पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Similar Posts
२७ वर्षांची लढाई अखेर संपली – लोकसभेत महिला आरक्षण विधेयक ४५४ मतांनी मंजूर
नवी दिल्ली : लोकसभेत महिला आरक्षणाच्या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर हे विधेयक मंजूर झाले आहे. विधेयकाच्या बाजूने ४५४ तर विरोधात फक्त दोन सदस्यांनी मतदान केले. महिला आरक्षण विधेयक हे घटनादुरुस्ती विधेयक आहे. महिला आरक्षण विधेयक आता राज्यसभेत सादर करण्यात येणार आहे. राज्यसभेच्या मंजुरीनंतर महिला आरक्षण विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर घटनादुरुस्ती होईल.महिला आरक्षण कायद्याची १९९६…
टीम इंडियाचे मुंबईत जंगी स्वागत
मुंबई/टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून भारतात परत आलेल्या रोहित शर्माच्या टीम इंडियाचे भारतात आणि खास करून मुंबई जंगी स्वागत करण्यात आले. वर्ल्डकप मध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करताना अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करीत वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर आज टीम मीडियाचे सकाळी सहा वाजता भारतात आगमन झाले .सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट…
बाळासाहेब ठाकरे हेच खणखणीत नाणे !
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात पार पडत आहेत. या निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी , केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे , राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन गर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्या पासून सर्वांनीच…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला नाही- तरीही कुणा विषयी आमच्या मनात द्वेष नाही
राज्यसभा निवडणुकीतून संभाजी राजेंची माघारमुंबई/ शिवसेना,भाजपा आणि राष्ट्रवादी या तिन्ही प्रमुख पक्षांनी दिलेला शब्द फिरवल्यामुळे अखेर काल अपक्ष उमेदवार संभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली .यावेळी त्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विषयी नाराजी व्यक्त केलीसंभाजी राजे यांनी राज्यसभा निवडणुकीत सहावा उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी त्यांनी सर्व…
लाऊडस्पिकर लावण्यास परवानगी नाकारल्याने धर्माचरणाचे उल्लंघन होत नाही- न्यायालयाचे परखड मत
मुंबई – लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी नाकारली गेल्याने कोणाच्याही धर्माचरणाच्या अधिकाराचे उल्लंघन झाले आहे, किंबहुना कोणीही असा दावा करू शकत नाही, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी व्यक्त केले. PAS म्हणजे लाऊडस्पीकरआणि सार्वजनिक घोषणा प्रणालींचा वापर हा कोणत्याही धर्माची अत्यावश्यक धार्मिक पद्धत मानली जाऊ शकत नाही. नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी केल्यावर ग्रेडनुसार कोणत्या शिक्षा दिल्या…
बारावीचा निकाल ९९.६३ टक्के
मुंबई/ राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने काल बारावीचा निकाल जाहीर केला असून तो ९९.६३ टक्के इतका आहे निकालात मुलींनीच बाजी मारली असून ९९.७३ टक्के मुली तर ९९.५४ टक्के मुले पास झालीयंदा कोरोंना मुळे दहावी आणि बारावीची परीक्षा होऊ शकली नाही त्यामुळे मुल्याकाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला .त्यात १३,१९,७५४ पैकी १३,१४,९६५ इतक्या विक्रमी संख्येने मुले…
