मुंबई/ अवघ्या दोन महिन्यात आरोग्य विभागाच्या संचालक पदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली मात्र या बदली मागे औषध पुरवठादार व डाँक्टर पुरवठा करणारे कंत्राटदार असल्याचे बोलले जात आहे . काही वेळेवर कामावर न येणारी डॉक्टरही मुंडेंच्या बदली मागे असल्याच्या संशय व्यक्त केला जात आहे . तुकाराम मुंडे यांच्या सारखे प्रामाणिक अधिकारी शासकीय सेवेत एकच पदावर फार काळ टिकत नाहीत तुकाराम मुंडे हे नवी मुंबईचे पालिका आयुक्त असताना सर्वपक्षीय भ्रष्ट नगरसेवकांनी एकत्र येवून त्यांना घालवले . त्यानंतर पुणे महापालिकेच्या परिवहन विभागाला त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला पण तिथूनही त्यांना हटवण्यात आले .आतापर्यंत त्यांची 19 वेळा बदली झाली आहे कारण त्यांच्या सारखा प्रामाणिक आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणारा अधिकारी राज्यकर्ते आणि शासकीय सेवेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना नको असतो .
Similar Posts
मोदींचा सोने तारण योजनेत राहुल गांधींची गुंतवणूक
नवी दिल्ली/राजकारणी किती दूर तोंडी असतात हे पुन्हा एकदा बघायला मिळाले आहे काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोदींवर रोज उठून टीका करीत असतात त्यांच्या योजना किती फसव्या आहेत हे लोकांना सांगत असतात परंतु याच राहुल गांधी मोदींच्या एका गोल्ड योजनेत 15.. 27 लाखांची गुंतवणूक केलेली आहे अशी माहिती उघडकीस आलेली आहे राहुल गांधी यांनी वायदळ…
ठाकुर कंपनीशी सलगी नडली राणेंना भाजप कार्यकर्त्यांचा दणका
विरार/ सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दैन्यावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विरार च्या हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयास भेट देणे चांगलेच महागात पडले .कारण त्यामुळे भाजप कार्यकर्ते प्रंचड नाराज झाले असून त्यांनी या भेटीच्या वेळी हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधात ..नही चलेगी नहीं चलेगी तनाशही नाही ,,, अशा घोषणा देऊन हितेंद्र ठाकूर यांना भेटायला…
कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून…
राज्य सरकार पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार केंद्राकडून 700 कोटींची मदत
दौर्याचे राजकारण सुरू मुंबई/ महाराष्ट्रातील पूरस्थिती अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारं महाराष्ट्राला 700 कोटींची मदत करणार आहे असे काल कृषिमंत्री नरेद्रसिंग तोमर यानी लोकसभेत सांगितले तर राज्य सरकार आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पूरग्रस्तांना मदत जाहीर करणार आहे त्यामुळे सर्वांचे लक्ष या मदातिकडे लागले आहेमहाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आता हळू हळू नियंत्रणात येत आहे कारण पावसाचा जोर काहीसा कमी…
मी अपघाताने राजकारणात आलो – राज ठाकरे
मुंबई – सध्या जे राजकारण सुरु आहे त्याचा मला वीट आला आहे. माझी राजकारणात येण्याची इच्छा नव्हती पण मी अपघाताने राजकारणात आलो अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना व्यक्त केलीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर मोठं भाष्य केलं आहे. महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थिती खूप गलिच्छ झाली…
मोटरमन च्या आंदोलनामुळे लोकल वाहतूक विस्कळीत
मुंबई -मोटरमन मुरलीधर शर्मा यांनी शुक्रवारी (दि.10) प्रगती एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर शनिवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांना येण्यास विलंब झाल्याने मोटरमनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सायंकाळ झाली. त्यात मोटरमनने आत्महत्या केल्याने इतर कर्मचारी त्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहिले. त्यामुळे कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी झाली. याचा परिणा…
