पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
Similar Posts
कुंभ मेळ्यातील तंबूत आग अनेक तंबू जाळून खाक
प्रयागराज – उत्तर प्रदेशातील महाकुंभ मेळाव्यात अचानक लागलेल्या आगीत तब्बल अडीचशे तंबू जळून खाक झाले आहेत. या आगीत अनेक सिलिंडरचा स्फोट झाल्याने या ठिकाणचा नजरा थरकाप उडविणारा होता. सुदैवाने या आगीवर त्वरित नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. अन्यथा मोठे नुकसान झाले असते. या घटनेत कोणतीही प्राणाहानी झाली नसल्याचे एएनआयने म्हटले आहे. या सेक्टर -१९…
एका अतृप्त आत्म्याने महाराष्ट्राला अस्थिरतेत लोटले – पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल
पुणे : महाराष्ट्रातील एका अतृप्त आत्म्यानं ४५ वर्षांपूर्वी अस्थिरतेत लोटलं त्यानंतर आता देशही अस्थिरतेत लोटण्याचं काम या व्यक्तीकडून केलं जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांची रेसकोर्सच्या मैदनावर सभा पार पडली, या सभेत त्यांनी हे…
माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा : पृथ्वीराज चव्हाण
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांवरील कॉर्पोरेट कंट्रोल कमी व्हावा अशी मागणी केली. ज्येष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या ‘कटाक्ष’ या लेखसंग्रहाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. व्यासपीठावर माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ‘देशोन्नती’चे मालक-संपादक प्रकाश पोहरे, माजी न्यायमूर्ती द्वय सत्यरंजन धर्माधिकारी व साधना…
युद्ध काळातील नागरी सुरक्षेची रंगीत तालीमआज संपूर्ण देशात मोक ड्रिल
नवी दिल्ली/ भारत पाकिस्तान मधील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीवर युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांनी कशी काळजी घ्यावी, याचे प्रात्यक्षिक दाखवणारे मॉक ड्रिल बुधवारी देशभरातील २४० शहरांमध्ये केले जाणार आहे. यात महाराष्ट्रातील मुंबई ठाण्यासह १६ शहरांचा समावेश आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळी चार वाजता, सायरन वाजल्यावर मॉक ड्रिल ची ही प्रात्यक्षिके सुरू होतील. केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील सर्व राज्यांना आणि केंद्रशासित…
ईशान्य भारताला भूकंपाचे धक्के
गोहाटी/काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये शक्तिशाली भूकंप झाला होता. यात शेकडो लोकांना जीव गमवावा लागला होता. अशातच आता ईशान्य भारतातही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. आसाममधील उदलगुरीसह आसपासच्या भागात ५.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचे केंद्र आसाममधील उदलगुरी येथे होते. तसेच या भूकंपाची खोली ५ किलोमीटर होती अशी माहितीही समोर आली आहे.राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने या…
उद्या मुंबईसह महाराष्ट्रातील तेरा लोकसभा मतदारसंघां मध्ये मतदान
मुंबई/उद्या महाराष्ट्रात मतदानाचा शेवटचा टप्पा असून महाराष्ट्रातील 13 मतदारसंघांमध्ये उद्या निवडणूक होणार आहे या मतदानानंतर महाराष्ट्रातील पाच टप्प्यांचे मतदान पूर्ण होईल आणि चार जून रोजी निकाल लागेलउद्या पाचव्या टप्प्याच्या मतदानात नाशिक दिंडोरी धुळे ठाणे कल्याण ,भिवंडी, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई ,उत्तर पूर्व मुंबई ,उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मुंबई अशा 13…
