मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच पदावर फार काळ टिकत नाहीत तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना सर्वपक्षीय भ्रष्ट नगरसेवकांनी एकत्र येवून त्यांना घालवले . त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही त्यांना हटवण्यात आले .आतापर्यंत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे कारण त्यांच्या सारखा प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा अधिकारी राज्यकर्ते आणि शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नको असतो .
Similar Posts
अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष एकवटला- सरकारच्या चहापानावर बहिष्कार
मुंबई : राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन उद्या, १७ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधल्या दिवशी विरोधी पक्षांनी बैठक बोलावली. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. यावेळी बोलताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, चहापानाचं निमंत्रण मुख्यमंत्र्यांनी दिलं. पण, हे सरकार घटनाबाह्य…
देशावर ब्लॅक आऊट चे संकट
मुंबई/ चीन पाठोपाठ भारतातही कोळशाची मोठी टंचाई निर्माण झाली असून कोळशावर चालणारे देशातील ७२वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये केवळ तीन दिवस पुरेल इतकाच कोळसा असल्याने देशावर ब्लॅक आऊट चे संकट आहे त्यामुळे हे संकट दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे सध्या निकरीचे प्रयत्न करीत आहेत मात्र कोळशाची आवश्यक प्रमाणात तरतूद झाली नाही तर देशातील वीज निर्मिती बंद…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन
दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती . त्यामुळे त्यांनी माफी मागितल्याशिवाय अयोध्येत पाय ठेऊ देणार नाही . असे पुन्हा एकदा भाजपा खासदार ब्रिजमोहन यांनी सांगितले त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा वादावादाच्या भोवर्यात सापडला आहे.एका वृत्त वाहिनीशी बोलताना बृजमोहन यांनी सांगितले कि…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशरद पवार सरकार वाचवणार ?
मुंबई/ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर आता शरद पवार यांनी सरकार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यासाठी कायद्याची आणि रस्त्यावरच्या लढाईची सुधा आमची तयारी आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे . त्यामुळे हा संघर्ष वाढणार आहे दरम्यान काळ प्रथमच उद्वव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्वर हल्ला करताना मी मुख्यमंत्री असतानाही तुम्हाला नगरविकास खाते दिले आणखी काय…
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
अरेरे, छे छे…काय बोलू आता ? कसं समजावू ?
वैद्य सुविनय वि. दामले, कुडाळ, सिंधुदुर्ग मध्यंतरी माझ्या जवळच्या एका वैद्यमित्राचा एन्जीयोग्राफी आणि लगेचच एन्जीयोप्लास्टी केल्याचा मेसेज एका कौटुंबिक गटात वाचला. आणि उत्स्फूर्तपणे ~तोंडातून,~ बोटातून टाईप झाले…“अरेरे, छे छे, काय बोलू आता, कसं समजावू ?” (हा हन्त हन्त…. स्टाईल) हे तर अगदी काॅमन झाले आहे.बाजारात जाऊन पिकलेला फणस फोडून गरे आणि आठळ्या त्याच्याकडूनच सुटी करून…
