मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे . खास करून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांवर पोलिसांची नजर असेल काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमयी यांनी सांगली जिल्ह्यातील 42 गावांवर तसेच सोलापूर अक्कलकोट येथील कानडी भाषिक गावांवर आपला हक्क सांगितला होता तेंव्हापासून तणाव निर्माण झाला आहे .
Similar Posts
पाकिस्तान कडून भारतासह अमेरिकेचाही विश्वासघात – अवघ्या तीन तासात युद्धबंदीचे उल्लंघन करून जात दाखवली
इस्लामाबाद/अवघ्या तीन दिवसात भारताने युद्धभूमीवर पाकिस्तानची हालत खराब करून टाकली होती. त्यामुळे पंतप्रधान शहाबाद शरीफ अमेरिकेच्या पायावर लोटांगण घेत होते. आणि युद्ध थांबवायला सांगत होते. अखेर अमेरिकेला दया आली. अमेरिकेने मध्यस्थी केली. आणि भारताला युद्ध विराम करण्याची विनंती केली. तसेच पाकिस्तान कडून युद्धविरामासाठी भारताला विनंती करण्यात आली. त्यामुळे भारताने युद्धविराम केला. परंतु अवघ्या तीन तासात…
मराठा आंदोलन चिघळणार – जरंगेना पाठिंबा देण्यावरून महायुतीत फूट
मुंबई /मुंबईत घुसलेल्या मराठा आंदोलकांनी मुंबई जाम केली आहे.तर जरांगे यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या आमरण उपोषणामुळे सरकारची अक्षरशा कोंडी झाली आहे. त्यातच महायुतीचे काही आमदार जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्यामुळे, महायुतीतच फूट पडल्याचे दिसून येत आहे. दरम्यान मुंबई सोडण्यास तयार नसलेल्या जरांगे बरोबर सरकारच्या वाटाघाटी सुरू असून त्यांच्या…
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना राज्यपालपदाची शपथ
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी केले अभिनंदन झारखंडचे राज्यपाल असलेले सी पी राधाकृष्णन यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांना त्यांना राज्यपाल पदाची शपथ दिली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपाल राधाकृष्णन यांचे पुष्पगुच्छ…
मुंबई विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली दिंड्या- पताकांचे भार, घोड्याचे गोल रिंगण
मुंबई (प्रतिनिधी ): श्री वारकरी प्रबोधन महासमितीच्या वतीने निघणारा 23 वा पाडुरंगाचा पालखी सोहळा उत्साहात संपन्न झाला. विठू नामाच्या गजराने संपूर्ण मुंबई दुमदुमली. यावेळी पंढरीनाथ महाराज तावरे यांना वारकरी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर अमृताश्रम महाराज जोशी यांना हैबतबाबा वारकरी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या…
शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय
फलटण, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाकडून जाहिरात वितरणात ‘क’ वर्गातील छोट्या वृत्तपत्रांवर सातत्याने अन्याय होत आहे. शासनाकडून नुकत्याच सुरु झालेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या व शासनाच्या विविध विभागांच्या जाहिरात प्रसिद्धीकरणातही छोट्या वृत्तपत्रांना वगळण्यात आलेले आहे. शासनाने ही पक्षपाती भूमिका थांबवून शासनाच्या जाहिरात वितरण यादीवरील ‘क’ वर्गातील सर्व लघु वृत्तपत्रांना विशेष मोहिमांच्या दर्शनी जाहिराती दि. 25 ऑगस्ट पर्यंत…
ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के
गोहाटी/काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे होते. तसेच या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती अशी माहितीही समोर आली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या…
