मुंबई/ आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या मुंबई महापालिकेत आतापर्यंत अधिकाऱ्यांचे आर्थिक घोटाळे उघडकिस येत होते पण आता चोऱ्याही उघडकीस यायला लागल्या आहेत. पालिकेच्या मुखायलायाच्या कॅन्टीन मधून वेगवेगळ्या विभागाच्या कार्यालयातील कर्मचारी जेवण किंवा नाश्ता मगवतात पण ज्या भांड्या मधून हे पदार्थ पोचवले जातात ती भांडी काही कर्मचारी कॅन्टीन मध्ये परत न पाठवता चक्क घरी घेऊन जातात यात स्टीलच्या चमचे वाट्या प्लेट आणि ट्रेचां सुधा समावेश आहे त्यामुळे कॅन्टीन चालवणारा कंत्राटदार हैराण झाला आहे. त्याने याबाबत कॅन्टीचां बाहेर चक्क बोर्ड लावला आहे.श्रीमंत महापालिकेच्या कॅन्टीन मधूनभांडी चोरीचा हा प्रकार मुंबई महापालिकेची अब्रू घालणारा असून या प्रकरणाची चौकशी करून पालिकेतील अशा चिंधी चोर लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.
Similar Posts
बापरे . . तिसऱ्या कोरोनाच्या लाटेसाठी 100 कोटींचा बाजार ?
मुंबई : मुंबईत कोवीडची तिसरी लाट येण्याची लांबची शक्यता नसताना मुंबई महापालिका कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या तयारीवर 100 कोटी रूपये खर्च करण्याची तयारी करत आहे. जम्बो कोविड केंद्रावर हा खर्च केला जाणार असून कोविड सेंटरमध्ये आयसीयू, ऑक्सिजन बेड्स, पेडियाट्रीक आयसीयू डायलिसीस आयसीयू सेवांसाठी खासगी रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. विरोधकांनी मात्र यावरून सत्ताधारी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमहाविकास आघाडी आणि भाजपतील चर्चा अखेर निष्फळ
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटचा दिवशी भाजपने आपला तिसरा आणि शिवसेनेने दुसरा उमेदवार कायम ठेवल्याने राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी घोडेबाजार अटळ आहे.राज्य सभेची निवडणूक बिन विरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघडीचीचे नेते छगन भुजबळ,अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर त्यांची भेट…
महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून भुजबळ निर्दोष
सत्य परेशान हो सकता है!पराजित नहीं न्याय देवतेवर पूर्ण विश्वास होतामुंबई/ संपूर्ण भारतात गाजलेल्या आणि भुजबळांना सव्वा दोन वर्ष तुरुंगवास घडवणाऱ्या ८०० कोटींच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्या मधून काल सबळ पुरावा अभावी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह ८ जणांची सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.या निकाला नंतर घेलेल्या पत्रकार परिषदेत सत्य पारेशान हो सकता…
छांगुर बाबाचे पुण्यातही मोठे कांड! १५०० हिंदू मुलींचे धर्मांतर
पुणे /देशविरोधी कृत्य आणि अवैध पद्धतीनं धर्मांतरणाचा आरोप असलेल्या जमालुद्दीन उर्फ छांगूर बाबा आणि त्याची साथीदार नितू उर्फ नसरीन यांना उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वीच अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.छांगूर बाबा हा उत्तर प्रदेशच्या बलारामपूर जिल्ह्यातल्या मधपूरमधील रहिवासी आहे.समोर आलेल्या माहितीनुसार त्याने आतापर्यंत तब्बल 1500 पेक्षा अधिक हिंदू मुलींचं…
देशात 62.32% तर महाराष्ट्रात 49 .०१ टक्के मतदान – संथ गतीच्या मतदानामुळे मतदारांच्या लांबच लांब रांगा
सायन आणि कुलाब्यात भाजपा व काँग्रेसमध्ये राडेबाजीमुंबई/आज लोकसभा निवडणुकीच्या महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यात 49.०१ टक्के मतदान तर देशात ६१.३२ टक्के मतदान झाले.आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या पण निवडणूक अधिकारी जाणून बुजून टाईमपास करीत होते.कोणाचा ऍड्रेस बरोबर नाही तर कोणाचा फोटो बरोबर नाही अशी कारणे सांगत होते त्यामुळे मतदानाल उशिर लागत होता.परिणामी काही…
एस टी वर दगडफेकीचे प्रकार सुरूच
मुंबई/ एस टी कामगारांचा संप चिघळला असून सरकारच्या आक्रमक भूमिकेमुळे एस टी कामगार भीतीच्या छायेत आहेत त्यामुळे काही ठिकाणे एस्टी वर दगडफेक केली जास्त आहे काल धुळे/ साक्री एस टी बसवर संपकरी कामगारांनी दगडफेक केली त्यामुळे प्रवासी चिडले असून या संपकरी कामगारांचा सरकारने बंदोबस्त करावा अन्यथा प्रवासी चिडले तर रस्त्यावर उतरून हा बेकायदेशीर संप करणाऱ्यांचा…
