मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच पदावर फार काळ टिकत नाहीत तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना सर्वपक्षीय भ्रष्ट नगरसेवकांनी एकत्र येवून त्यांना घालवले . त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही त्यांना हटवण्यात आले .आतापर्यंत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे कारण त्यांच्या सारखा प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा अधिकारी राज्यकर्ते आणि शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नको असतो .
Similar Posts
उद्या संपूर्ण देशात ब्लॅक आऊट
दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता…
गोळीबारात जखमी झालेल्या शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांना रुग्णालयातून डिस्चार्ज
कल्याण -भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेला शिंदे गटाचा कार्यकर्ता महेश गायकवाड यांना आज ठाण्याच्या ज्युपिटर हॅास्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. महेश गायकवाड शिवसेनेचे कल्याण शहरप्रमुख आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरु होते. गायकवाड यांच्यावर २ फेब्रुवारी रोजी गोळीबार करण्यात आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल २४ दिवसानंतर आज…
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. कालपासून पीएसआय बदने पोलिसांना गुंगारा देत होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. गोपाळ बदने यांचा शोध फलटण शहर आणि फलटण ग्रामीण पोलिसांकडून करण्यात येत होते. सातारा पोलिसांच्या माध्यमातून पंढरपूर आणि पुणे येथे पाठवण्यात आली…
शेतकरी दिल्लीच्या सीमेवर पोचण्याच्या तयारीत शेतकरी व सरकार यांच्यात संघर्ष अटळ
दिल्ली – शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ निषेध मोर्चात सहभागी झालेल्या आंदोलकांनी मंगळवारी अंबाला येथील शंभू सीमेवर लावलेले बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर हरियाणा पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या सोडल्या. दिल्ली गाठण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधादरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले आहेत.राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस…
महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दणका- ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती
दिल्ली/ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देऊन महाराष्ट्र सरकारला मोठा दणका दिला आहे.ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा घोळ संपता संपेना अशी सध्या स्थिती आहे.कारण सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने सर्वच राजकीय पक्षांची मोठी गोची झाली होती त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांची एक संयुक्त बैठक होऊन जोवर ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत…
उमेश गुप्ता स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीचा मानकरी – महिलांच्या स्पर्धेत रेखा शिंदे, सुनंदा सातुले अव्वल
मुंबई, दि. १० (क्री.प्र.)- मूर्ती छोटी, पण किर्ती महान. अवघ्या सव्वा पाच फूट उंचीच्या यूजी फिटनेसच्या उमेश गुप्ताने संतोष भरणकर आणि उबेद पटेल या आपल्यापेक्षा वजनदार असलेल्या शरीरसौष्ठवपटूंवर मात करत स्पार्टन न्यूट्रिशन्स मुंबई श्रीवर आपल्या नावाची मोहोर उमटवली. परब फिटनेसचा भरणकर उपविजेता तर पटेलने तिसरे स्थान संपादले. महिलांच्या फिजीक स्पोर्ट्समध्ये सुनंदा सातुले तर शरीरसौष्ठवात रेखा…
