मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही शिवसेनेने युपी आणि गोव्यात निवडणुका लढवल्यातरी पुन्हा त्यांच्या उमेदवारांची अनामत जप्त होईल . युपी मध्ये शिवसेना नवालाही नसल्याने आणि तिथे त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने त्यांना तिथले लोक कसे स्वीकारतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे
Similar Posts
मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल २ तास मेट्रो बंद
मुंबई – मोदींच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आला असून सुरक्षेच्या कारणास्तव २ तास मेट्रो बंद ठेवण्यात येणार आहे . त्यामुळे मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची गैरसोय होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. भाजप आणि शिंदे गटाने बैठका घेऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. पण दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी मुंबई पोलिसही सुरक्षेच्या…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयसदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२ पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी
मुंबई- दि. ०८/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत *सिल्वर ओक या निवासस्थानी एस.टी.कर्मचारी यांनी आक्रमक आंदोलन केले होते, त्या अनुषंघाने सदर *१०९ (२४महिला) आंदोलकर्ते तसेच त्यांचे वकील ऍड.गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गांवदेवी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद क्र १३२/२२, कलम-१४२,१४३,१४५,१४७,१४९,३५३,३३२,३३३,४४८,४५२,१०७ (ब) सह कलम- ७ Criminal Law Amendment Act…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी
दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती ती त्यांनी सादर केली .मात्र या वादावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि…
मालवणचा विकास कधी होणार ? कोकणातील पर्यटन स्थळ अजूनही दुर्लक्षित
मालवण – ५०० किमी पेक्षा अधिक लांबीचा समुद्र किनारा, हिरवीगार डोंगर झाडी , त्यातून डोकावणारी कौलारू घरे, नागमोडी वळणा वळणाचे रस्ते ,हिरव्यागार जंगल झाडीतून खळखळून वाहणाऱ्या नद्या , व्हाळ, गोड मधुर गऱ्या सारखी बोली असलेली प्रामाणिक कोकणी माणसे अशी कोकणाची ओळख ! कोकण म्हणजे जणू पृथ्वीवरचा स्वर्ग पण अशा या निसर्गरम्य कोकणाचा अजूनही हवा तसा…
दिंडीला 20 हजार रुपये देण्याचा सरकारने निर्णय मागे घ्यावा वारकरी सेनेची मागणी
पंढरपूर/आषाढी एकादशी आता काही दिवसांवर आलेली आहे राज्यभरातून वेगवेगळ्या संतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत याच दरम्यान महाराष्ट्र सरकारने प्रत्येक दिंडीला वीस हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला होता परंतु त्याला वारकरी सेनेने विरोध केला आहे सरकारी पैशावर दिंड्या नको त्यापेक्षा दिंडीच्या मार्गामध्ये वारकऱ्यांना ज्या ज्या अडीअडचणी येतात ज्या ज्या नागरी सुविधांची आवश्यकता…
पोलिस व दहशतवाद्यांमध्ये चकमक ३ गंभीर जखमी
लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात…
