मुंबई – मुख्यमंत्र्यांनी भर चौकात माझ्या थोबाडीत मारली तरी मी मंत्रिपद सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्यांनी चंद्र्कांतदादा पाटील यांना सांगितल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे तो मंत्री कोण याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून राहिली होती . मात्र विश्ववसनिय सूत्र नुसार तो मंत्री कोंग्रेसचा असल्याचे समजते .कारण कॉँग्रेसची सध्याची स्थिति पाहता आपल्याला सतेत स्थान मिळेल असे कधीच त्यांना वाटले नव्हते . पण अचानक तीन पक्षाची महाविकास आघाडी झळ आणि कोंग्रेसच्या आमदारांची लॉटरी लागली .त्यामुळे आता काहीही झाले तरी सत्ता सोडायची नाही अशी भावना कोंग्रेसच्या नेत्यान मध्ये आहे .म्हणूनच त्यांच्याकडून अशी विधाने केली जात असतील अशी चर्चा आहे .दरम्यान चंद्र्कांत पाटील यांनी संगितलेली माहिती ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरवण्याची त्यांना सवय लागलेली आहे . पण त्यांनी हवेत गोळीबार करू नये आमचे सरकार पुढील तीन वर्ष टिकणार आहे . नंतर सुधा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा पालटवर संजय राऊत यांनी केला आहे .
Similar Posts
फ्रिज मधून खोके कुठे गेले याची चौकशी करणार – मुख्यमंत्री
मुंबई/उद्धव ठाकरे यांनी 50 खोक्याबाबत केलेले विधान मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले असून आता फ्रिज मधले खोके कोणाच्या कपाटात गेले याची चौकशी केली जाणार आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले तसेच उद्धव ठाकरे यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. खोके आणि कपाटे यांची चौकशी जर झाले तर प्रकरण खूपच गंभीर होईल अशी शक्यता…
शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा विडिओ व्हायरल- दोघांना अटक राजकीय वातावरण तापले
मुंबई – शिंदे गटाच्या प्रवक्त्या आणि माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचा एक विडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली असून या मागे ठाकरे गट असल्याचा आरोप शीतल यांनी केला आहेएखाद्या महिलांविरोधात बोलण्यासारखं काही नसेल, तीच चारित्र्यहनन करणं किती सोपं असतं. ती महिला कुठेतरी काम करत…
पक्षाशी गद्दारी करणारे तांबे पितापुत्रांची कॉग्रेसमधून हकालपट्टी
दिल्ली – नाशिक शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळूनही स्वतःचा निवडणूक अर्ज न भारत आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपडणारे आणि त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करणार काँग्रेसचे माजी आमदार सुधेयर तांबे आणि त्यांचा पुत्र सत्यजित तांबे यांची काँग्रेस मधून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई…
१७ ऑगस्टला शाळांची घंटी वाजणार
मुंबई/ महाराष्ट्रातील २५ जिल्ह्यांमध्ये कोरोंनाची पोजिविटी रेट आता कमी झालाय त्यामुळे या जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत म्हणूनच आता शाळा सुरू करण्याबाबत शिक्षण विभाग सक्रिय झाला असून पुढच्या आठवड्यात शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांची शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठक बोलावली आहे या बैठकीनंतर त्या मुख्यमंत्र्यांशी बोलतील आणि त्यानंतर शाळा सुरू होतील मात्र १७ ऑगस्टला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
भाई जगताप यांची उचलबांगडी -मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्ष गायकवाड
मुंबई/ मुंबई महापालिकेची निवडणूक आता कधीही होऊ शकते या पार्श्वभूमीवर भाजपने मुंबई महापालिका जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे तर भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसने दलीत कार्ड खेळले आहे.महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच काँग्रेसने मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दलित महिलेची नियुक्ती केली आहे. त्यासाठी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून भाई जगताप यांची उचलबांगडी करुंन त्यांच्या जागी वर्ष गायकवाड यांची नियुक्ती केली…
