मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच पदावर फार काळ टिकत नाहीत तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना सर्वपक्षीय भ्रष्ट नगरसेवकांनी एकत्र येवून त्यांना घालवले . त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही त्यांना हटवण्यात आले .आतापर्यंत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे कारण त्यांच्या सारखा प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा अधिकारी राज्यकर्ते आणि शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नको असतो .
Similar Posts
मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर
मुंबई/मुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होती आणि गॅसचा वापर करून ते मुंबई लोकल ट्रेनला टार्गेट करणार होते अशी धक्कादायक माहिती पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांकडून मिळाल्याने मुंबईच्या सर्व रेल्वे स्थानकांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .दरम्यान काल मुंबईतून आणखी एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहेमुंबईच्या मध्य,पश्चिम,हार्बर आणि टांस हार्बर या चारही…
बारामतीच्या माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुतण्याची काकाला धोबीपछाड
पुणे/राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. कारखान्यावर अजित पवारांनी वर्चस्व मिळवलं असून त्यांच्या निळकंठेश्वर पॅनेलला 21 पैकी 20 जागा मिळवल्या. तर सहकार बचाव पॅनेलला एक जागा मिळवली. दुसरीकडे शरद पवारांच्या बळीराजा पॅनेलचा मात्र सुपडा साफ झाला.माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 22 जून रोजी मतदान पार पडले. त्याची मतमोजणी जवळपास…
निदान राष्ट्रपती तरी राजकारणातला नसावा
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण 2021 साल कोरोन च्या प्रकोप मध्ये गेले आता कोरोणाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालंय लोक घराबाहेर पडले आहेत . काम धंदे सुरू झालेत त्यामुळे निवडणुकाही वेळ मिळाला आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची…
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह चैत्यभूमी मुंबई येथे डॉ आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. यावेळी राज्यपालांच्या हस्ते माजी खासदार व लेखक डॉ नरेंद्र…
केंद्र सरकार जम्मू – काश्मीरचे नाव बदलणार
श्रीनगर- काश्मीरचं नाव आता बदललं जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून याबाबत संकेत देण्यात आले आहेत. ते ‘जम्मू -काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस ’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की काश्मीरचं नावं कश्यपपासून असू शकतं. शंकराचार्य, सिल्क रूट आणि हेमिश मठ याच्यावरून हे सिद्ध होतं की भारतीय…
अचानक बेस्ट बसेसचे 25 मार्ग बदलले तर 45 खंडित केले- प्रवाशांकडून संताप व्यक्त
मुंबईतील बेस्टची बससे सेवा शिस्तबध म्हनुण प्रसिध्द आहे .या सेवाचे देशभर कौतुक होते . कोविड काळात बेस्टने मुंबईकरांना दिलेली सेवा कौतुकास्पद आहे. मुंबईची रेल्वे सेवा बंद असताना बेस्टने उतम सेवा दिली . परतू बेस्टच्या अध्यक्षपदावर महापालिकेतील सत्ताधारी पक्षाचा सोयीचा माणूस आणि महाव्यवस्थापक बसवला जाऊ लागला त्यापासून या सेवेचे अध;पतन सुरू झाले .अचानक बेस्टने प्रवाशांचे अनेक…
