निर्माण झाली. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला भारतावर केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे जीव गेले. प्रचंड संताप पहलगाम हल्ल्यानंतर भारतात बघायला मिळाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने त्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवादी…
