पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Similar Posts
कोविड काळातील अपयशामुळे रुपानिणा हटविले भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री
करोनाचा पहिला राजकीय बळीगांधीनगर/ गुजरात मधील भाजपा नेत्यांमध्ये सुरू झालेली पक्षांतर्गत धुसफूस आणि करोना काळातील सरकारचे चुकलेले नियोजन याला तत्कालीन मुख्यमंत्री विजय रूपांनी यांना जबाबदार धरून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदावरून हटवली आणि त्यांच्या जागी फारसे चर्चेत नसलेले पण पाटीदार समाजात चांगले वजन असलेले भूपेंद्र पटेल यांच्याकडे भाजप नेतृत्वाने गुजरातची धुरा सोपवली आहे . त्यामुळे भूपेंद्र…
सुडाच्या राजकारणाचा मीच शेवट करणार- नारायण राणे
कणकवली – सर्व अटी आणि आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करूनच मालवणचा नीलरत्न बंगला बांधलेला आहे. त्यामुळे हा बंगला कुणीही तोडू शकत नाही ज्यांच्यात हिम्मत असेल त्यांनी या बंगल्यावर कारवाई करून दाखवावी असे जाहीर आव्हान नारायण राणे यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याच बरोबर सध्या सुरु असलेल्या सुडाच्या राजकारणाचा शेवट सुधा मीच करणार आहे असेही त्यांनी सांगितले.आज…
राज ठाकरे/ फडणवीस भेटीमुळे मराठी माणसाचा अपेक्षा भंग – ठाकरे बंधूंच्या ऐक्याची गाडी घसरली
मुंबई स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाल्या होत्या. काही ठिकाणी तर ठाकरे बंधूंच्या एक्क्याचे पोस्टर बॅनर लागले होते .दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते .असे असताना आज अचानक राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या एकट्याला ब्रेक…
पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा सुरु
कन्याकुमारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजपासून ध्यानधारणा सुरू केली आहे. मोदी संध्याकाळी तामिळनाडूत आले. तामिळनाडूच्या विवेकानंद रॉक मेमोरिअलमध्ये त्यांची ध्यानधारणा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी हे संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी मोदींनी ध्यान साधनेला सुरुवात केली आहे. ४५ तास ते याच अवस्थेत राहणार आहेत. या ४५ तासात ते अन्नाच्या कणालाही हात लावणार…
पोलिसांच्या घरांचे स्वप्न अधुरे राहणार ?
मुंबई)मुंबई शहरामध्ये पोलीसांकरिता पोलीस हाऊसिंग प्रकल्प राबविण्याच्या अनुषंगाने उचित शिफारशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येच्या आणि सुरक्षिततेच्या जबाबदाऱ्या विचारात घेता, मुंबई पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांकरिता सुमारे ४० हजार निवासस्थाने तयार करण्यात येणार आहे. पोलीस उप-निरिक्षक व पोलीस निरिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी सुमारे ५००० निवासस्थाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी काही निवासस्थाने…
शरद पवाराणी वाट लावली असे म्हणत – सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव! गाडीवर बाटल्या फेकल्या
मुंबई/मराठा आरक्षणासाठी मुंबईत आलेले आंदोलक आता हिंसक बनत आहेत.आज मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी आझाद मैदानात आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीवर आंदोलकांनी पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तसेच शरद पवाराणी मराठ्यांचे वाटोळे केले अशा घोषणा दिल्या. तर दुसरीकडे लोणंद जवळच्य नीरा गाव येथे, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. दरम्यान आझाद मैदानात आमरण उपोषण करणाऱ्या…
