मुंबई- पुढील वर्षी होणार्या युपी आणि गोव्यातील निवडणुका शिवसेना लढवणार असून गोव्यात 20 तर युपी मध्ये 100 जागा लढवण्याची शिवसेनेने घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या घोषनेची भाजपने चांगलीच खिल्ली उढवली आहे . भाजपने म्हटले आहे की मागील वर्षी सुधा शिवसेनेने असाच पोरकटपणा केला होता पण झाले काय तर सगळ्या उमेदवारांची अनामत जप्त झाली .त्यामुळे यावेळीही शिवसेनेने युपी आणि गोव्यात निवडणुका लढवल्यातरी पुन्हा त्यांच्या उमेदवारांची अनामत जप्त होईल . युपी मध्ये शिवसेना नवालाही नसल्याने आणि तिथे त्यांनी कोणतेही काम केलेले नसल्याने त्यांना तिथले लोक कसे स्वीकारतील त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणार आहे
Similar Posts
गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल- शिवसेनेचे शिंदे गटाला जशास तसे उत्तर
मुंबई/ गणेश विसर्जनाच्या वेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात जी राडेबाजी झाली त्यात शिवसेनेने शिंदे गटाला जशास तसे उत्तर दिले आहे . त्यामुळेच गोळीबार केल्या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्यावर पोलिसांना गुन्हा दाखल करावा लागला तर शिवसैनिकांवर दाखल केलेले चोरीचे गुन्हे मागे घ्यावे लागलेदादर मध्ये विसर्जनाच्या दिवशी शिवसेना गटाच्या गणेशोत्सव मंडळाची आणि शिंदे…
माझ्याकडे १०० कोटींच्या खंडणीबाबत कोणताही पुरावा नाही/ परमवीर सिंह.. अनिल देशमुख सुटणार ?
मुंबई/ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या खंडणीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी आता सपशेल माघार घेतली असून माझ्याकडे देशमुख यांच्या विरोधातील कुठलेही पुरावे नाहीत असे प्रतिज्ञापत्र त्यांनी काल चौकशी आयोगाच्या समोर सादर केले . त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे .परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना एक…
भारतीय लष्करातील गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवणाऱ्या आय एस आय च्या गुप्तहेरला अटक
जयपूर/पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संबंध इतके जास्त ताणले गेले की, परिस्थिती युद्धाची निर्माण झाली. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करत होती. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी मोठा हल्ला भारतावर केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांचे जीव गेले. प्रचंड संताप पहलगाम हल्ल्यानंतर भारतात बघायला मिळाला. पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्यासाठी भारताने त्यांच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केले. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने दहशतवादी…
भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..
भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे…
रामनवमीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या जनतेला शुभेच्छा
मुंबई दि. २९: रामनवमीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात की, श्रीरामानं जीवनभर सत्य आणि धर्माचे आचरण केलं. ही शिकवण सगळ्या मानवजातीला प्रेरणा देणारी आहे. श्रीरामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणले जाते. त्यांनी कधीही मर्यादांचे उल्लंघन केलं नाही. ज्यांना वचन दिलं ते पाळलं. एक आदर्श पुत्र, शिष्य, भाऊ, पती आणि…
चोरी केली तर शिक्षा होणार- सोमया
मुंबई- नवाब मलिक यांनी वकफ बोर्डाच्या जमिनी ढापल्या आहेत. हा घोटाळा बाहेर आला म्हणून ते हात पाय मारत आहेत. त्यांच्या घरी सरकारी पाहुणे नक्की जाणार असा टोला भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काल लगावला. चोरी केली तर शिक्षा होणार अशी टीकाही त्यांनी केली.राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट केले. यावर…
