मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही शिवसेनेने युपी आणि गोव्यात निवडणुका लढवल्यातरी पुन्हा त्यांच्या उमेदवारांची अनामत जप्त होईल . युपी मध्ये शिवसेना नवालाही नसल्याने आणि तिथे त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने त्यांना तिथले लोक कसे स्वीकारतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे
Similar Posts
व्यापार वृद्धीतून चीनशी सलोखा शक्य !
आशिया खंडातील भारत व चीन या दोन महासत्ता आहेत. केवळ दोघांची सर्वाधिक लोकसंख्याच नाही तर सर्वाधिक वेगाने प्रगती होणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. पाकिस्तान प्रमाणेच शेजारील चीनचा आपल्याला सातत्याने उपद्रव होतो. चीनची विस्तारवादी भूमिका आणि उभय देशांमधील लष्कराच्या झालेल्या चकमकी चिंताजनक आहेत. मात्र आर्थिक व व्यापारी संबंध अधिक दृढ करून दोन्ही देश सामंजस्याने राहू शकतील. या दृष्टिकोनातून…
आर्थर रोड कारागृहात कैद्याचा पोलिसावर हल्ला
मुंबई/आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात…
राशन बाबत जातीयवाद वाढवणारा जी आर मागे घ्यावा . अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करु .
उल्हासनगर / प्रतिनिधी : रेशनिंगसाठी अनुसूचित जाती व जमाती यांचे सर्वेक्षण करण्याचा केंद्र सरकारने जी आर काढला आहे, त्यामुळे दुकानदार राशन घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना जात सांगा मगच राशन देतो असे बोलु लागल्याने राशन कार्ड धारकात असंतोष निर्माण झाला आहे . दरम्यान या जी आर बाबत माहिती मिळताच मुंबई रेशनिंग कृती समितीने सदर जी आर मागे…
श्री सिद्धी, श्री शंभूराजे, वंदेमातरम् संघ विजेते
मुंबई : बोरिवली पश्चिम येथील स्व. प्रमोद महाजन मैदानात भाजपा उत्तर मुंबई तर्फे पोईसर जिमखान्याच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या मुंबई उपनगर जिल्हास्तरीय क्रीडा प्रोत्साहन खासदार चषक कबड्डी स्पर्धेत पुरुष अ गटात श्री सिद्धी, ब गटात श्री शंभूराजे आणि महिला विभागात वंदेमातरम् क्रीडा मंडळाने विजेते पदाचा मान मिळवला. पुरुष गटाचे दोन्ही अंतिम सामने रंगतदार झाले. परंतु…
हॉटेल दुकांच्या वेळा वाढवणार अम्युजमेंट पार्क सुधा सुरू -यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड
मुंबई/ करेना प्रादुर्भाव हळू हळू कमी होत असल्याने सरकारने दिवाळी पूर्वी काही निर्बंध शिथिल करायला सुरुवात केली असून काल टास्क फोर्स बरोबर झालेल्या बैठकीनंतर हॉटेल्स आणि दुकानांच्या वेळा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे यंदा व्यापाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे .गेल्या वर्षी कोरोना आणि लॉक डाऊन मुले दुकाने बंद असल्याने व्यापार उद्योगाचे प्रचंड नुकसान झाले होते…
उल्हासनगर शहराचा ७२ वा वर्धापन दिवस साजरा ,
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर शहराची स्थापना ८ ऑगस्ट १९४९ साली झाली आहे . तेव्हा पासुन या शहराचा वर्धापन दिवस साजरा करण्यात येतो . आज उल्हासनगर शहर ७२ वर्षाचे झाले असुन मोठ्या धामधुम मध्ये ७२ वा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला आहे . यावेळी महापौर . उपमहापौर . उपायुक्त . स्थायी समिती सभापती. शिक्षण विभागाच्या…
