मुंबई – मुख्यमंत्र्यांनी भर चौकात माझ्या थोबाडीत मारली तरी मी मंत्रिपद सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्यांनी चंद्र्कांतदादा पाटील यांना सांगितल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे तो मंत्री कोण याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून राहिली होती . मात्र विश्ववसनिय सूत्र नुसार तो मंत्री कोंग्रेसचा असल्याचे समजते .कारण कॉँग्रेसची सध्याची स्थिति पाहता आपल्याला सतेत स्थान मिळेल असे कधीच त्यांना वाटले नव्हते . पण अचानक तीन पक्षाची महाविकास आघाडी झळ आणि कोंग्रेसच्या आमदारांची लॉटरी लागली .त्यामुळे आता काहीही झाले तरी सत्ता सोडायची नाही अशी भावना कोंग्रेसच्या नेत्यान मध्ये आहे .म्हणूनच त्यांच्याकडून अशी विधाने केली जात असतील अशी चर्चा आहे .दरम्यान चंद्र्कांत पाटील यांनी संगितलेली माहिती ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरवण्याची त्यांना सवय लागलेली आहे . पण त्यांनी हवेत गोळीबार करू नये आमचे सरकार पुढील तीन वर्ष टिकणार आहे . नंतर सुधा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा पालटवर संजय राऊत यांनी केला आहे .
Similar Posts
लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा करण्याची नीतेश राणेंची विधानसभेत मागणी
मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहेअर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआघाडीतल्या नाराजांवर भाजपचे जाळे
मुंबई/ एरव्ही मुस्लिम सपा आणि एम आय एम सारख्या पक्षापासून दूर राहणाऱ्या भाजपने राज्यसभेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवाराला मदत मिळावी म्हणून चक्क या दोन पक्षांच्या चार मुस्लिम आमदारांवर जाळे टाकायला सुरुवात केली आहे .दरम्यान काल उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची हॉटेल ट्राय ट्रेण्ड मध्ये एक बैठक झालीभाजपचा तिसरा आणि शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवारांमध्ये जबरदस्त…
राजकारण म्हणजे फक्त निवडणूक लढवणे इतकेच नाही -राज ठाकरे
पुणे – राजकारण म्हणजे निवडणूक लढवणे इतकेच नाही तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपला राजकारणाशी संबंध येतो त्यामुळे सध्या राजकारणात जे काही सुरु आहे ते वाईट असले तरी राजकारणात यायला हवे असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात एका व्याख्यानमालेत बोलताना सांगितले ते म्हणाले, या आधीच्या पुण्यात आणि त्यानंतरच्या पुण्यात अनेक बदल झाले आहे. त्यावेळी नदी पलीकडचं…
आमची कुणाशी ही युती नाही-राज ठाकरे
कोल्हापूर/ आगामी महापालिका निवडणुकीत माझा पक्ष कुणाशीही युती करणार नाही आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढू अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली आहे त्यामुळे राज शिंदे गट किंवा भाजप सोबत जाणार या चर्चवर आता पडदा पडला आहे.राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली त्यात अनेक विषयांवर आपली भूमिका मांडली राज्यपालांना कुणीतरी दुसरा स्क्रिप्ट लिहून देत असावा आणि…
बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभेतील घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात गृहनिर्माण विभागाचा शासन निर्णय जारी मुंबई, दि. ३०: बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकासांतर्गत पोलीसांना केवळ १५ लाख रुपयांमध्ये मालकी हक्काची घरे देण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या घोषणेची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनंतर अवघ्या पाच दिवसात याबाबतचा शासन निर्णय आज गृहनिर्माण विभागाने जाहिर केला…
पालिका कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस मिळणार
मुंबई/ यंदा मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये बोनस जाहीर झाला आहे .याचा लाभ पालिकेच्या 93 हजार, बेस्टच्या 29 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तसेच आरोग्य सेविकानही 1 महिन्याचा पगार दिला जाणार आहे अनुदानित पालिका शाळांच्या शिक्षकांना सुधा याचा लाभ मिळणार आहे .
