मुंबई – मुख्यमंत्र्यांनी भर चौकात माझ्या थोबाडीत मारली तरी मी मंत्रिपद सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्यांनी चंद्र्कांतदादा पाटील यांना सांगितल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे तो मंत्री कोण याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून राहिली होती . मात्र विश्ववसनिय सूत्र नुसार तो मंत्री कोंग्रेसचा असल्याचे समजते .कारण कॉँग्रेसची सध्याची स्थिति पाहता आपल्याला सतेत स्थान मिळेल असे कधीच त्यांना वाटले नव्हते . पण अचानक तीन पक्षाची महाविकास आघाडी झळ आणि कोंग्रेसच्या आमदारांची लॉटरी लागली .त्यामुळे आता काहीही झाले तरी सत्ता सोडायची नाही अशी भावना कोंग्रेसच्या नेत्यान मध्ये आहे .म्हणूनच त्यांच्याकडून अशी विधाने केली जात असतील अशी चर्चा आहे .दरम्यान चंद्र्कांत पाटील यांनी संगितलेली माहिती ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरवण्याची त्यांना सवय लागलेली आहे . पण त्यांनी हवेत गोळीबार करू नये आमचे सरकार पुढील तीन वर्ष टिकणार आहे . नंतर सुधा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा पालटवर संजय राऊत यांनी केला आहे .
Similar Posts
लग्नाचा चोर बाजार
लग्न हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा आहे.कारण या टप्प्यावर माणसाचं संपुर वैवाहिक जीवन अवलंबून असते त्यामुळे लग्न करताना दोन्हीकडचे लोक वधुवरांची सर्व पार्श्वभूी पाहूनच पुढे पाय टाकतात.आणि गेले वर्षणवर्ष हीच पद्धत आहे .यातील देण्याघेण्याच्या व्यवहारिक बाबी म्हणजे हुंडा वैगेरे सारखे प्रकार सोडल्यास लग्न जुळवण्याची ही पद्धत योग्यच आहे.पण आजकाल मोठ्या प्रमाणावर प्रेमविवाह होत असल्याने…
कर्नाटक सरकाने अभ्यासक्रमातून सावरकरांचा धडा वगळला- देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर टीका
मुंबई, – कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून काही धडे वगळले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांचे धडे अभ्यासक्रमातून वगळल्याने आता वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी कर्नाटक सरकारचा हा निर्णय तुघलकी असल्याचं म्हणत निषेध केला आहे. तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता काय वगळणार? काँग्रेस की सावरकर असा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयजाहीरनामे की फुकटणामे?
सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां पुरावा ठरू लागले आहेत.कारण जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने आर्थिक दृष्ट्या पेलणारी नसतात त्यामुळे ती पूर्ण केलि जात नाहीत.आणि निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळायला हवीत असा काही नियम नसल्याने निवडणुकीतील आश्वासने आणि राजकीय पक्षांचे जरणामे पुढे अल्वावरचे पाणी…
शिवसेना- शिंदे गट आमने सामने- दसरा मेळाव्यात राडा होण्याची शक्यता
मुंबई/ महाराष्ट्र समोर समस्यांचे डोंगर उभे असताना इथल्या राज्यकर्त्यांना शक्ती प्रदर्शन करूंन मुंबईकरांचे टेन्शन वाढवण्याची अवदसा आठवली.शिवसेनेचे सोडा त्यांचा दरवर्षी दसरा मेळावा होतो पण शिंदे गटाचे काय? तुम्ही सत्ते मध्ये आहात तेंव्हा राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेण्याची जबाबदारी तुमची होती . पण शिवसेनेच्या विरोधात गेलेल्या लोकांना मुंबईत आणून वातावरण तापवणे .मुंबईच्या शांततेला डिस्टर्ब करणे…
रिक्षामध्ये गॅस रिफिलिंगचा जीवघेणा खेळ
औरंगाबाद- रिक्षामध्ये जीवघेणे खेळ समाजकंटकाकडून खेळला जात आहे. अवैद्य छोट्या सिलेंडर मधून रिक्षामध्ये गॅस भरला जातोय आणि हा गैरप्रकारे उद्योग सुरू आहे आजूबाजूला भर नागरी वस्ती मध्ये चालू आहे. अशा ठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? याचा हे व्हिडिओ समोर आले आहे. व्हिडिओ समोर आल्यावर पोलिसांनी कारवाई केली असली तरी बाकी मात्र…
शरद पवार – मोदी एकाच व्यासपीठावर
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पवारांनी आपल्या भाषणात मोदींची तारीफ करून दोन्ही दगडावर आपले पाय भक्कम आहेत हे दाखवून दिले पवारांनी आपल्या भाषणात सांगितले की १८६५ रोजी गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली. पुण्यात आगमन झालं. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ढिणगी त्यावेळी पेटली….
