मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे . खास करून महाराष्ट्रातील शिवसेनेच्या नेत्यांवर पोलिसांची नजर असेल काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोंमयी यांनी सांगली जिल्ह्यातील 42 गावांवर तसेच सोलापूर अक्कलकोट येथील कानडी भाषिक गावांवर आपला हक्क सांगितला होता तेंव्हापासून तणाव निर्माण झाला आहे .
Similar Posts
अपुर्णतेतील पुर्णता !
सर डॉन ब्रॅडमन, भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि पॅरिसची परी मनू भाकर यांच्यात एक साम्य आहे. तिघांनीही आपल्या कौशल्याने खेळात इतिहास घडविला. नवनवे विक्रम रचले. आणि या तिघांच्या आयुष्याच्या एका वळणावर सगळे जग जिंकल्यांनंतरही एक अपुर्णता कायम हृदयात सलत राहीली. अर्थात त्या अपुर्णतेनेही या तिघांच्या आयुष्याला एक अर्थ प्राप्त करून दिलाय. पॅरिसपासून अडीचशे किलोमीटर दूर शातरू…
हॅलो मी शरद पवार बोलतोय!
बदलीसाठी पवारांच्या आवाजात मंत्रालयात फोन करणाऱ्यास अटकमुंबई/आजकाल लोक काय करतील याचा नेम नाही.पूर्वी तोट्या पोलीस, तोतया सरकारी अधिकारी इतकेच काय तर चेहऱ्या मध्ये साम्य असलेले तोतया नवरोबा सुधा पाहिलेत .बॉलिवूडच्या हिरोंचे डुप्लीकेटआजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत आणि ते हुबेहूब त्या हिरो सारखा आवाज काढतात.पण एका भामट्याने मात्र सर्वांना लाजवेल असे धाडसी कृत्य केले आहे त्याने चक्क…
राजने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट! महायुतीत शिंदे एकाकी
मुंबई /सतत दिल्ली दरबारी धाव घेऊन आपले महत्व वाढवण्याचा खटाटोप करणाऱ्या उपमुखमंत्री शिंदे यांना, फडणवीसांनी जबरदस्त शह देत ठाकरे बंधुशी संपर्क वाढवलाय. त्यामुळे शिंदेंची राजकीय कोंडी झालीय.आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरें यांना फोन केला होता.तर दुसरीकडे सर्व जागा आम्हीच जिंकू . ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये आमचाच महापौर असेल असे म्हणत…
राष्ट्रवादीसह ४ मोठ्या पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द
दिल्ली/ निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी, काँग्रेस,सिपिआय,तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रीय लोकदल या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द केली आहे.. पवरांसाठी हा मोठा धक्का आहेज्या चार पक्षांची राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे .त्या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार निवडणुकीत ६ टक्के मते मिळवली नव्हती त्यामुळे त्यांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने२०१९ च्या निवडणुकीत…
मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात-आशिष शेलार
मुंबई- “विद्यापीठाच्या निविदांमधील निधी वळवण्याचे काम याआधी ठाकरे सरकारने केले आहे. आता यापुढे एक पाऊल टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी कायद्यात बदल करण्यास सुरुवात झाली आहे. असे आरोप शेलार यांनी केले. विद्यापीठांच्या निधीवरूनही ठाकरे सरकारवर टीका केली. पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी…
संपन्न महाराष्ट्रासाठी पायाभूत सुविधांचे निर्मिती प्रकल्प गतीने पूर्ण करावेत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पायाभूत सुविधा मुख्यमंत्री वॉर रूम बैठकीत विविध प्रकल्पांचा आढावा मुंबई, – महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातील अडचणी दूर कराव्यात. कंत्राटदाराला देण्यात आलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. विलंबाने काम पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना…
