मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही शिवसेनेने युपी आणि गोव्यात निवडणुका लढवल्यातरी पुन्हा त्यांच्या उमेदवारांची अनामत जप्त होईल . युपी मध्ये शिवसेना नवालाही नसल्याने आणि तिथे त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने त्यांना तिथले लोक कसे स्वीकारतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे
Similar Posts
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
प्रभाग रचणे बाबत मुंबईकरांना शेवटच्या दिवशी जाग सोमवारी एकाच दिवशी४५४ हरकती व सूचना
मुंबई/ पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मध्ये जे ९ वॉर्ड वाढवण्यात आले आहेत त्यासाठी prbhag पुनर्रचना करण्यात आली आहे त्यावर 1 ते 14 फेब्रुवारी दरम्यान हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या मात्र १ ते १३ या कालावधीत केवळ ३५८ इतक्याच हरकती व सूचना आल्या होत्या मात्र शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला मुंबईकरांना जाग आली असून एकाच…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयदेहुमध्ये अजित दादांना भाषणाची संधी नाकारली -नवा राजकीय वाद सुरू
पंतप्रधानासमोर उप मुख्यमंत्र्यांचा अपमानदेहू/ भाजप आणि महाविकास आघाडीतील वाद काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत काल देहू मध्ये पंत प्रधान मोदी यांच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा याना भाषण करण्यास परवानगी नाकारण्यात आल्याने महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते संतापले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे ‘काल देहू मध्ये तुकाराम महाराजांच्या शिलेचे लोकार्पण…
दादर मधील भूखंड पालिकेने गमावला
मुंबई – पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मुंबईतील अनेक सरकारी भूखंडावर अतिक्रमणे झालेली आहेत. आणि हे भूखंड पालिकेला गमवावे लागले आहेत . आताही दादर सारख्या मध्य मुंबईतील २ हजार चौरस मीटरच्या भूखंडावर पालिकेला पाणी सोडावे लागणार आहे. कारण १० वर्षांपूर्वी पर्चेस ऑर्डर देऊनही संबंधित भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली नाही त्यामुळे या भूखंडावरील आरक्षण रद्द…
मुख्यमंत्र्यांचे मुंबईत तर फडणवीसांचे नागपूरमध्ये ध्वजारोहण – महाराष्ट्रासह देशात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
मुंबई: आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दहाव्यांदा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. तर राज्यातही विविध ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून तर नागपुरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून ध्वजारोहण झालं.लिबागच्या पोलीस मैदानावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं….
गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले – खा. अरविंद सावंत*
मुंबई / महागाई, महिला अत्याचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न गेल्या दहा वर्षात वाढले असून नक्की विकास कोणाचा झाला ? याच्यावर मतदारांनी विचार करण्याची वेळ आली आहे. गेल्या ७५ वर्षात काँग्रेसने जे उभे केले ते विकायचे काम गेल्या दहा वर्षात झाले आहे. त्यामुळे आता महाविकास आघडीशिवय पर्याय नाही. असे स्पष्ट मत दक्षिण मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार…
